संगारेड्डी, तेलंगणा | १७ एप्रिल २०२५ —
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
अमीनपूर परिसरात राहणाऱ्या रजिता नावाच्या एका ४५ वर्षीय महिलेला आपल्या अनैतिक
Related News
माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना आग, परिसरात घबराट – अग्निशमन यंत्रणांचा वेळेत प्रतिसाद
मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्...
Continue reading
सकाळी पाणी पिण्याच्या सवयीवर सावधगिरीची गरज – योग्य पद्धत महत्त्वाची
आजकाल आरोग्यविषयक चर्चेत सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय खूप चर्चेत ...
Continue reading
बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहायचे असेल तर आहारात ‘या’ 5 गोष्टींचा नक्की करा समावेश! तज्ञांचा सल्ला
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत प्रत्येका...
Continue reading
सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांसाठी खरेदीचा 'गोल्डन' दिवस – आजचा दर जाणून घ्या
भारतात सोने म्हणजे फक्त दागिने नव्हे, तर परंपरा, विश्वास आणि गुं...
Continue reading
होर्मुझ खाडीत भारतीय जहाजांवर पाकिस्तानी झेंडे? सोशल मीडियावरील दाव्यावर भारत सरकारचे स्पष्ट उत्तर; अफवांना फाटा!
इराण–अमेरिका युद्धस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना जगातील सर्वात मह...
Continue reading
धमकी, भीती आणि लैंगिक शोषण…! Ashok Kharat चा ‘भयानक चेहरा’ उघड – SIT च्या तपासाने खळबळ
राज्यभराला हादरवून सोडणाऱ्या भोंदू Ashok Kharat प्रकरणात त...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
लाहोरी पनीर रेसिपी: खास पंजाबी फ्लेवरने भरलेली समृद्ध डिश, घरच्या घरी बनवा अवघ्या ३०-४० मिनिटांत!
भारतीय पाककृतींच्या विश्वात पनीरच्या डिशेसची कमतरता नाही. कढई पनीर, पनीर बिर्याणी...
Continue reading
“Red Flags” म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 3 सवयी, ज्या तुम्हाला प्रत्यक्षात अधिक चांगला माणूस बनवतात – मानसशास्त्र काय सांगते?
समाजात “Red Flags” म्हणजे...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: हे १८ साधे सवयी तुम्हाला क्षणात आकर्षक बनवू शकतात!
आकर्षक दिसणे म्हणजे फक्त सुंदर चेहरा, परफेक्ट केस किंवा ठराविक शरीरयष्टी नव्हे. मानसशास्त्रानुसार खरी आकर्षक...
Continue reading
ट्रम्प यांच्या अल्टिमेटमदरम्यान जागतिक तणाव वाढला; ब्रेंट क्रूड $111 पार, तेलाच्या किमतींनी मारला उंच झेप
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या...
Continue reading
भारतामध्ये Gratuity वर कितीपर्यंत करमुक्त रक्कम मिळू शकते? जाणून घ्या महत्वाची माहिती
भारतामध्ये Gratuity हा कर्मचारीांना त्यांच्या दीर्घ आणि सातत्य...
Continue reading
संबंधांमुळे तीन चिमुकल्यांचे बळी द्यावेसे वाटले.
पोलिस तपासात उघड झालेल्या या धक्कादायक माहितीने परिसरात खळबळ उडाली आहे.
२७ मार्च रोजी, रात्रीच्या जेवणात रजिताने दह्यामध्ये विष मिसळले होते.
तिचा नवरा चेन्नय्या कामावर गेल्यामुळे तो वाचला, पण तीनही मुलांनी ती दही खाल्ली आणि काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतलेल्या चेन्नय्याला मुले बेशुद्धावस्थेत आढळली,
तर रजिता देखील पोटदुखीची तक्रार करत होती. त्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सुरुवातीला पोलिसांनी संशयाच्या धर्तीवर चेन्नय्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते,
मात्र पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आले.
एका गेट-टुगेदर कार्यक्रमात रजिताची एका जुन्या मित्राशी पुन्हा भेट झाली आणि त्यांच्यात
अनैतिक संबंध सुरु झाले. नंतर या संबंधांना पुढे नेत नवीन आयुष्य जगण्यासाठी रजिताने
स्वतःच्या मुलांचा जीव घेण्याचा अमानुष निर्णय घेतल्याची कबुली तिने दिली.
पोलिसांकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील संपूर्ण माहिती अधिकृतपणे दिली जाणार आहे.
या घटनेने स्थानिकांसह राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-samari-ahwal-ughad/