# Ajinkya Bharat > बात्म्यांचा गतिमान पाठलाग ## Posts - [वंचितनं निर्णय फिरवला, सांगलीत गणित बदलणार?](https://ajinkyabharat.com/vanchitnam-decision-firwala-sangleet-math-changenar/): सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात आता नाट्यपूर्ण घडामोडी पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं सांगलीत तिरंगी लढत होत आहे. सांगलीच्या निवडणूक आखाड्यात यंदा तीन पाटलांमध्ये लढत होत आहेत. महायुतीचे संजयकाका पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष लढणारे विशाल पाटील यांच्यात सामना होत आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा तिरंगी सामना होणार हे निश्चित झालं. गेल्या निवडणुकीत तिरंगी सामन्याचा फटका विशाल पाटलांना बसला होता. त्यावेळी विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरीकडून लढले होते. वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तब्बल ३ लाख मतं घेतली. - [मारुती सुझुकी तयार करत आहे भारतासाठी परवडणारी हायब्रीड कार](https://ajinkyabharat.com/maruti-suzuki-is-preparing-a-devastating-hybrid-car-for-india/): मारुती सुझुकीकडे सध्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये दोन मजबूत हायब्रिड वाहने आहेत; ग्रँड विटारा आणि इन्व्हिक्टो. दोन्ही मॉडेल टोयोटाच्या सेल्फ-चार्जिंग मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर करतात, ज्याची किंमत क्रमश: रु. 10.80 लाख – रु. 20.09 लाख आणि रु. 25.21 लाख – रु. 28.92 लाख आहे. हायब्रीड तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेसाठी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने, सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (मारुती सुझुकीची मूळ कंपनी) भारतीय बाजारपेठेसाठी परवडणारी हायब्रीड कार विकसित करत आहे. सध्याच्या या गाड्या हायब्रीड सिस्टमने सुसज्ज असतील आता कंपनीने फ्रॉन्टेक्स कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर, बॅलेनो हॅचबॅक, नवीन मिनी एमपीव्ही आणि स्विफ्ट हॅचबॅकसह छोट्या कारमध्ये स्वतःचे स्वस्त-प्रभावी हायब्रिड तंत्रज्ञान सादर करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमामुळे या वाहनांची - [केकेआरने कॅपिटल्सला धुळ चारत साकारला मोठा विजय](https://ajinkyabharat.com/kkr-capitals-dhul-charat-sakarla-motha-vijay/): कोलकाता : केकेआरच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचे सोमवारच्या सामन्यात पानीपत केल्याचे पाहायला मिळाले. केकेआरने दिल्लीच्या फलंदाजीला वेसण घालत त्यांना १५३ धावांवर रोखले. त्यानंतर फिल सॉल्टच्या धडाकेबाज सलामीच्या जोरावर सहजपणे हा सामना जिंकला. या विजयासह केकेआरच्या संघाने दोन गुण आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. केकेआरने यावेळी सात विकेट्स राखत दिल्लीवर दमदार विजय साकारला. दिल्लीच्या १५४ धावांचा पाठलाग करताना केकेआरने पहिल्याच षटकात २३ धावांची लूट केली आणि आपले इरादे स्पष्ट केले. केकेआरने पहिल्या ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता ७९ धावांची भर घातली होती. त्यावेळी केकेआरचा संघ हा सामना १० विकेट्स राखून जिंकणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण सुनील - [शिक्षण काढणाऱ्या काकांना रोहित पवारांकडून मूल्यशिक्षणाचे 'धडे'](https://ajinkyabharat.com/kakanna-the-teacher-of-education/): पुणे : बारामतीचा विकास नेमका केला कोणी हे सांगताना पवार कुटुंबात वाकयुद्ध रंगलं आहे. संस्था कोणी काढल्या, कंपन्या कोणी आणल्या ते सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनं अगदी जोरकसपणे सुरू आहे. शरद पवारांच्या बाजूनं त्यांचे नातू रोहित पवार खिंड लढवत आहेत. तर अजित पवार पुतण्या रोहितला उत्तर देत शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. रोहित पवारांचं शिक्षण कुठे झालं, याचा मुद्दा अजित पवारांनी रविवारी एका भाषणात उपस्थित केला. आता त्यावरुन काका, पुतण्यात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे बारामतीतलं वातावरण तापलं आहे. अजित पवारांनी रोहित यांच्या शिक्षणाचा विषय रविवारच्या भाषणात काढला. ‘काहीजण वालचंदनगरला शिकत होते, कारण सरळ आहे. त्यावेळी फक्त वालचंदनगरलाच चांगलं शिक्षण मिळत होतं - [लोकसभा लढा! मी घेतो सभा! मोदींकडून ऑफर...](https://ajinkyabharat.com/lok-sabha-ladha-mi-gheto-sabha-modinkadu-offer/): नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. बारामतीत महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना आहे. या लढाईला अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी किनार आहे. असाच काहीसा संघर्ष उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत पाहायला मिळणार होता. पण कुटुंबात संघर्ष नको. कुटुंबातील गोष्टी चव्हाट्यावर यायला नको म्हणून भाजप नेते वरुण गांधींनी हा संघर्ष टाळला. विशेष म्हणजे गांधींनी निवडणूक लढावी यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही होते. काँग्रेसकडून रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पिलीभीतचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधींना विनंती केली होती. पण निवडणूक म्हणजे - [शाहरुखने गळा पकडला तसा अबरामनेही डोळे वटारले](https://ajinkyabharat.com/king-khans-video-went-viral-as-shahrukh-hugged-abrams-eyes-during-the-kkr-match/): मुंबई– बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा अनेकांचा लाडका आहे. त्याने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्यांच्या वागण्यातूनही तो किंग खान का आहे याची प्रचिती चाहत्यांना येत असते. चाहते नेहमीच त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. शाहरुख नेहमीच त्याच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतो. आता शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय ज्यात तो त्याचा मुलगा अबरामसोबत दिसतोय. हा व्हिडीओ सोमवारी ईडन गार्डनवर झालेल्या केकेआर आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यादरम्यानचा आहे. या सामन्यासाठी शाहरुखने त्याचा मुलगा अबरामसोबत स्टेडियमवर हजेरी लावली होती. या मॅचदरम्यान अबराम आणि शाहरुख यांच्यामध्ये झालेल्या छोट्याश्या गोड भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत - [अर्ज भरुन खळबळ उडवणाऱ्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती? वाढीचा वेग पाहून डोळे विस्फारतील](https://ajinkyabharat.com/the-eyes-of-shantigiri-maharaja-who-was-full-of-demands/): नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली. महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी - [उत्तर पश्चिम मुंबईचा तिढा अखेर सुटला, शिंदे गटात लेट एन्ट्री घेणारे रवींद्र वायकर थेट उमेदवार](https://ajinkyabharat.com/north-west-mumbaicha-tidha-akher-sutla-shinde-gatta-late-entry-candidate-ravindra-vaikar/): मुंबई : महायुतीतील उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवेसेने उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे. वायकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. “लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा” अशी पोस्ट शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी - [मोदींकडून नाव न घेता शरद पवारांचा 'भटकता आत्मा' उल्लेख](https://ajinkyabharat.com/modi-would-not-have-taken-a-boat-from-sharad-pawars-mention-of-his-wandering-soul-there-is-a-possibility-of-the-issue-of-maharashtra-vaccine-being-raised/): पुणे : ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत असे काही ‘भटकते आत्मे’ आहेत. आपला महाराष्ट्र देखील याचा शिकार झालाय. आजपासून ४५ वर्षांआधी या खेळाला सुरूवात केली. १९९५ मध्ये आलेल्या युतीच्या सरकारला हाच भटकता आत्मा अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. हा आत्मा फक्त विरोधकच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि आपल्या घरात पण असेच करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर असतानाच मोदींनी शरद पवार यांचा ‘भटकता आत्मा’ असा उल्लेख केल्याने बारामतीसह महाराष्ट्रात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीकेमुळे लोकसभा निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये - [कीबोर्डलाही कान असतात; मोबाइलवर पासवर्ड चोरण्याची नवीन पद्धत आली](https://ajinkyabharat.com/there-is-a-new-method-of-stealing-mobile-password-without-keyboard/): स्मार्टफोन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कम्प्युटरची कामं देखील या छोट्याश्या डिवाइसवर होत असल्यामुळे युजर्स नेट बँकिंग सारखी कामे देखील मोबाइलवर करत आहेत. त्यामुळे फोनमध्ये तुमची पर्सनल माहिती तर असतेच त्याचबरोबर बॅकिंग सर्व्हिस देखील असते. परंतु आता दिग्गज स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो बद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्यात कीबोर्डच्या स्ट्रोकवरून फोनमधील बँकिंग आणि सोशल मीडिया पासवर्ड चोरले जात आहेत. अशी होत आहे युजर्सच्या पासवर्डची चोरी जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवरून बॅकिंग पेमेंट किंवा सोशल मीडिया अ‍ॅप लॉगिन करता त्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो. परंतु काही खास कीबोर्ड बनवले जात आहेत, ज्यांच्या माध्यमातून ओळखलं जातं की - [किती स्टार रेटिंग असलेला AC खरेदी करावा? दरमहा होईल हजारोंची बचत](https://ajinkyabharat.com/buying-ac-with-which-star-rating-will-save-thousands-of-rupees/): एसी खरेदी करण्याबाबत प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न असतात – जसे की किती स्टार रेटिंगचा एसी खरेदी करणे योग्य ठरेल? याशिवाय कोणत्या आकाराचा एसी घ्यावा, असे प्रश्न भेडसावत असतात. तसेच जास्त स्टार रेटिंगमुळे विजेची बचत होते का? असे मानले जाते की एसी खरेदी करताना, जास्त रेटिंगचा खरेदी केला पाहिजे कारण यामुळे वीज बचत होते. खोलीचा आकार एसी नेहमी खोलीच्या आकारानुसार खरेदी करावा. जर तुम्ही खूप मोठा एसी घेतला तर विजेचा बेहिशोबी वापर होईल. जर तुम्ही खूप लहान असा एसी घेतला तर तो खोली थंड करू शकणार नाही. किती स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करावा? तुम्ही एसी खूप वापरत असाल तर तुम्ही जास्त - [बेबी येणार आहे, मॅच लवकर संपवा... साक्षी धोनीची चेन्नईच्या मॅचपूर्वीची पोस्ट झाली व्हायरल](https://ajinkyabharat.com/baby-will-come-soon-the-match-will-come-soon/): नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सचा सामना सुरु असताना महेंद्रसिंग धोनीची पत्नीhttp://महेंद्रसिंग धोनी साक्षीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये साक्षीने सामना लवकर संपला, असे म्हटले आहे. रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना हा सनरायझर्स हैदराबादबरोबर होता. या सामन्यात चेन्नईने ७८ धावांनी मोठी विजय साकारला. ऋतुराज गायकवाडच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तुषार देशपांडेने चार बळी मिळवले आणि चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळेच चेन्नईला हैदराबादच्या संघाला १३४ धावांत ऑल आऊट करता आले आणि मोठा विजय साकारता आला. चेन्नईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. यापूर्वी चेन्नईचा संघ हा सहाव्या - [इकडचे मोठे उद्योग,रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी महाराष्ट्राची आठवण झाली नाही का? : नाना पटोले](https://ajinkyabharat.com/nana-patole-one-big-industry/): मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली नाही फक्त गुजरात आठवला, आज पराभव दिसू लागल्याने पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली का? असा सवाल करत महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. नरेंद्र मोदी धादांत खोटे बोलत आहेत, खोटे बोलण्यात नरेंद्र - [महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई,तीन दिवसांत कमावले इतके कोटी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%b0/): मुंबई: महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या काही महिन्यांपासून सिनेमाची चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणाऱ्या या सिनेमानं तीन दिवसांत चांगली कमाई केल्याचं दिसून येत आहे. आपले आई-वडील मुलांप्रती असलेली सगळी कर्तव्य चोख बजावतात; पण तीच सगळी कर्तव्यं आई-वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं या सिनेमात मिळत आहेत. खरं तर गेल्या काही वर्षात या विषयांवरचे अनेक सिनेमे येऊन गेले, पण त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. पण महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचरनं मात्र वेगळेपण दाखवून दिलं आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित सिनेमात ते सगळ्याच अर्थानं हिरो ठरतात. त्यामुळं त्यांचा प्रेक्षकवर्ग, चाहतावर्ग सिनेमाला गर्दी - [इरफानला करायचा होता महादेवाचा उपवास पणa नावामागे खान लावणंही केलेलं बंद](https://ajinkyabharat.com/irfan-wanted-to-do-mahadevs-fast-but-putting-khan-after-his-name-was-also-banned/):   मुंबई– बॉलिवूडमधला एक उत्कृष्ठ तारा २९ एप्रिल २०२० रोजी जगाने कायमचा गमावला. याच दिवशी अभिनेता इरफान खान इरफान खानचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांच्या आठवणी व त्यांनी साकारलेल्या कलाकृती आजही त्यांच्या कुटुंबाच्या व प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. इरफानने आपल्या अभिनयाने, साधेपणाने आणि वागण्याने लोकांमध्ये एक अमिट छाप सोडली आहे, जी कधीही पुसली जाणार नाही. त्यांनी शंकराच्या वाराला म्हणजेच सोमवारी उपवास करण्याचे ठरवले होते. याशिवाय ते अध्यात्माला पूर्णपणे वाहून घेण्याचा विचार करत होते. तसेच, त्यांनी आपल्या नावातले खान हे आडनावही काढून टाकले होते. इरफान खानने २३ फेब्रुवारी १९९५ रोजी सुतापा सिकंदरशी लग्न केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच - [शरद पवारांनी विचारलं, विखेंच्या पुढच्या पिढीने काय केलं? सुजय विखेंकडून जोरदार उत्तर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%96/): अहमदनगर : ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने काय केले?