देशातील पहिली एआय शहराची सध्या एकच चर्चा सुरू आहे.
बदलत्या जगाचा पासवर्ड हाताशी घेत, देशातील अनेक व्यवस्था लवकरच बदलण्याची शक्यता आहे.
त्यातच आता एआय सिटीचा प्रयोग होत आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता आता अनेक क्षेत्र व्यापून टाकणार आहे.
Related News
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम – गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी
अकोट (प्रतिनिधी) –
सामाजिक बांधिलकीतून अकोट येथील डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल य...
Continue reading
चा वापर दिवसागणिक वाढत आहे. एआय मोबाईलचे युग आले आहे.
त्यात शहरं आणि गावं सुद्धा आता मागे राहणार नाहीत.
लवकरच देशातील पहिले एआय शहर अस्तित्वात येत आहे.
त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावतील.
हा प्रयोग उत्तर भारतात होत आहे.
लखनऊ होणार पहिली एआय सिटी
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2025 सादर केला होता.
राजधानी लखनऊ ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी (AI City) होईल.
त्यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवरच काम करतील.
TOI च्या वृत्तानुसार, या शहरात AI इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येतील.
योगी सरकार उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणि परदेशी कंपन्यांना आकर्षीत
करण्यासाठी अनेक सोयी-सुविधा उभारण्यात येत आहे.
त्यात एआय इकोसिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे.
आयटी क्षेत्र वाढीवर भर देण्यात येत आहे.
काय होईल परिणाम
बड्या कंपन्यांसाठी एआय स्टार्टअप्ससाठी पायघड्या घालण्यात येईल.
त्यांना एआय सुविधा देण्यात येतील.
या कंपन्यांना करात विशेष सवलत देण्यात येतील. त्यांच्यासाठी इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्यात येईल.
एआयच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्र तयार करण्यात येईल.
योगी सरकार या शहरात एआय अनुकूल सेवा पुरवेल.
करात सवलत, सबसिडी आणि तशी धोरण राबवण्यात येईल.
शहरात भविष्यातील दळणवळण व्यवस्थेसाठी खास योजना आखण्यात येईल.
शहरात हायस्पीड इंटरनेट, क्लाउड कम्युटिंग सेंटर आणि एआय प्रयोगशाळा उभारण्यात येईल.
या शहरात एआय संबंधित शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि विद्यापीठ असेल.
त्यामाध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न करण्यात येईल.
तर सातत्याने एआयचा विकास व्हावा यासाठी एआय संमेलन भरवण्यात येतील.
नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरूनच अनेक सुविधा एका क्लिकवर मिळतील.
केंद्र सरकारने AI मिशनसाठी 10,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/unknown-person-burnt-22-pigeons-in-the-cage-of-pigeons/