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुरीतील सभेत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विखे पाटलांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना पाच तास लागतील.’ असा टोला डॉ. विखे यांनी लगावला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून पुन्हा पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पवार गटाकडून - [काँग्रेसचा विजयाचा दावा तर भाजप गोटात फिलगुड](https://ajinkyabharat.com/2139-2/): श्रीकांत पाचकवडे अकोला : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकलेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे मतदानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केल्या जात असुन केंडर बेस भाजपमध्ये फिलगुडचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत वंचीत विजयाचा मार्ग सुकर करेल कां? असाही कयास लावल्या जात आहे. देशात लोकसभेच्या 18 व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.26) मतदान घेण्यात आले. गत निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजप विरुद्ध वंचीत अशी थेट लढत होऊन काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर - [राष्ट्रीय महामार्ग वर दोन वाहनात झाला अपघात, अपघातग्रस्त वाहनात आढळले गोवंश](https://ajinkyabharat.com/both-vehicles-on-national-highway-jhala-accident/): अकोला जिल्यात गोवंश ची तस्करी मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येत आहे, अशातीलच एक घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत पाहायला माळली, एका मालवाहू वाहन व प्रवासी वाहनामध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातग्रस्त मालवाहू वाहनातून गोवंश तस्करी होत असल्याचे दिसून आले. यावेळी बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोवंशाला ताब्यात घेतले, गोवंशाच्या अवैध वाहतूकप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाहन क्रमांक एमएच ३० पी ९२४१ ही राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक एमएच ३० बीडी ३७३९ ही अकोलाकडे जात होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यानंतर मालवाहू वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार - [अकोला शिवनी परिसरात इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे पिकेवीतील बांबू झाडाला लागली आग ...](https://ajinkyabharat.com/akola-shivni-area-fire-broke-out-due-to-broken-electric-wire-in-wooden-bamboo-shed/): अकोल्यातून मूर्तिजापूर रोडवर येत असलेले पीकेवी येथे आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे ही आग लागलेली आहे.. बांबूचे झाडे व कचरा असल्यामुळे या आगीने रुद्ररूप धारण केले होते शिवनी परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरातून पाणी बकेट गुंड भरून आग विझवण्याचे प्रयत्न केले अग्निशामन विभागाला माहिती दिल्यानंतरही अग्निशामन घटनास्थळी वेळेवर पोहोचली नाही अग्निशामन विभाग टीम एक तास उलटून गेल्यानंतर घटनास्थळी पोहोचली आग जास्त असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली यावेळी दोन अग्निशामक गाड्या लागले एमआयडीसी अग्निशामन व अकोला शहर अग्निशामन आली होती या घटनेमुळे कुठलीही हानिकारक व कोणालाही दुखापत झालेली नसून आग आता हा डोक्यात - [अमिताभ, सलमान, अंबानी आणि माधुरी दीक्षित यांनी मतदान केले](https://ajinkyabharat.com/amitabh-salman-ambani-and-madhuri-dixit-voted-for-bananas/): मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे . या टप्प्यात उत्तर मुंबईतून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील, मुंबई उत्तर मध्य मधून वकील उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर मध्य मधून शहर काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईत सहा, ठाण्यात तीन, नाशिकमध्ये दोन, धुळे आणि पालघरमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्प्यात ३५ जागांसाठी निवडणूक झाली आहे. राज्यात एकूण ४८ जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका संपुष्टात येतील लोकसभा - [खदान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुने खेतान नगर चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली](https://ajinkyabharat.com/there-was-a-stir-in-the-area-due-to-the-increase-in-thefts-in-khadan-nagar-khadan-police-station/): खदान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुने खेतान नगर परिसरातील रहिवाशी सागर पंडितराव देशमुख यांच्या राहत्या बंद घराला लक्ष करून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किनगे, एलसीबी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी , आपल्या पथकासह घटनास्थळी पोचले होते. यावेळी फॉरेन्सिक पथक, डॉग युनिट पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, घटनास्थळी पोहोचले. दुचाकी वरून आलेला चोरट्यांनी दाराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला, यावेळी चोरट्यांनी एक फोटो कॅमेरा अंदाजे किंमत 65 हजार - [अजरबैजान हून परतताना मोठा अपघात, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले, परराष्ट्र मंत्र्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला](https://ajinkyabharat.com/major-accident-in-azerbaijan-iranian-president-ebrahim-raisis-helicopter-crashes/): इस्रायल गाझावर सातत्याने हल्ले करत आहे. हमासच्या दहशतवाद्यांना निवडकपणे मारणे. दरम्यान, इराणने इस्रायलवर अनेकदा हल्ले केले. युद्धानंतर इराण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे . इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणी मीडियाने ही माहिती दिली आहे. रायसी यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाहियान यांचाही मृत्यू झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कट्टरपंथी धर्मगुरू इब्राहिम रायसी यांची 2021 मध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. रायसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यांचे वारसदार इब्राहिम रायसी यांना प्रेषित मोहम्मद यांचे वंशज - [अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच](https://ajinkyabharat.com/akola-hyderabad-national-highway-accident-session-schedule/): चिखलगाव येथे झालेल्या अपघातात 3 गंभीर जखमी अकोला प्रती – पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखलगाव. येथे भिषण अपघात हा 12.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे या अपघाता मंध्ये जळ वाहन ट्रक व बलेनो कार याचा अपघात झाला ही कार चिखलगाव येथील स्थानिक नागरिक गुलाब तायडे यांचा मुलाची असल्याची महिती मिळाली आहे या कार मध्ये गुलाब तायडे यांचे नातेवाईका सह एकूण तीन प्रवासी कार आमनेसामने जोरदार धडक झाल्याने बलेनो कार मधील असलेले 3 इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती पातुर येथील अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेत अपघातातील जखमींनवर उपचाराकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे या अपघाता मंध्ये चिखलगाव येथील नागरिक गुलाब - [कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बेंगळुरू येथे आग, सर्व प्रवासी सुरक्षित](https://ajinkyabharat.com/air-india-express-going-to-kochila-catches-fire-at-bengaluru-airport-all-passengers-safe/): बेंगळुरूहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग लागल्याने बेंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. पुण्याहून निघालेल्या फ्लाइटमधून आग लागल्याचे समजल्यानंतर पायलट आणि क्रूने फ्लाइटचे यशस्वीरित्या लँडिंग केले. एका महिला प्रवाशाने केबिन क्रूला सावध करत आगीचा लखलखाट पाहिल्याचे मागील बाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पुण्याहून विमान आले. विमानाला कोचीसाठी ९.४० वाजता निघायचे होते. मात्र ते सकाळी 11 वाजताच निघाले. मी मागच्या बाजूला बसलो होतो. टेक ऑफ झाल्यावर लगेचच आम्हाला थोडा धक्का बसला. काही क्षणांनंतर, मला उजव्या कॉकपिट भागातून आगीचा एक फ्लॅश दिसला. दोनदा पाहिला होता. काही वेळातच माझ्या शेजारी बसलेल्या एका बाईने ‘आग..आग’ असा गजर केला. मग, केबिन क्रू - [२५ दिवसांनी घरी परतलेल्या गुरुचरण सिंगचा बदललाय लूक](https://ajinkyabharat.com/25-day-old-house-change-look-gurucharan-singh-changed/): २५ दिवस बेपत्ता राहिलेल्या गुरुचरण सिंगचा पहिला फोटो आला समोर, पोलिसांबरोबर दिसतोय अभिनेता गुरुचरण सिंग घरी परतल्यावरचा पहिला फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांपासून बेपत्ता होता. तो अखेर स्वतःच घरी परतला आहे. २२ एप्रिलपासून गुरुचरण बेपत्ता होता आणि दिल्ली पोलीस त्याचा राजधानीसह जवळच्या राज्यांमध्ये शोध घेत होते. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊनही त्याचा शोध घेतला होता. आता २५ दिवसांनी परतलेल्या गुरुचरण सिंगला पहिला फोटो समोर आला आहे. गुरुचरण सिंग शुक्रवारी (१७ मे रोजी) दिल्लीतील पालम भागात घरी आला. गुरुचरण घरी आला, त्याबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. मग पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीत तो - [“मी १५-१६ वर्षांची होते, तेव्हापासून शिखर…”, बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाली जान्हवी कपूर? जाणून घ्या](https://ajinkyabharat.com/shikhar-since-i-was-15-16-years-old-know-what-janhvi-kapoor-said-about-her-boyfriend/): महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे शिखर पहारिया, जान्हवी कपूरला करतोय डेट जान्हवी कपूर व शिखर पहारिया रिलेशनशिपमध्ये आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम) बोनी कपूर व दिवंगत श्रीदेवी यांची लाडकी लेक अन् बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाला डेट करत आहे. जान्हवीने ‘कॉफी विथ करण ८’ मध्ये तिच्या व शिखरच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर अनेकदा जान्हवी शिखरबद्दल बोलत असते. दोघेही खूपदा मंदिरात देवदर्शनाला जात असतात. तिच्या गळ्यातील ‘शिखू’ लिहिलेल्या एका नेकलेसचीही खूप चर्चा झाली होती. आता जान्हवीने शिखर तिचा सर्वात मोठा आधार असल्याचं म्हटलं आहे. सध्या जान्हवी तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या - [राखी सावंतची प्रकृती खालावली, होणार शस्त्रक्रिया, अभिनेत्री म्हणाली, ‘मी शेवटपर्यंत लढणार…](https://ajinkyabharat.com/rakhi-sawantchi-prakriti-khalawali-will-undergo-surgery-the-actress-said-i-will-fight-till-the-end/): Rakhi Sawant ‘मी कोणाचं वाईट केलं नाही तर…’, राखी सावंत हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर;अभिनेत्री म्हणाली, ‘शेवटपर्यंत मी लढणार…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी हिच्या प्रकृतीची चर्चा… चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता… सोशल मीडियावर फोटो व्हायरल गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. 15 मे रोजी राखी हिच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील तिच्यासोबत होता. आता अभिनेत्रीने स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. लवकरच राखी हिच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे . शिवाय मी शेवटपर्यंत लढणार… असं देखील राखी म्हणाली. राखी स्वतःच्या - [पहा: पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान धक्कादायक व्हिडिओमध्ये हेअर डाई आणि मेकअपशिवाय ओळखता येत नाही](https://ajinkyabharat.com/see-pakistans-former-leader-imran-khan-is-unrecognizable-without-hair-dye-and-makeup-in-shocking-video/): लहान व्हिडीओमध्ये इम्रान खान इतर दोन लोकांसोबत बसलेला दिसत आहे, जो म्हातारा दिसत आहे आणि फार मजबूत नाही. खान त्याच्या नेहमीच्या काळ्या केसांचा रंग आणि मेकअपशिवाय पूर्णपणे वेगळा दिसतो. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बुधवारी चर्चेत होते, परंतु सोशल मीडियावर त्यांचा हा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता जो त्याहूनही मोठी बातमी बनला होता कारण त्यात हेअर डाई आणि मेकशिवाय माजी क्रिकेटपटूचा लूक समोर आला होता. -वर या छोट्या क्लिपमध्ये इमरान खान खुर्चीवर बसलेला दिसतोय आणि दोन म्हातारे आणि अशक्त दिसत आहेत . व्हिडिओमध्ये 71 वर्षीय व्यक्ती त्याच्या लांब काळ्या रंगाचे केस आणि मेकअपशिवाय पूर्णपणे ओळखण्यायोग्य दिसत नाही. - [दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले](https://ajinkyabharat.com/massive-fire-at-delhi-bjp-party-office-fire-brigade-reached-the-spot/): दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले राजधानी दिल्लीत वाढत्या उष्णतेसोबतच जाळपोळीच्या घटनाही वाढत आहेत. त्याच अनुषंगाने गुरुवारी दिल्लीतील पंडित पंत मार्ग येथील भाजप पक्ष कार्यालयात भीषण आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. नवी दिल्ली. राजधानी दिल्लीत वाढत्या उष्णतेसोबतच जाळपोळीच्या घटनाही वाढत आहेत. त्याच अनुषंगाने गुरुवारी दिल्लीतील पंडित पंत मार्ग येथील भाजप पक्ष कार्यालयात भीषण आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात - [मुथूट एक्झिमने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सुरु केले गोल्ड पॉईंट सेंटर](https://ajinkyabharat.com/muthoot-exim-launched-gold-point-center-in-thane-district-of-maharashtra/): मुथूट एक्झिमसाठी ठाणे हे महाराष्ट्रातील तिसरे गोल्ड पॉईंट केंद्र ठरले आहे या शुभारंभामुळे मुथूट गोल्ड गोल्ड पॉईंट सेंटरला देशातील 23 शहरांमध्ये पोहोचविण्याची संधी लाभली आहे ठाणे, दि. 16 मे, 2024: मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील 23 वे केंद्र बनले आहे. ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता - [मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील?, प्लान काय?](https://ajinkyabharat.com/modi-how-many-years-prime-minister/): मोदी किती वर्ष पंतप्रधानपदी राहतील?, प्लान काय?; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा काय ? आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामीनावर बाहेर आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. दिल्लीत रोड शो आणि सभांना संबोधित केल्यानंतर आता केजरीवाल उत्तर प्रदेशात आले आहे. यूपीत आल्यावर त्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा पुढचा प्लान काय असू शकतो याची माहितीच त्यांनी दिली. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवा यांनी आज लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मोठी विधाने केली आहेत. भाजप मोदींसाठी नव्हे तर अमित शाह - [पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका](https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-today-toured-maharashtra-nashik/): PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून नाशिकमध्ये सभा आणि मुंबईत भव्य रोड शो करणार आहेत मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मोदी नाशिक आणि मुंबई दौरा करणार आहे. नाशिकमध्ये (Nashik) पंतप्रधान मोदींची भव्य सभा पार पडणार आहे . तर मुंबईच्या (Mumbai) घाटकोपरमध्ये (Ghatkopar) त्यांचा भव्य शो पार पडणार आहे. दिग्गज नेते प्रचारात उतरल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान मोदी नाशिक आणि घाटकोपरमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यानंतर संध्याकाळी मुंबईत पोहोचतील. नाशिकमध्ये पंतप्रधानांची सभा आणि रोड शो दिंडोरी, धुळे आणि नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी - [ज्योतिरादित्य सिंधियांना मातृशोक, माधवीराजे सिंधिया यांचं दीर्घ आजाराने निधन](https://ajinkyabharat.com/jyotiraditya-scindhiana-matrishoka-madhviraje-scindia-passed-away-after-a-long-time/): माधवीराजे सिंधिया यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवीराजे सिंधियांचं निधन झालं आहे. बुधवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावली. आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधिया कुटुंबाच्या राजमाता मागच्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. माधवीराजेंवर मागच्या तीन महिन्यांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना निमोनिया झाला होता. गुरुवारी केले जाणार अंत्यसंस्कार गुरुवारी Jyotiraditya Scindia यांच्या मातोश्री माधवीराजे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशीही माहिती मिळते आहे. माधवीराजे सिंधिया यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माधवीराजे नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. १९६६ मध्ये त्यांचा - [संजय दत्तची आई नर्गिसबाबत भावूक पोस्ट, चाहत्यांनाही अश्रू अनावर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac/): संजय दत्तने आईसाठी लिहिली भावूक पोस्ट (फोटो-संजय दत्त, इंस्टाग्राम पेज) अभिनेता संजय दत्त हा अभिनेत्री नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा. बॉलिवूडमध्ये त्याला संजूबाबा म्हणून ओळखलं जातं. ‘खलनायक’, ‘वास्तव’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हसीना मान जायेगी’ या आणि अशा अनेक चित्रपटांमधून काम करत त्याने आपला एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली होती. तसंच एक काळ असाही होता जेव्हा संजय दत्त अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. आज मातृदिनानिमित्त संजय दत्तने त्याची आई आणि अभिनेत्री नर्गिस यांचा फोटो पोस्ट करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. जी वाचून चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आहे. - [७ क्रमांक हा फक्त महेद्रसिंग धोनीचाच…, ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’](https://ajinkyabharat.com/number-7-ha-only-mahendrasingh-dhonichach/): जान्हवी कपूर सध्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्पटामुळे चर्चेत आहे. जान्हवी चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी वेगवेगळे लूक्स करण्याचा प्रयत्न करतेय. याआधी जान्हवीने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. त्याच्या मागच्या बाजूला क्रिकेटच्या चेंडूंची डिझाईन तयार केलेली आहे आजच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय, यानिमित्ताने जान्हवीने खास लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यालाच मॅचिंग असं स्लीवलेस ब्लाऊज तिने परिधान केलं होतं. या ब्लाऊजची खासियत अशी की, त्यामागे ६ नंबर लिहिला होता आणि त्याखाली माही असं लिहिलं होतं. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावर आधारित असल्याने चाहते या नंबरमुळे पेचात पडले आहेत. कारण महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर ७ - [स्टार प्रवाह’वरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘ही’ नवी मालिका घेणार जागा](https://ajinkyabharat.com/despite-being-in-the-top-5-of-trp-series-he-will-take-the-series-on-star-pravah/): ‘पिंकीचा विजय असो’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार ऑफ एअर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील कोणती लोकप्रिय मालिका ऑफ एअर होणार जाणून घ्या… सध्या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जुन्या मालिका बंद करून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. दर महिन्याला कोणती ना कोणती वाहिनी नव्या मालिकेची घोषणा करत आहे. टीआरपीसाठी वाहिन्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५मध्ये सातत्याने असणारी लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘स्टार प्रवाह’ लवकरच ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि - [बेपत्ता गुरुचरण सिंगच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्याचे वडील म्हणाले,](https://ajinkyabharat.com/regarding-the-financial-condition-of-missing-gurcharan-singh-his-father-said/): गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याची बँक खाती व क्रेडिट कार्डबद्दल माहिती समोर आल्यावर त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेपत्ता गुरुचरण सिंगचे वडील मुलाबद्दल म्हणतात… (फोटो – इन्स्टाग्राम) अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन जवळपास २० दिवस उलटले आहेत. दिल्ली पोलीस अभिनेत्याचा शोध घेत आहेत. तपासात गुरुचरण १० हून जास्त बँक खाती वापरत होता, २७ ईमेल व दोन फोन वापरत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, तो क्रेडिट कार्ड वापरायचा, एका क्रेडिट कार्डमधील पैशांनी दुसऱ्या क्रेडिट कार्डची थकबाकी भरायचा अशी माहिती पोलिसांनी नुकतीच दिली आहे. मुलाच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्याचे वडील हरगीत सिंग यांनी प्रतिक्रिया दिली - [पानविडा कायमच,भेंडवळच्या घट मांडणीत उघडले भाकीत](https://ajinkyabharat.com/panvida-kayamchabhendwalchya-ghat-mandanit-udhle-bhakit/): जळगाव जामोद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकित आज जाहीर करण्यात आले. राजा कायम राहणणार की बदलणार याची उत्सुकता भेंडवळ भाकिताच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला लागलेली असतना पाणविडा कायम असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ व पुंजाजी महाराज वाघ यांनी दिली. पानविडा हे गणपतीचे प्रतीक असून पानविडा कायम राहणार असे सांगताना राजा कायम राहणार की बदलणार या प्रश्नाला मात्र वाघ महाराजांनी निवडणूक आचारसंहितेमुळे बगल दिली.संपूर्ण देशभरात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध असून या घटमांडणीला साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. या घटमांडणीवर शेतकरी वर्ग विश्वास ठेवून शेती करत असतो. यावेळी या मांडणीमध्ये गहू, हरभरा आणि वाटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सांगण्यात आले आहे. तर इतर - [घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्री शेअर केला ‘हा’ फोटो, पतीसोबतच्या वादानंतर..](https://ajinkyabharat.com/actress-shares-banana-ha-photo-in-divorce-discussion-after-husbands-marriage-promise/): अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौरची सोशल मीडियावर चांगली फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कौर ही दिसते. आता नुकताच अभिनेत्रीने एक फोटो शेअर केलाय. अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौर हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली. कौर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते हेच नाही तर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दलजीत कौर दिसते. ही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. दलजीत कौरचे पहिले लग्न शालिन भनोट याच्यासोबत झाले. दलजीत कौर आणि शालिनचा एक मुलगा देखील आहे. दलजीत कौरने दुसरे लग्न निखिल पटेल - [अभिनेत्रीने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा](https://ajinkyabharat.com/actress-made-big-revelation-about-pregnancy/): अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते अंकिता लोखंडे ही कायमच चर्चेत असते. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंकिता लोखंडे ही पतीसोबत बिग बाॅसच्या घरात देखील सहभागी झाली होती. हिने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तिला खरी ओळख ही टीव्ही मालिकेमधूनच मिळालीये. मालिकांनंतर अंकिता लोखंडे हिने आपला मोर्चा थेट चित्रपटांकडे वळवला. काही चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका देखील अंकिता लोखंडेने केल्या. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. मात्र, - [Covishield बनवणाऱ्या कंपनीचा यू-टर्न](https://ajinkyabharat.com/u-turn-of-covishield-manufacturing-company/): नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून करोना काळात दिलेल्या लशीबाबत मोठी चर्चा आहे. आता याबाबत अपडेट समोर आली आहे. ॲस्ट्राजेनेका कंपनीने जगभरातून लस परत घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती मंगळवारी दिली. कंपनीने म्हटलंय, की युरोपमध्ये वॅक्सजेवरिया नावाने दिलेली लस मागे घेत आहे. टेलिग्राफने याबाबत माहिती दिली आहे. युरोपमध्ये वॅक्सजेवरिया नावाने दिलेली लस ही भारतात Covishield अर्थात कोविशिल्ड या नावाने लाँच करण्यात आली होती. भारतात करोना काळात हीच लस बहुतांश भारतीयांना देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एका न्यायालयात या लसीमुळे रक्त गोठण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असं कबूल केलं होतं. त्यानंतर आता Covishield ही लस तयार केलेल्या ॲस्ट्राजेनेका या कंपनीने लस परत - [नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का?,राहुल गांधींचे जोरदार प्रत्युत्तर](https://ajinkyabharat.com/hello-modiji-you-are-a-little-scared/): नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले आहे, असा गंभीर आरोप करून लोकसभा निवडणुकीचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्याच दिशेला नेला. कधीही अदानी-अंबानीवर न बोलणाऱ्या मोदींनी थेट प्रचारसभेत या उद्योगपतींची नावे घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, मोदींच्या याच आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अतिशय जोरकसपणे उत्तर दिले. नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का? एरवी आपण अदानी-अंबानींच्या गोष्टी बंद खोलीत करता. आज पहिल्यांदाच जाहीररित्या आपण अदानी-अंबानींचे नाव घेतले. ते टेम्पोमधून पैसे देतात, हे तुम्हाला कसे माहितीये? तुमचा हा वैयक्तिक अनुभव आहे - [३९८ जंगलांना मानवनिर्मित आग, सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तराखंड सरकारला हरित क्षेत्र जपण्याचे आदेश](https://ajinkyabharat.com/398-man-made-fires-in-forests-supreme-court-orders-to-protect-uttarakhand-governments-green-area/): वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तराखंडात जंगलांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. उत्तराखंडमधील आगीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. उत्तराखंड सरकारने जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यावेळी राज्यातील वन्यजीव असलेल्या क्षेत्रापैकी केवळ ०.१ टक्के क्षेत्र आगीत नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून राज्यात ३९८ जंगलांना आग लागली आहे, अशी माहिती उत्तराखंड सरकारने खंडपीठास दिली. तसेच या आगी नियंत्रणात याव्यात, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली. यापैकी अनेक आगी या मानवनिर्मित असल्याचे सांगितले. या आगीसंदर्भात ३५० फौजदारी गुन्हे - [रेवण्णा व्हिडीओप्रकरणात कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप](https://ajinkyabharat.com/serious-allegations-against-the-deputy-chief-minister-of-karnataka-in-revanna-video-episode/): सर्व प्रकरणात कुमारस्वामी यांचीच मुख्य भूमिका असून अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रज्वलचे काका व जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनीच सर्वत्र प्रसारित केले, असा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केला. हे व्हिडीओ व्हायरल करण्याच्या कारस्थानाचे शिवकुमार हेच सूत्रधार असल्याने मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी कुमारस्वामी यांनी नुकतीच केली होती. एच. डी. रेवण्णा प्रकरणाचे तब्बल २५ हजार पेन ड्राइव्ह (ज्यात हे व्हिडीओ आहेत) सहेतूक वितरित केले, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता. कुमारस्वामी यांना प्रत्युत्तर देताना शिवकुमार यांनी त्यांना ‘ब्लॅकमेलिंगचे बादशहा’ असे संबोधले. या सर्व प्रकरणात कुमारस्वामी यांचीच - [१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा, कळणारही नाही...](https://ajinkyabharat.com/there-is-no-point-in-getting-the-police-aside-for-15-seconds/): हैदराबाद: अमरावतीच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे वादात सापडल्या आहेत. राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राणा यांच्या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो, असं एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लतांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. ओवैसी बंधूंना कळणारही नाही ते कुठून आले आणि कुठे गेले,’ असं विधान राणा यांनी सभेत केलं. ‘एक लहान आणि एक मोठा भाऊ आहे. लहान भाऊ म्हणतो, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग आम्ही दाखवतो - [तिथेही अनेक एकनाथ शिंदे, ते आमच्या संपर्कात; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा](https://ajinkyabharat.com/many-eknath-shinde-contacted-us-and-claimed-that-bjps-big-leader/): भुवनेश्वर: लोकसभा निवडणूक सुरु असताना ओदिशामध्ये बीजू जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपकडून बीजदला फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बीजदमध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत, असं विधान भाजपचे नेते समीर मोहंती यांनी केलं. यानंतर बीजदच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बीजू जनता दलामध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत,’ असं विधान भाजप नेते समीर मोहंती यांनी केलं. बीजदचे नेते व्ही. के. पांडियन यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. ‘बीजदमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. भाजपनं विधानसभा निवडणुकीत ४० ते - [शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; १० जूनला मतदान](https://ajinkyabharat.com/teachers-constituency-election-bugle-wajlan-10th-june-voting/): नाशिक : महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. १० जून रोजी मतदान होणार आहे. सन २०२४ हे पूर्ण वर्ष निवडणुकांचे आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. त्या पाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघ, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुढील काही महिन्यांतच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षक - [पुण्याची लढत प्रतिष्ठेची, धंगेकरांसाठी १२ आमदारांची फौज तळ ठोकून](https://ajinkyabharat.com/12-mlas-to-fight-for-the-prestige-of-dhangekar-by-defeating-the-army/): पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्यातील बारा आमदारांसह परराज्यातील लोकप्रतिनिधींनी पुण्यात ठाण मांडले आहे. यामध्ये विदर्भातील सहा आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसने पुण्याची जागा प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी कर्नाटकातूनही पुण्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची काँग्रेसच्या गोटात चर्चा आहे. ‘देशात सध्या मोदी सरकार व भाजपविरोधात जनमत तयार झाले आहे. या वातावरणाचा फायदा घेण्याची हीच योग्य संधी आहे. थोडी अधिक मेहनत घेतल्यास पुण्यात विजय नक्की मिळू शकतो,’ असे काँग्रेसच्या अहवालातून समोर आले आहे. राहुल गांधींच्या सभेमुळे पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. निरीक्षकांशिवाय सांगलीची निवडणूक झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम हेदेखील पुणे लोकसभा समन्वयक म्हणून प्रचारात सक्रिय - [बँक कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका](https://ajinkyabharat.com/big-blow-to-bank-employees-from-supreme-court/): देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात म्हटले की, आता बँक कर्मचाऱ्यांना नियोक्ता बँकांनी सवलतीच्या दराने किंवा व्याज न देता प्रदान केलेल्या कर्जाच्या सुविधेवर टॅक्स भरावा लागणार आहे. होय, एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारी बँक कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्वस्त कर्जाचा लाभ एक प्रकारचा फायदा असल्यामुळे तो आयकर कायद्यांतर्गत कराच्या कक्षेत येतो. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बँक कर्मचाऱ्यांना कर्जाचे नियमही सुविधा खासकरून बँक कर्मचाऱ्यांना बँकांकडून दिली जाते, ज्यामध्ये त्यांना कमी व्याजाने किंवा व्याज न घेता कर्ज मिळते. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, ही एक - [आनंद दिघेंच्या संपत्तीवर उद्धव ठाकरेंचा डोळा, शिंदेंचे खळबळजनक आरोप](https://ajinkyabharat.com/anand-dighes-shocking-allegations-against-wealthy-uddhav-thackerays-dola-shinde/): ठाणे: धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले. मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघे साहेबांची कुठे कुठे प्रॉप्रटीवर आहे, असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे यांच्या प्रॉपर्टीवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, दिघेंचे जिल्हाध्यक्षपद काढले तर ठाणे जिल्ह्यात पक्षच उरणार नाही, असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा थांबले. उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंचे - [ओवेसींसमोर बालेकिल्ला राखण्याचं आव्हान](https://ajinkyabharat.com/owaisis-more-balekilla-rakhanyas-call-on-bjps-religious-and-social-issues/): हैदराबाद : चार दशकांपासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या ‘एमआयएम’समोर भाजपने यंदा माधवी लता यांच्या रूपामध्ये कडवे आव्हान उभे केले आहे. एका बाजूला भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर प्रचाराला धार देण्यात येत आहे. त्याच्या बरोबरीने ‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावरून मुस्लिम महिलांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यघटनेच्या बचावापासून सामाजिक सुरक्षा व हैदराबादच्या शांततेचा मुद्दा उपस्थित करून ‘एमआयएम’कडून बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. हैदराबाद मतदारसंघात १९८४पासून सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांनी विजयाची मालिका सुरू ठेवली आणि २००४नंतर त्यांचे पुत्र असदुद्दीन ओवेसी सातत्याने विजयी होत आले आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे मताधिक्य दोन लाखांपेक्षा जास्त राहिले आहे. या वेळी त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी - [हिंसाचाराच्या धास्तीने मणिपूरमध्ये तरुणांची सशस्त्र गस्त](https://ajinkyabharat.com/tarunanchi-armed-patrol-in-violence-hit-manipur/): सकाळ अन् रात्र… दररोज दोन पाळ्यांमध्ये हातात बंदुका घेऊन गस्त घालायची. पण पोटा-पाण्यासाठी किंवा गाठीला चार पैसे जमवण्यासाठी नव्हे तर, मैतेई आणि कुकी समाजातील हिंसक गटापासून स्वतःच्या, कुटुंबाच्या जीवाच्या रक्षणासाठी. त्यासाठी मणिपूरच्या कोटरूक गावाभोवतीच्या रस्त्यांवर दररोज अनेक तरुण गटागटाने सशस्त्र गस्त घालत आहेत. दोन्ही समाजांत उसळलेल्या वांशिक संघर्षाला वर्ष लोटले तरी हिंसाचाराची धास्ती अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे. अवघ्या विशीत किंवा तिशीत असणाऱ्या आणि स्वतःला ‘स्वयंसेवक’ म्हणवणाऱ्या मुलांच्या हातात जिथे पुस्तके किंवा लॅपटॉप हवे, त्यांना हातात दिसतात ती शस्त्रे. ज्यांनी उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहायची, तिथे त्यांच्यासमोर केवळ कुटुंबाच्याच रक्षणाचे ध्येय आहे. सैन्य दल आमच्या संरक्षणासाठी काहीच करू शकत नसल्याने आमच्या - [भोपाळवासीयांच्या मनात ईव्हीएमविषयी शंका](https://ajinkyabharat.com/bhopal-residents-have-doubts-about-evms/): भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजधानी भोपाळ सज्ज आहे. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे. कोण जिंकणार याचे फार अंदाज बांधण्याचे कष्ट घ्यावेत, अशी स्थिती नाही. चर्चा वेगळीच आहे. ‘प्रचार’ में ईव्हीएम चल रिया हे! ‘आमच्या मनात ‘ईव्हीएमविषयी शंका आहे. ही शंका दूर व्हायला हवी,’ अशी काही भोपाळवासीयांची आग्रही मागणी आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूण २९ जागा असून, चार टप्प्यांत निवडणूक होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण नऊ मतदारसंघांत मंगळवारी सात मे रोजी मतदान होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबला. मूळ कार्यक्रमानुसार मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, राजगड, भोपाळ तसेच बैतुल अशा नऊ मतदारसंघांत निवडणूक होत आहे. बैतुलचे - [प्रभावी उलटतपासणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल](https://ajinkyabharat.com/supreme-courts-strong-words-regarding-effective-reversal/): नवी दिल्ली : ‘फौजदारी खटल्यांच्या सुनावणीदरम्यान उलटलेल्या साक्षीदारांची प्रभावी आणि अर्थपूर्ण उलटतपासणी सरकारी वकिलांकडून बिलकुल होताना दिसत नाही,’ असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सुनावले. ‘न्यायालयांनी केवळ टेपरेकॉर्डरसारखे काम करू नये, सुनावणीमध्ये सहभागाची भूमिका घेणे गरजेचे आहे,’ या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. ‘सत्य प्रस्थापित करणे आणि न्यायाचे उद्दिष्ट साध्य करणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे. त्यासाठी न्यायाधीशांनी कार्यवाहीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारी वकील कामात उदासीन किंवा आळशी असेल, तरीही सत्य समोर यावे यासाठी न्यायालयाने कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवले पाहिजे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पत्नीच्या हत्येप्रकरणी १९९५मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीच्या शिक्षेवर न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड - [पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच भारतात विलिनीकरणाची मागणी करेल](https://ajinkyabharat.com/people-in-pakistan-occupied-kashmir-will-demand-merger-with-india/): नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले. ‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ - [१५ हजार पगार घेणाऱ्याकडे सापडलं २५ कोटींचं घबाड](https://ajinkyabharat.com/15-thousand-salaries-were-paid-by-25-crores-of-rupees/): रांची: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) धाडसत्र सुरु आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या हाती जवळपास २५ कोटी रुपयांची रोख रक्कम लागली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आलमगीर आलम यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं तपास सुरु केला. आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरु असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. भ्रष्टाचाराचा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची टिप ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला. या नोकराला दरमहा १५ हजार रुपये पगार मिळतो. पण त्याच्या - [प्रचारादरम्यान कंगनाची घोषणा मोठी; मी मंडीतून खासदार झाले तर...](https://ajinkyabharat.com/kanganas-announcement-during-the-campaign-was-mothi-me-manditoon-khasadar-jhale-tar/): शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मोठी घोषणा केली आहे. सध्या कंगना मंडीमध्ये जोरदार प्रचार करत आहे. या मतदारसंघातून आपण निवडून येऊ, असा विश्वास तिनं व्यक्त केला. तिनं चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल मोठी घोषणाही केली. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास, खासदार झाल्यास मी हळूहळू चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडेन. कारण मला एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं कंगनानं ‘आज तक’ वृत्तवाहिनीला सांगितलं. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण यांचा समतोल कसा साधणार असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ‘मी चित्रपटसृष्टीतही कंटाळते. मी भूमिका साकारते. दिग्दर्शनही करते. मला राजकारणात शक्यता दिसल्यास, जनता मला उत्तम प्रतिसाद देत असल्यास, मी - [Note 13 Pro+ 5G चा वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन लाँच](https://ajinkyabharat.com/note-13-pro-5g-cha-world-champions-edition-launched/): चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi नं भारतात Note 13 Pro+ 5G वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन लाँच केला आहे. हा Xiaomi नं अर्जंटिना फुटबॉल एसोसिएशन (AFA) सोबत मिळून सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल-टोन डिजाइन मिळते ज्यात ब्लू आणि व्हाइट स्ट्राइप्सचा समावेश करण्यात आला आहे. याच्या बॉक्समध्ये AFA ब्रँडिंग असलेल्या अ‍ॅक्सेसरीज देण्यात आली आहेत. Redmi Note 13 Pro+ 5G वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन मध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 7200 Ultra चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. याची ५,००० एमएएचची बॅटरी १२० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनच्या १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये आहे. ही स्पेशल लाँच - [एकच नंबर! ५०एमपी सेल्फी कॅमेरा असलेला सर्वात पातळ फोन लाँच](https://ajinkyabharat.com/the-thinnest-phone-with-a-single-50mp-selfie-camera-launched/): चिनी स्मार्टफोन निर्माता विवोनं आपल्या लोकप्रिय V-सीरीजमध्ये एका नव्या हँडसेटचा समावेश केला आहे. कंपनीनं सेल्फी सेंट्रिक Vivo V30e भारतात आणला आहे. याची खासियत म्हणजे 5500mAh बॅटरी असलेला जा भारतातील सर्वात पातळ फोन आहे. याच्या बॅक पॅनलवर ऑरा लाइटसह 50MP Sony IMX882 मेन कॅमेरा OIS सपोर्टसह मिळतो. फोनमधील फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे 4K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात. Vivo V30eची किंमत नवीन डिवाइस कंपनीनं स्टाइलिश डिजाइनसह सादर केला आहे आणि यात अल्ट्रा-स्लिम ३डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन लग्जरी डिजाइनसह दोन कलर ऑप्शंस-व्हेल्वेट रेड आणि सिल्क ब्लू कलरमध्ये आला आहे. याच्या ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये - [८ हजारांच्या फोनमध्ये Vivo काय देत आहे? असे आहेत Vivo Y18eचे फीचर्स](https://ajinkyabharat.com/these-are-the-features-of-vivo-y18e-that-vivo-offers-in-a-phone-of-rs-8000/): Vivo नं आपल्या लोकप्रिय वाय सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीनं भारतात Vivo Y18 आणि Vivo Y18e लाँच केले आहेत. यातील वाय१८ ची किंमत ८,९९९ रुपयांपासून सुरु होते. तर विवो वाय१८ई ची किंमत ८ हजारांच्या आत ठेवण्यात आली आहे. हा कंपनीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे चला जाणून घेऊया इतक्या कमी किंमतीत विवो नेमके कोणते फीचर्स देत आहे. Vivo Y18eची किंमत विवो वाय१८ई ची किंमत ७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ही फोनच्या एकमेव व्हेरिएंटची किंमत आहे ज्यात ४जीबी रॅमसह ६४जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन दोन कलर व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात आला आहे. हा नवीन विवो फोन Space Black आणि Gem Green कलरमध्ये - [फक्त २३ हजारांत मिळतोय iPhone 15, पुन्हा अशी डील शक्य नाही](https://ajinkyabharat.com/only-23-thousand-rupees-are-available-for-iphone-15-again-such-deal-is-not-possible/): अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल २०२४ चे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. म्हणजे ७ मेला हा सेल संपणार आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या लास्ट डे सेलमध्ये सर्वात कमी किंमतीत iPhone 15 विकत घेता येईल. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या संधीचा फायदा घ्यावा लागेल, कारण लवकरच ही निघून जाईल. त्यानंतर iPhone 15 मूळ किंमतीत लिस्ट केला जाऊ शकतो. २२,७२५ रुपयांमध्ये आयफोन १५ अ‍ॅप्पलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, iPhone 15 ची किंमत ७९,९९९ रुपये आहे. परंतु डिस्काउंटनंतर iPhone 15 तुम्ही २२,७२५ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजे अ‍ॅमेझॉन सेलमध्ये तुम्ही थेट ५७,२७४ रुपयांची बचत करू शकता. जर तुम्हाला फुल बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ - [महाजनांवर मोक्का लावायचा, ठाकरेंचा प्लॅन होता, CM शिंदे यांचा गौप्यस्फोट](https://ajinkyabharat.com/thackerays-plan-to-bring-mahajananwar-mokka-would-have-been-cm-shindes-cow-slaughter/): ठाणे : चार-पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचा त्यांचा प्लॅन झाला होता, त्याच्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पण होते, मला स्वतः त्यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांबाबत माझ्याकडे माहिती आली आहे. आता देवेंद्रना सोडत नाही, त्यांना जेलमध्येच घालतो, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घणाघाती टीका केली. यावेळी राज ठाकरे, आनंद दिघे, शिवसेना-भाजप युती, राजन विचारे यांच्याबाबत शिंदे यांनी धक्कादायक खुलासे केले. महाजनांवर मोक्का लावायचा, भाजपला घाबरवायचे आणि २५ आमदार फोडायचे ठाणे लोकसभेतील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारी नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ टिपटॉप प्लाझा येथे - [भाजप खासदाराबद्दल कंगना काय काय म्हणाली?](https://ajinkyabharat.com/what-did-kangana-say-about-the-bjp-mp/): शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडीमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना राणौत तिच्या विधानांमुळे सातत्यानं चर्चेत असते. त्यामुळे मंडी मतदारसंघ देशपातळीवर चर्चेत आला आहे. सध्या कंगनाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारी एका प्रचारसभेत बोलताना कंगनानं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली. त्यानंतर त्यांनी तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं. तेजस्वी सूर्या मासळी खात असल्याचं सांगितलं. तेजस्वी सूर्या भाजपचे नेते आहेत. ते कर्नाटकमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. मंडीमध्ये येणाऱ्या सरकाघाट विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना कंगनानं जनसभेला संबोधित केलं. ‘त्यांना स्वत:लाच माहीत नाही ते कुठे येताहेत, कुठे जाताहेत. अशा - [ओडिशाच्या निवडणूक रिंगणात ३७ उमेदवार, काही कोट्यधीश, तर काही गरीब](https://ajinkyabharat.com/%e0%a4%93%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%95/): भुवनेश्वर : ओडिशातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या चार जागांसाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणूक रिंगणातील ३७ पैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नबरंगपूर, बेरहामपूर, कोरापुट आणि कालाहंडी लोकसभा मतदारसंघांसाठी रिंगणात एकूण ३७ उमेदवार असून, त्यापैकी १७ (४६ टक्के) उमेदवारांनी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे, असे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे. सर्वात श्रीमंत उमेदवार कालाहंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार मालविका देवी यांची ४१.८९ कोटींची संपत्ती असून, त्या सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बेरहामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व्ही. चंद्रशेखर यांची २८.७० कोटी आणि भारतीय विकास परिषदेचे बेरहामपूरचे उमेदवार राजेंद्र दलाबेहरा यांची १०.३० - [हार्दिकवर टीका करताना इरफानने बीसीसीआयला सुनावले](https://ajinkyabharat.com/irfan-recited-bcci-while-giving-hardikavar-tika/): रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिकला दिल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांचा हार्दिक पंड्यावर रोष अधिकच वाढला आहे. यंदाच्या आयपीएल पर्वातही हार्दिक हवी तशी कामगिरी करण्यास असमर्थ ठरला. त्यामुळे भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने त्याच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता हार्दिकची टी-२० विश्वचषक स्पर्धेत निवड करत त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हार्दिकला उपकर्णधारपद दिल्यामुळे पठाणने बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली आहे. पठाणने म्हटले की,’ आपण यापूर्वी पाहिले असेल की हार्दिक पंड्याला टी-२० सामन्याचे कर्णधारपद दिले होते, पण रोहित शर्मानेच याची जबाबदारी सांभाळली होती. टी-२० विश्वचषकानंतर पंड्या आणि सूर्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची नवी योजना होती. परंतु पंड्याची खेळाबद्दल असलेली बांधिलकी व कामगिरीतील सातत्यता पाहता - [सारा तेंडुलकरचे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पाऊल](https://ajinkyabharat.com/sara-tendulkar-enters-beauty-industry/): मुंबई : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर वैयक्तिकआयुष्यामुळे सतत चर्चेत राहते. एवढेच नाही तर सारा क्रिकेटच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला प्रोत्साहन करताना देखील अनेकदा स्टेडियममध्ये झळकली आहे. सारा सुंदर त्वचा आणि अनोख्या फॅशनसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. दिवसोंदिवस साराच्या सोशल मिडियावरील चाहत्यांची संख्या वाढत असताना दिसत असून आता नुकताच साराने तिच्या सोशल मिडियावर एक नवीन फोटो शेअरकरत सुंदर त्वचेचे रहस्य सांगितले आहे. पाहा काय म्हणाली ती… सारा बनली ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडरसौंदर्य आणि निखळ त्वचेसाठी ओळखल्या जाणाऱ्या साराने धीरुभाई अंबानीमधून शालेय शिक्षण घेतले तर लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन (युसीएल) येथुन वैद्याकीय पदवी घेतली. २०२१ मध्ये आयकॉनिक फॅशन - [भारत-पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबरला रंगणार](https://ajinkyabharat.com/icc-clarifies-india-pakistan-clash-on-6-october/): भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा थरार आता पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा ६ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना नेमका कुठे खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही यावेळी आयसीसीने दिली आहे. भारताचा महिलांच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाची कसोटी लागणार आहे. भारतीय महिलांची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धची लढत सहा ऑक्टोबरला होणार आहे. महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशात होणार आहे. दहा संघांचा समावेश असलेल्या नवव्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक - [शरद पवारांचे शब्द सांगताना रोहित पवार भर सभेत रडले](https://ajinkyabharat.com/reciting-sharad-pawars-words-rohit-pawar-rumbled-throughout-the-meeting/): बारामती : अजित पवार यांनी पक्ष फोडून ज्यावेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळचे प्रसंग आम्ही टीव्हीवर पाहत होतो. त्यादरम्यान काही प्रश्न मी पवारसाहेबांना विचारत होतो, त्या प्रश्नांची उत्तरे साहेब देत होते. स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्यासाठी जोपर्यंत नवी पिढी घडवत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांनी मला सांगितले, अशी आठवण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितली. ही आठवण सांगताना ते कमालीचे भावुक झाले. मंचावरील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांना शांत केले. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि कौटुंबिक आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज, रविवारी (दि. ५) सहा वाजता थंडावणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांची प्रचाराची शेवटची सभा - [नीता अंबानींना टक्कर देणारी महिला शेवटी जन्माला आलीच..!](https://ajinkyabharat.com/the-woman-who-rivals-nita-ambani-is-finally-janmala-aalich/): Nita Ambani आपल्या ब्युटी आणि लूकमुळे दररोज चर्चेत असतात. त्या आता 60 वर्षांच्या आहेत पण त्यांच्या चेहऱ्याची चमक आणि फिटनेस पाहता त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. या सौंदर्यवती महिलेने बॉलीवूडच्या अनेक तरुण अभिनेत्रींना आपल्या स्टायलिश लूकने मात दिली आहे, पण नीता अंबानी यांना टक्कर कोण देत असेल बरं? तर त्या आहेत बिझनेसवुमन Sudha Reddy ज्यांची स्टाईल लाजवाब असते. सुधाचा सोशल मीडिया तिच्या ग्लॅमर फोटोंनी भरलेला आहे. ज्यात तिची किलर स्टाईल सगळ्यांच्या नजरा खेचून घेते. 45 वर्षीय सुधा एक फिलेंथरोपिस्ट असून समाजसेवेत खूप सक्रिय आहे. तिने अब्जाधीश उद्योगपती पीव्ही कृष्णा रेड्डीसोबत लग्न केले आहे. ती Megha Engineering and Infrastructure Limited (MEIL) - [घामोळ्यांचा नायनाट करतात हे घरगुती उपचार](https://ajinkyabharat.com/ghamoliancha-nayanat-does-home-remedies/): वाढत्या सूर्यप्रकाश, उष्णता आणि घाम यांमुळे त्वचेवर पुरळ उठणे, ऍलर्जी आणि खाज येणे हे सामान्य आहे. त्वचेच्या ऍलर्जीमुळे, एखाद्या व्यक्तीला त्वचेवर खाज सुटू लागते आणि लाल पुरळ आणि पुरळ देखील येऊ लागते, ज्यामुळे हळूहळू त्वचा रोग होऊ शकतात. त्वचेच्या ऍलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारची औषधे आणि क्रीम्स वापरतात पण त्यापासून सुटका होत नाही. जर तुम्हालाही उन्हाळा सुरू होताच त्वचेच्या ऍलर्जीचा त्रास होत असेल तर या आयुर्वेदिक उपायांनी तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते. उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्याही येतात. यामध्ये उष्माघात, लाल पुरळ, खाज सुटणे, फोड येणे, पिंपल्सचा त्रास लोकांना होतो. अनेक वेळा स्वच्छतेची काळजी न घेतल्याने त्वचेवर खाज सुटणे, - [पित्ताचा त्रास होतोय? करा 'हे' घरगुती उपाय लगेच मिळेल आराम](https://ajinkyabharat.com/if-you-suffer-from-hives-try-these-home-remedies-and-you-will-get-instant-relief/): पित्तदुखीची समस्या आज खूप सामान्य आहे आणि त्याला पित्ताशयाचे खडे असेही म्हणतात. पित्ताशयातील खडे हे लहान खडे असतात, जे पित्ताशयात तयार होतात. पित्ताशय हा शरीराचा एक छोटासा भाग आहे. हे यकृताच्या मागे आहे. जेव्हा पित्ताच्या संरचनेत रासायनिक असंतुलन असते तेव्हा पित्त मूत्राशयात खडे तयार होऊ शकतात. पित्ताशयातील खडे पित्ताशयामध्ये तयार होणारे छोटे दगड आहेत. पित्ताशयातील खडे यकृताच्या खाली राहतात आणि खूप वेदनादायक असू शकतात. यामुळे वेदनादायक परिस्थिती निर्माण होते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास ते काढण्यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागते. घरगुती उपायांनी तुम्ही काही उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय. सफरचंदाचा रस वैज्ञानिक संशोधनानुसार, जर - [या एका ट्रिकने तब्बल 226 किलो वजन घटवत बनली हिरोईन](https://ajinkyabharat.com/or-by-one-trick-she-lost-226-kg-weight-and-became-a-heroine/): वजन वाढणे ही गंभीर समस्या बनत चालली आहे. जास्त वजन वाढण्यामागे अनहेल्दी डायट आणि खराब लाइफस्टाइल ही प्रमुख कारणे आहेत. वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच ते कमी करणे कठीण आहे. क्रिस्टीना फिलिप्स नावाची महिला देखील अशा लोकांपैकी एक आहे जिचे वजन खूप वाढले होते. तिच्या वाढत्या वजनामुळे तिला प्रत्येक काम करणे कठीण जात होते. जगभरातील बहुतेक लोकांसाठी वजन कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. वजन सहज वाढते, परंतु शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी अतिरिक्त वजन कमी करणे खूप कठीण आहे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल आणि आळशीपणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते करतायेत नसेल, तर क्रिस्टीना फिलिप्सची वजन - [वारंवार थकवा येतोय? ही ५ फळे नक्की ट्राय करा](https://ajinkyabharat.com/if-you-feel-tired-again-and-again-try-these-5-fruits/): व्हिटॅमिन बी 12 आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 12 मेंदू आणि चेतापेशींच्या विकासास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी व्हिटॅमिन बी 12 पुरेशा प्रमाणात घेणे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 12 अनेक प्रकारच्या पदार्थांमधून मिळते. मासे आणि मांसामध्ये व्हिटॅमिन बी 12 मोठ्या प्रमाणात आढळते. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर फळांचे सेवन करून तुम्हाला व्हिटॅमिन बी १२ देखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या फळांच्या सेवनाने व्हिटॅमिन बी 12 ची कमी भरून निघेल. ​सफरचंद सफरचंद हे व्हिटॅमिन बी12 चा खूप चांगला स्रोत आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन - [रणबीरसोबत इंटिमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश](https://ajinkyabharat.com/national-crush-overnight-due-to-intimate-scene-with-ranbir/): ‘Qala’ चित्रपटानंतर लोकांच्या हृदयात खोलवर स्थान निर्माण करणारी Tripti Dimri आज अनेकांची क्रश आहे. एकापाठोपाठ एक उत्कृष्ट सिनेमे केलेली तृप्ती तिच्या अभिनयासोबतच फॅशनसाठीही चर्चेत असते. तिचा प्रत्येक लुक जणू काही अप्सराच पृथ्वीवर अवतरली आहे असा भास करून देतो. या नॅशनल क्रशचा असाच एक बोल्ड लूक रेड कार्पेटच्या वेळी पाहायला मिळाला, जेव्हा ही सुंदरी ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये आली होती. या ड्रेसमध्ये तृप्ती इतकी हॉट दिसत होती की एकदा पाहिलं तर तिच्यावरून नजर हटणारच नाही. हे ग्लॅमरस फोटो पहाच! तृप्ती डिमरीचा मॅक्सी ड्रेस काळ्या आणि चंदेरी रंगाच्या या ड्रेसमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसत होती. समोरून हाय स्लीट कट असलेला हा ड्रेस तिने - [लढणार आणि पाडणार! विजय करंजकर निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम](https://ajinkyabharat.com/ladhanar-and-padanar-vijay-karanjkar-are-the-leaders-in-contesting-the-elections/): नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, नाराज झालेल्या विजय करंजकर यांनी आपली नाराजी उघडपणे मांडत लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली. विजय करंजकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे. मात्र, काल विजयी करंजकर यांनी हितचिंतकांचा मेळावा घेत उमेदवारी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. तेरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना अनेकांची कामे केली. त्यामुळे आता पुढील काळात आपण सर्व मला साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून उमेदवारीवर ठाम असल्याची भूमिका विजय करंजकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता विजय करंजकर हे अपक्ष उमेदवारी करणार असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे - [२ सिम कार्ड वापरण्याच्या अडचणी वाढणार!](https://ajinkyabharat.com/difficulties-in-using-2-sim-cards-will-increase/): टेलिकॉम सेक्टरमध्ये येत्या काही दिवसांत टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये टॅरिफ प्लॅन्सच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे आणि जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे इंडस्ट्री एक्सपर्ट दावा करत आहेत की पुढील काही महिन्यात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ करू शकतात. २ सिम कार्ड बाळगणं महागणार जर तुम्ही फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण दुसरं सिम अ‍ॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. सध्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिम अ‍ॅक्टिव्ह - [मी कमळाला मत देणार! ऐकताच काँग्रेस नेता संतापला; वृद्धेवर हात उगारला](https://ajinkyabharat.com/i-will-not-vote-for-kamalala-congress-leader-santapala-vridhevar-raised-his-hand/): हैदराबाद : तेलंगणाच्या नाजामाबादचे काँग्रेसचे खासदार जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका शेतकरी महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओवर तिच्या प्रश्नाला उत्तर देताना, ज्यामध्ये ते एका महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत होते, निजामाबादमधील काँग्रेसचे खासदार जीवन रेड्डी म्हणाले, “हे प्रेम होते, ते प्रेम होते, ते प्रेम होते.” तेलंगणामध्ये १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. का उगारला हात? ज्या महिलेवर जीवन रेड्डी यांनी हात उगारला त्या महिलेने भाजपला मत देणार असं म्हटलं होतं, असं सांगितलं जात आहे. हे ऐकताच रेड्डी संतापले आणि त्यांनी थेट त्या वृद्ध महिलेच्या कानशीलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या - [शरद पवारांनी डाव टाकला](https://ajinkyabharat.com/sharad-pawarani-daw-takla/): बारामती : गेल्या अनेक वर्षापासून शरद पवारांचे मतदान बारामतीत नाही. याबद्दल विरोधकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देताना राष्ट्रवादीचे नेतेदेखील अडखळायचे. पण यंदा असं होणार नाही. जेव्हा पवार कुटुंबातच फूट पडली आहे, तेव्हा शरद पवार यांनी आपलं एक हक्काचं मतदान बारामतीत आणलं आहे. श्रमलेल्या लेकीसाठी बाप नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्येक सभेत सांगत असतात. त्यांच्या या कवितेचा खरा अर्थ यावेळी मतदारांना पाहायला मिळणार आहे. कारण शरद पवारांनी त्यांचं हक्काचं मतदान मुंबईवरून बारामतीला हलवलं आहे. यंदा त्यांच्या मतदानाचा पत्ता असणार आहे मुक्काम पोस्ट गोविंद बाग आणि मतदान केंद्र असणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव - [सहनशीलतेचा अंत पाहू नका - सुप्रिया सुळे](https://ajinkyabharat.com/never-see-the-end-of-tolerance-supriya-sule/): बारामती : मी गेली आठ महिन्यापासून गप्प आहे. म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही हा गैरसमज ठेऊ नये. माझ्या रोहितच्या आई बद्दल एक वेळ बोलला गप्प बसलो, दुसऱ्या वेळी गप्प बसू मात्र तिसऱ्या वेळी बोलला तर…आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता दिला आहे. बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांची आई प्रतिभा पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार आणि त्यांचे अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोतच. शून्यातून विश्व कोणी निर्माण केले तर ते शरद पवार यांनी केले - [तर नक्कीच तुम्हाला वाघाची पदवी देऊ - संजय राऊत](https://ajinkyabharat.com/i-will-definitely-give-you-the-title-of-waghachi-sanjay-raut/): सांगली : विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ, असा खोचक टोला संजय राऊतांनी विश्वजीत कदम यांना लगावला आहे. संजय राऊत सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सांगलीचा वाघ कोण? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीत वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेले आहेत. वाघाची रचना आणि स्वभाव वेगळा असतो. विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ. अशा अनेक वाघांनी चंद्रहार पाटलांना विजयी केलं पाहिजे. - [सायबर ठकबाजांचा औषध विक्रेत्याला गंडा](https://ajinkyabharat.com/cyber-fraudster-drug-dealer-ganda/): नागपूर : फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी ब्लॅकमेल करून सायबर गुन्हेगारांनी औषध विक्रेत्या महिलेचे बँक खाते, एटीएम व सिमकार्डचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नागपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी जेम्स व जॉन जलालुद्दीन या दोघांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ५२वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे औषधविक्रीचे दुकान असून, तिचा पती मराठवड्यातील बँक ऑफ बडोद्यात वरिष्ठ व्यवस्थापक आहे. नोव्हेंबर २०२२मध्ये महिलेला आंतरराष्ट्रीय कॉल आला. तुमचे सोन्याचे पार्सल असून, त्यासाठी ३५ हजार रुपये द्यावे लागतील’, असे सांगण्यात आले. महिलेने सायबर गुन्हेगाराच्या खात्यात ३५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर - [कॉमेडियन भारती सिंगची प्रकृती गंभीर](https://ajinkyabharat.com/comedian-bharti-singhchi-prakriti-gambhir/): कॉमेडियन भारती सिंग सध्या रुग्णालयात दाखल असून तिने तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये ती बेडवर व्याकूळ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी तिने सांगितले की तिला तीन दिवसांपासून वेदना होत होत्या, अखेर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. भारती सिंगला या अवस्थेत पाहून तिचे चाहते खूप टेन्शनमध्ये आहेत.या व्लॉगमध्ये भारती म्हणत आहे की, “मला माफ करा, अशी परिस्थिती दाखवू नये पण मी काय करू. मला सांगायचे होते की vlog येत नसेल तर हेच कारण आहे. मला फूड इन्फेक्शन झाले आहे, काल रात्रीपासून पोटात संसर्ग वाढला आहे पण आता मी बरी आहे. पण भारतीला झालेला हा आजार का होतो - [कोणत्याही पुरुषाचे प्रेम माझ्या नशिबात नाही - मनिषा कोईराला](https://ajinkyabharat.com/manisha-koiralas-love-for-any-man-is-not-my-destiny/): बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. प्रेमात फसवणूक होऊन तिने लग्न केले आणि लग्नही अयशस्वी झाल्यावर ती तुटली. प्रेम आणि लग्नातून मिळालेल्या जखमांनंतर कॅन्सरसारख्या आजारानेही या अभिनेत्रीला हरवले. पण आता ती तिच्या दुःखातून आणि आजारातून सावरली असून तिने एकटे राहण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या मनीषा कोईराला यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अशा परिस्थितीत तिने 2010 मध्ये नेपाळी उद्योगपती सम्राट दहलशी लग्न केले. मनीषा कोईराला हिला एकदा प्रेमात एवढा विश्वासघात झाला होता की त्या दुःखातून सावरण्यासाठी तिने घाईघाईत लग्न केले. पण ते हे लग्नही टिकले नाही. अवघ्या दोन वर्षांत हे लग्न तुटले. प्रेमाने सुरू - [या फेशियलमुळे वाढू शकतो HIV चा धोका](https://ajinkyabharat.com/or-facials-can-increase-risk-of-hiv/): तुमची सुंदर दिसण्याची इच्छा मृत्यूचे कारण बनू नये. अमेरिकेतील तीन महिलांना एका विशिष्ट प्रकारच्या फेशियलमुळे एचआयव्ही संसर्ग झाला आहे. ही बातमी स्वतःच खूप भयावह आहे, परंतु जे लोक सौंदर्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडण्यास तयार आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. महिलांनी यातून धडा घेऊन याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. फेशियल किंवा कोणतीही ब्युटी ट्रीटमेंट घेण्यापूर्वी, त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरुन तुम्हाला त्याचे धोके माहित असतील आणि ते टाळता येतील.हे प्रकरण न्यू मेक्सिकोचे आहे. व्हॅम्पायर फेशियल केल्यावर तीन महिला एचआयव्हीच्या बळी ठरल्या, या प्रकरणात पीडित महिलांचे म्हणणे आहे की त्यांना ना इंजेक्शन दिले गेले त्याने एचआयव्हीद्वारे औषधे घेतली होती किंवा त्याला संक्रमित - [चित्रा वाघ यांच्या घाणेरड्या आरोपांनी व्यथित, 'तो' अभिनेता हळहळला](https://ajinkyabharat.com/chitra-waghs-ghanerdya-allegations-distressed-the-actor-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%be/): मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘अ‍ॅडल्ट स्टार’चा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर संबंधित अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. “चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन” असा इशाराच नयानी यांनी दिला आहे. काय म्हणाले अभिनेते राज नयानी? “मी एक चरित्र अभिनेता आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी शब्द मागे घ्यावेत, माझी माफी मागावी अन्यथा, इच्छा नसतानाही मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी - [तिकीट कापणं धक्कादायक आणि दुःखद-खासदार राजेंद्र गावित](https://ajinkyabharat.com/ticket-purchase-shocking-and-sad-mp-rajendra-gavit/): पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे, अशा भावना पालघरचे विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजेंद्र गावित यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार, असा विश्वासही गावितांनी बोलून दाखवला. शिवसेनेकडे असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपने हिसकावून घेत हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजेंद्र गावित काय म्हणाले? पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे. हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा मला फोन येत असून वेगवेगळ्या प्रकारे - [स्वामी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीबाबत आली मोठी अपडेट](https://ajinkyabharat.com/big-update-regarding-candidature-of-swami-shantigiri-maharaj/): नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल यावर मागील एक महिना नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरू असताना ऐनवेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा. आपला दुसरा अर्ज शिंदे शिवसेनेकडून दाखल केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र काल (२मे) रोजी महायुतीच्या शिंदे सेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वामी शांतिगिरी महाराजांना ३ मेच्या आत एबी फॉर्म देण्याची नोटीस निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी बजावली होती. त्यामुळे आज तातडीने स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत. आपला अपक्ष - [अर्जुन खोतकर लवकरच दानवेंच्या प्रचारात दिसणार?](https://ajinkyabharat.com/arjun-khotkar-will-soon-be-seen-promoting-demons/): जालना : जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी सकाळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची घरी जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज होऊन स्वतःला दानवे यांच्या प्रचारापासून दूर ठेवत असल्याचं चित्र मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत होतं. दरम्यान, आज सकाळी दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी भेट देऊन खोतकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे. अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी जात भल्या पहाटे सदिच्छा - ['मूळ पवार आणि बाहेरच्या पवार' अजितदादांच्या सख्ख्या वहिनीचं प्रत्युत्तर](https://ajinkyabharat.com/mool-pawar-and-baherchya-pawar-ajitdadchya-sakkhya-vahinichan-response/): बारामती : चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असा मुद्दा मांडत सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचे आवाहन अजित दादा करताना दिसून येत आहेत. त्यावरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘मूळ पवार आणि बाहेरच्या पवार’ असे सूचकपणे ते म्हणाले. याचाच अर्थ सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीत, असेच त्यांना सुचवायचे होते. त्यावरून गेली काही दिवस अजित पवार हे सातत्याने सभांमधून शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत आहेत. मात्र आज अजित पवार यांच्या सख्ख्या भावजयीनेच त्यांच्या वाक्याला छेद दिला. बारामतीत आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित - [विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल आगरकर यांनी अखेर मौन सोडले](https://ajinkyabharat.com/agarkar-finally-left-silence-about-virats-strike-rate/): मुंबई : विराट कोहलीचा स्ट्राइक रेट हा सध्याच्या घडीला चिंतेचा विषय ठरला आहे. कारण कोहली मोठी खेळी साकारतो, पण जास्त चेंडू त्यासाठी वापरतो. त्यामुळे कोहलीवर आयपीएल सुरु असताना जोरदार टीका केली जात आहे. पण तरीही त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर कोहलीच्या या स्ट्राइक रेटबद्दल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अखेर मौन सोडले आहे. विराट कोहलीने आयापर्यंतच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आरसीबीकडून तो एकटाच दमदार फलंदाजी करताना दिसतो. विराटने या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकंही झळकावली आहेत. पण आयपीएलमध्ये जिथे खेळाडू ४०-४५ चेंडूंमध्ये शतक झळकावताना दिसली तिथे कोहली शतकासाठी ६० चेंंडूं घेताना दिसला, त्यामुळेच त्याच्यावर टीका केली जात - [धोनीबद्दल ही गोष्ट पहिल्यांदाच आयपीएलमध्ये घडली](https://ajinkyabharat.com/talk-about-dhoni-happened-for-the-first-time-in-ipl/): पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई फॅन्सची निराशा झाली. या सामन्यात धोनी अंतिम षटके शिल्लक असताना मैदानात उतरला होता पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत असताना बाद झाला. या आधीच्या सामन्यात धोनी नाबाद राहिला होता. पण यंदाच्या हंगामात धोनीबाबत ही एक गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा सामना झाला. ज्यात चेन्नई प्रथम फलंदाजीस उतरली ऋतुराजच्या दमदार खेळीनंतर धोनी फिनिशींगसाठी मैदानात उतरला परंतु पंजाबने चेन्नईला १६२ धावांतच रोखले. याआधी धोनीने सात सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५९.४६ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ९६ धावा केल्या आहेत व सर्व सामन्यात नाबाद राहिला होता. पण पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात काही वेगळेच चित्र - [मुंबई केकेआरविरुद्ध हरल्यावर आयपीएलमधून आऊट होणार का?](https://ajinkyabharat.com/mumbai-will-be-out-of-ipl-after-losing-against-kkr/): मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफची शर्यत आता चांगलीच रंगतदार झाली आहे. त्यामध्येच मुंबई इंडियन्सचा सामना आता केकेआरविरुद्ध होणार आहे. पण केकेआरविरुद्ध जर मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे, याचे समीकरण आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. या १० सामन्यांमध्ये तब्बल सात सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सात पराभव पत्करावे लागले आहेत. पण या १० सामन्यांत मुंबई इंडियन्सला तीन विजय फक्त मिळवता आले आहेत. या तीन विजयांसह मुंबई इंडियन्सच्या संघाच्या खात्यामध्ये सहा गुण आहेत. मुंबईचा संघ हा या सहा गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ नवव्या स्थानावर असला तरी - [हार्दिकबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य](https://ajinkyabharat.com/rohit-sharmas-statement-regarding-hardik/): रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यात विस्तवही जात नसल्याचे सध्या म्हटले जात आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भारताचा टी-२० संघ निवडताना रोहित आपला राग काढून हार्दिकला संघाबाहेर ठेवेल, असे म्हटले जात होते. पण रोहितने तसं केलं नाही. आता रोहितने हार्दिकबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच जेतेपदं मिळवून दिली असली तरी मुंबई इंडियन्सने अखेर त्याला कर्णधारपदावरून काढले. हार्दिकला त्यांनी संघाचे नेतृत्व दिले आणि त्यानंतर ते ट्रोल झाले. कारण हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. आणि त्यामुळेच मुंबईचा संघ आता आयपीएल स्पर्धेच्या बाहेर पडू शकतो, असे चित्र - [वयाच्या ८८व्या धर्मेंद्र यांनी बांधली पुन्हा हेमा मालिनी यांच्याशी लग्नगाठ](https://ajinkyabharat.com/88-year-old-dharmendra-again-tied-the-knot-with-hema-malini/): मुंबई- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी बॉलिवूडच्या पडद्यावरसुद्धा आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकप्रिय आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा गुरुवारी ४४वा लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने हेमा यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले असून ‘अवर ऍनिव्हर्सरी फोटो’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलंय. हे फोटो याहून दोघांनी पुन्हा लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केलाय. पुन्हा लग्न? हेमा यांनी तीन फोटो शेअर केले असून एका फोटोमध्ये दोघांनी वरमाला घातल्याचं दिसतंय. दुसऱ्या फोटोत धर्मेंद्र, हेमा यांना किस करताना दिसतायत तर तिसऱ्या फोटोत त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा दिसतेय. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या - [ऐश्वर्या नारकर यांनी दिला डोंबिवली लोकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा](https://ajinkyabharat.com/aishwarya-narkar-brings-to-light-memories-of-dombivali-local-migration/): मुंबई- सतत धावणाऱ्या मुंबईचा जीव म्हणजे मुंबई लोकल. दिवसाला लाखो करोडो नागरिक या ट्रेनच्या आधारे मुंबईच्या कानाकोपऱ्यात प्रवास करत असतात. ट्रेन थांबल्यावर पुढची १५ सेकंद किती महत्त्वाची आहेत हे फक्त मुंबईकरालाच ठाऊक. या १५ सेकंदात त्यांना त्यांच्या प्रवासाची दिशा गाठायची असते त्यामुळे रेलचेल करत, धक्काबुक्की करत या ट्रेनमध्ये चढण्याचा अट्टाहास सगळ्यांचा पक्का झालेला असतो. गेल्या काही वर्षात महागाई आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमालीची वाढलेली पाहायला मिळते. ट्रेनमध्ये सीटवर बसणं सोडाच पण एका कोपऱ्यात निवांत उभं राहायला भेटणं हे देखील नशीबच म्हणावं लागतं. ट्रेन मधून जाताना अनेकांचा एक मित्रपरिवार ही तयार होतो. घरात वेळ मिळाला नाही - [सुरु होताच संपला द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो](https://ajinkyabharat.com/suru-hotach-sampala-the-great-indian-kapil-sharma-show/): मुंबई– ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ३० मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर मोठ्या धूमधडाक्यात सुरू करण्यात आला. पण आता तो सुरु होताच संपला आहे. अलीकडेच शोच्या टीमने रॅप-अप पार्टीचे आयोजन केले होते, ज्याचे फोटो समोर आले आहेत. अर्चना पूरण सिंहने ‘द कपिल शर्मा शो’ संपल्याची घोषणा केली आहे. या शोचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याचे किकू शारदाने सांगितले. द ग्रेट इंडियन कपिल शोची सुरुवात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा यांच्या उपस्थितीत झाली होती. यानंतर रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, दिलजीत दोसांझ, परिणीती चोप्रा, इम्तियाज अली, विकी कौशल, सनी कौशल आणि आमिर खान यांसारखे कलाकार दिसले. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे - [अरुणा इराणींनी का लपवलेलं विवाहित दिग्दर्शकासोबतचं लग्न?](https://ajinkyabharat.com/aruna-iranis-marriage-with-a-married-director/): मुंबई– ‘बेटा’, ‘फर्ज’, ‘रॉकी’, ‘बॉबी’ आणि ‘लव्ह स्टोरी’ यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमात काम करणाऱ्या अरुणा इराणी यांनी सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूड गाजवलं आहे. त्या अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. अरुणा आज त्यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अरुणा इराणी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. दिग्दर्शक कुकू कोहलीसोबतच्या त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा होती. अभिनेत्रीने आपले लग्न बरेच दिवस सर्वांपासून गुप्त ठेवले होते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने कुकू कोहलीसोबतची प्रेमकहाणी तसेच लग्न लपवण्याचे कारण सांगितले. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांनी सांगितले की, त्या आणि कुकू कोहली सुरुवातीला एकमेकांचा तिरस्कार करत होते. पण नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अरुणा इराणी आणि - ['तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंहने स्वतःचं रचला बेपत्ता होण्याचा बनाव?](https://ajinkyabharat.com/taarak-mehta-fame-gurucharan-singh-faked-his-own-disappearance/): मुंबई– ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्ही मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग बेपत्ता होऊन जवळपास १० दिवस झाले आहेत. याप्रकरणी त्याच्या वडिलांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली असून या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या हाती असे काही पुरावे लागले आहेत ज्यावरून गुरुचरण याने स्वतः बेपत्ता होण्याची योजना आखली असावी असा अंदाज लावला जात आहे. असं पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलंय? न्यूज १८ शोशाच्या रिपोर्ट्समध्ये याविषयी माहिती देताना, दिल्ली पोलिसांनी सांगितलं की गुरुचरणने पालम परिसरात आपला फोन सोडला आहे. गुरचरण सिंगचा शोध घेणं कठीण झालं - [अंबानीची मोठी सून श्लोका मेहताच्या बहिणीने केला कहरच](https://ajinkyabharat.com/ambanis-older-sister-shloka-mehtachyas-sister-is-busy-with-banana/): देशातील सर्वात मोठे उद्योगपती Mukesh Ambani यांची सून आणि Akash Ambani यांची पत्नी Shloka Ambani हिला सर्वजण ओळखतात. तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सबद्दलही सगळे अवेअर आहेत. श्लोका प्रत्येक फंक्शनमध्ये तिच्या पारंपारिक लूकसह लाईमलाईट हिरावताना दिसून येते. पण तिची बहीण Diya Mehta तुम्ही ओळखता का? सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत दिया बॉलीवूडच्या सौंदर्यवतींपेक्षा कमी नाही. श्लोका एथनिक लुकने तर दिया मॉडर्न आउटफिटमध्ये आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते. फॅशनिस्टा आणि स्टायलिस्ट दिया मेहताच्या लूकची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. अलीकडेच, या सौंदर्यवतीने इंस्टाग्रामवर हटके कपडे परिधान करून एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक स्केयर्ड फीलिंग वाल्या - [नाशकात ठाकरेंना धक्का](https://ajinkyabharat.com/nashat-thackerays-push/): नाशिक: लोकसभा निवडणुकूची घोषणा झाल्यापासूनच नाशकात रोज नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे विजय किसन करंजकर (अपक्ष) यांच्या वतीने रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचं चित्र आहे. विजय करंजकर यांचे बंडखोरीचे संकेत त्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. माझ्यावर बंडखोरीची वेळ का आली याचा शिवसेनेने विचार करावा. - [म्हणून ८३ वर्षांच्या बापाला फिरावं लागतंय](https://ajinkyabharat.com/thats-why-83-year-old-bapala-firaavan-kostany-chakankarani-supriya-sulenwar-tkchi-jhod-uthwali/): रायगड : चार जूनटीका करताना नेहमी भान असलं पाहिजे याचं भान या विकत आणलेल्या लोकांना असले पाहिजे. गाडी-माडीपर्यंत ठीक होते, चारचाकी लांबलचक गाड्या सगळ्यांच्या असतात. पण, ज्यांच्या समोर ही भाषणे झाली त्यांची कोणाची घरं कौलारू आहेत. पण, बायकोच्या सिल्क साडीपर्यंत कोण जात असेल तर मग आम्ही गप्प बसू का? असाही इशारा चाकणकर यांनी यावेळी सुषमा अंधारेंना दिला. दुर्दैवाने देवाने त्यांना रूप उंची नसेल दिली, म्हणून मनामध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला देवाने काहीच दिले नाही, पण मन तरी साफ असावं. पण, दुर्दैवाने ते मनही साफ नाही, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती टीका केली आहे. त्यांनी (सुषमा - [तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, आत्मपरीक्षण करा, सुनील तटकरेंनी जयंत पाटलांना सुनावलं](https://ajinkyabharat.com/dont-blame-us-for-your-intelligence-please-self-examine-sunil-tatkareni-jayant-patlanna-sunavalan/): रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापचे आमदार जयंतभाई पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली होती या टीकेला आता सुनील तटकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका, असे खडेबोल सुनावले. तसेच, तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टीका का करता, असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रायगड जिल्हयात रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी तटकरे बोलत होते. अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात - [सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले](https://ajinkyabharat.com/sushma-andhra-pradesh-helicopter-crash-everyone-was-saved-briefly/): मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुदैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुखरूप आहोत, अशी माहिती अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला. सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुषमा अंधारे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या. महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या. यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या. इतक्यात हेलिकॉप्टरला अपघात झाला. हा प्रकार सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतच झाला. अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुखरुप आहेत. परंतु हेलिकॉप्टरची - [कोणी बघू शकणार नाही तुमची YouTube हिस्टरी; 'अशी' करा डिलीट](https://ajinkyabharat.com/no-one-will-be-able-to-delete-your-youtube-history-like-this/): Youtube हे जगातील आघाडीच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. आपण सर्वजण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. तथापि, तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही तुमचे अकाउंट एक्सेस करत असल्यास ते तुमची व्ह्यू हिस्ट्री सहजपणे पाहू शकतात. अशा परिस्थितीत, तुमची प्रायव्हसी राखण्यासाठी तुम्ही YouTube हिस्ट्री डिलीट करू शकता. Android आणि iOS युजर्स याप्रमाणे YouTube हिस्ट्री डिलीट करू शकतात वेबसाइट व्हर्जनवरील हिस्ट्री डिलीट करण्यासाठी, या स्टेप्स फॉलो करा YouTube चे ऑटो-डिलीट फीचर YouTube पार्टनर प्रोग्रॅम यूट्यूबने नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, कमाईचे धोरण लक्षणीयरीत्या शिथिल करण्यात आले आहे.कन्टेन्ट प्रोड्युसर किंवा क्रिएटर्स 500मेम्बर्स , 3000 तास वॉच टाईम, 90 दिवसात - [व्हॉट्सअ‍ॅप-इंस्टाग्रामवरील डिलीट झालेले मेसेज वाचता येतात? ट्राय करा ‘ही’ ट्रिक](https://ajinkyabharat.com/read-the-deleted-messages-on-whatsapp-and-instagram-try-this-trick-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%85u200d%e0%a5%85%e0%a4%aa-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%b8/): अनेकदा काही लोक तुम्ही वाचण्यापूर्वी त्यांचा मेसेज डिलीट करतात. त्यामुळे अनेकांचं मन अस्वस्थ होतं आणि डिलीट केलेल्या मेसेज मध्ये काय होतं याचाच विचार सुरु होतो. आता हीच अस्वस्थता थांबवण्यासाठी आम्ही एक पद्धत सांगणार आहोत जिच्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज देखील वाचू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग आणि इंस्टाग्राम-व्हॉट्सअ‍ॅपमधील सेटिंग बदलावी. इथे जाणून घ्या की तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेला मेसेज कसा वाचता येईल. यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा. ट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे? यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये नोटिफिकेशन ऑप्शनवर जा. तिथे अ‍ॅडव्हान्स सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला नोटिफकेशन हिस्ट्रीचा ऑप्शन दिसेल जो बाय डिफॉल्ट - [अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यामध्ये 'जॉली LLB'वरुन जुंपली](https://ajinkyabharat.com/jolly-llbvarun-jumpli-between-akshay-kumar-and-arshad-warsi/): मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोघांमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरुन वाद झालेला पाहायला मिळतो आहे, या व्हिडिओत दिग्दर्शक-अभिनेते सौरभ शुक्लाही दिसत आहेत. वाचा या अभिनेत्यांमध्ये कशावरुन वाद झाला आहे. कशावरुन झाला आहे वाद?तर अक्षय आणि अर्शद या दोन्ही कलाकारांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘जॉली एल. एल. बी ३’च्या शूटिंगला सुरुवात केली असून खरा जॉली कोण यावरुन त्यांचा वाद झाला आहे. ‘जॉली एल. एल. बी’ आणि ‘जॉली एल. एल.बी. २’ या सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पहिल्या सिनेमात अभिनेता अर्शद वारसी जगदीश त्यागी उर्फ जॉली या भूमिकेत होता, तर दुसऱ्या - [राजकारणात येण्यास सोनाक्षी सिन्हाचा स्पष्ट नकार](https://ajinkyabharat.com/sonakshi-sinhas-clear-denial-of-politics/): मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये तिने फरीदाची भूमिका साकारलीये. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळतेय. वेब सिरीजच्या प्रमोशन दरम्यान, सोनाक्षीला राजकारणात प्रवेश करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सोनाक्षीने असं काही उत्तर दिलंय ज्यामुळे सर्वांची बोलतीच बंद झालीये. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा दिग्गज सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय आणि आता ते राजकारणात सक्रीय आहेत. सोनाक्षीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, तिला राजकारणात यायला आवडेल का? यावर तिने दिलेल्या उत्तरामुळे सगळेच थक्क झाले. सोनाक्षी राजकारणात येणार?सोनाक्षी म्हणाली की, - [बंडावेळी ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली! शिंदेंचाही मोठा गौप्यस्फोट](https://ajinkyabharat.com/bandaveli-thackerayni-malahi-offered-chief-ministership-given-to-shinde-chahi-motha-gaupyasfot/): नाशिक : ‘शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती’, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘आम्ही बाहेर गेलो, तेव्हा ठाकरे यांनी मलाही फोन करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यांनी दिल्लीतही संपर्क साधून, यांना कशाला घेता, आम्हीच येतो असाही निरोप दिला होता. परंतु, त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. ५० आमदार माझ्यासोबत होते. त्यामुळे फडणवीस यांच्या बोलण्यात वस्तुस्थिती आहे’, असा दावा शिंदे यांनी केला. ‘आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नाही’, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी नाशिक दौऱ्यावर - [अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्याची जप्ती टळली](https://ajinkyabharat.com/seizure-of-abhijit-patils-sugar-factory-postponed/): पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी (शरदचंद्र पवार पक्ष) महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली. ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करीत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले. माढ्यात विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) धैर्यशील मोहिते पाटील यांना उतरवले आहे. मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता. या - [फक्त एका कारणामुळे लोकेश राहुल वर्ल्ड कपच्या संघाबाहेर, आगरकर यांनी सांगितली खरी गोष्ट](https://ajinkyabharat.com/just-because-of-one-reason-lokesh-rahul-did-a-good-thing-by-leaving-the-world-cup-association/): मुंबई : लोकेश राहुलची भारताच्या टी-२० संघात एंट्री होईल, अशी आशा सर्वांनाच होती. कारण यष्टीरक्षण आणि सलामीची जबाबदारी राहुल हा नेहमीच पार पाडतो. त्याचडबरोबर राहुलकडे क्रिकेटचा चांगला अनुभवही आहे. पण तरीही त्याची भारताच्या टी-२० वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली नाही. पण राहुलची भारतीय संघात का निवड झाली नाही, याचे खरे कारण आता निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. राहुलने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे. भारतीय संघासाठी राहुल एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे भारताच्या संघात त्याला नेहमीच संधी दिली जाते. पण यावेळी मात्र जेव्हा टी-२० वर्ल्ड कपचा संघ निवडला गेला, तेव्हा त्याला मात्र संधी मिळाली नाही. हा चाहत्यांसाठीही एक धक्का - [अखेरच्या चेंडूवर हैदराबादचा अव्वल राजस्थानवर विजय, भुवनेश्वर ठरला मॅचविनर](https://ajinkyabharat.com/after-all-hyderabads-topper-rajasthans-vijay-bhuvneshwar-became-the-matchwinner/): हैदराबाद : सनरायर्झ हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने विकेट काढत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादच्या संघाने दणदणीत फटकेबाजी करत २०२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची २ बाद १ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रायन पराग यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानच्या विजयाची आशा निर्माण झाली होती. पण अखेरच्या षटकात भुवीने दमदार गोलंदाजी करत संघाला एका धावेने विजय मिळवून दिला. हैदराबादच्या २०२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेंडूवर जोस बटलरला शून्यावर बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आला तो राजस्थानचा कर्णधार संजू - [माझ्या राजकीय प्रवेशावर बोलणाऱ्यांना राज ठाकरे उत्तर देतील, उज्ज्वल निकम यांना विश्वास](https://ajinkyabharat.com/raj-thackeray-replied-to-ujjwal-nikam-who-spoke-at-my-state-entrance/): मुंबई : प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि दोन टर्म खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने यंदा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निकम फॉर्म भरणार आहेत. मी राजकारणात प्रवेश केल्याबद्दल टीका करणाऱ्या लोकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नक्की त्यांच्या शैलीत उत्तर देतील, असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. अॅड. उज्ज्वल निकम काय म्हणाले? माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचं स्थित्यंतर आज घडून येत आहे. श्रीगणेशा चरणी नतमस्तक होण्याकरता जात आहे. आशीर्वाद घेण्यासाठी जातोय. राजकारणात उतरल्या बरोबर अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनाप शनाप बोलण्यात आलं. माझ्यावर संस्कृतीचा पगडा आहे, - [मातोश्रींच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी रिंगणात](https://ajinkyabharat.com/matoshrinchya-balekillyatun-rahul-gandhi-ringanat/): नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लढवणार आहेत. नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणारा हा लोकसभा मतदारसंघ राहुल यांच्या ‘मातोश्री’ सोनिया गांधी यांनी सोडला होता. त्यानंतर राहुल गांधी येथून रिंगणार उतरणार असल्याचं पक्षातर्फे तीन मे रोजी जाहीर करण्यात आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींना गमवाव्या लागलेल्या अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबाचे निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असलेल्या तीन मे रोजी उमेदवारांची नावे जाहीर केली. यामुळे उमेदवारांबद्दल आठवडाभरापासून चाललेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रायबरेली - [हार्दिक पंड्याची चिंता वाढली, लखनौच्या मॅच विनर खेळाडूची संघात एन्ट्री...](https://ajinkyabharat.com/hardik-pandyas-concern-increased-lakhnaus-match-winner-players-concussion-entry/): नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स व लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघासाठी आजची आरपारची लढाई असणार आहे. कारण प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याची चिंता वाढली आहे. कारण लखनौच्या संघात आता मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला विजयाच्या वाटेवर कसे आणायचे, याचा विचार कर्णधार हार्दिक पंड्या करत असेल. पण या सामन्यापूर्वी लखनौच्या संघाने मुंबईला मोठा धक्का दिला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच लखनौच्या संघात एका दमदार खेळाडूचा प्रवेश झाला आहे. मयंकची आयपीएलध्ये उत्कृष्ट कामगिरी मयंक यादवने - [शिंदेंनी भाजपचा विरोध मोडून काढला, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी](https://ajinkyabharat.com/shindeni-opposes-bjp-modun-withdraws-candidature-of-yamini-jadhav-from-south-mumbai/): मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले, मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नीआमदार यामिनी जाधव यांना शिवसेनेने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपने दावा सांगितलेला होता. त्यादृष्टीने भाजपची चाचपणी देखील सुरू होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटाघाटीतील आक्रमकपणामुळे दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेने राखली आहे. शिवसेना ठाकरे गटाने तीन आठवड्यापूर्वीच दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर-मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण-मुंबई अशा १३ मतदारसंघांत येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. पाचव्या - [महाविकास आघाडीला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, थोरातांना विश्वास](https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadila-more-than-40-awakened-trust/): अहमदनगर : ‘महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. ईडी सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजपा विरोधी मोठी लाट आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसल्याने महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा जागा नक्की मिळतील,’ असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षांत करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत - [कांद्यानं केला वांदा! केंद्रीय मंत्र्यांना धास्ती, भुजबळांकडे धाव](https://ajinkyabharat.com/kandyan-banana-vanda-union-ministers-rush-to-bhujbalkande/): नाशिक : महायुतीच्या जागावाटपात नाशिकचा पेच कायम असताना भाजपच्या दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यांची भेट घेतली. दिंडोरीत सहकार्य करण्याचं आवाहन पवारांनी भुजबळांना केल्याचं समजतं. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे दिंडोरीत लक्ष घालण्याची विनंती पवारांनी भुजबळांकडे केली. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील लाल कांद्याला मात्र निर्यातबंदी केली. त्यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संतापले. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. कांदा पिकूनही सरकारच्या धोरणांमुळे शतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली. विरोधकांनीदेखील हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे मग केंद्रानं बांगलादेश, श्रीलंकेसह सहा देशांना - [महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसाची वाटचाल मंदावली !](https://ajinkyabharat.com/maharashtra-rainfall-pattern-for-next-three-days-rainfall-forecast-mandawali/): मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही. अजून तीन-चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या घाट विभागात वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारलेली आहे. पण त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावलेली पाहायला मिळत आहे. वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल. मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यासाठी - [स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार](https://ajinkyabharat.com/smriti-maandhana-tharli-is-the-savior-for-team-india/): मातृभूमीवर झळकावले पहिले शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने अनोखी कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृतीने द. आफ्रिकाविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने वन डे कारकिर्दीतील सहावे शतक ११६ चेंडूत झळकावले. या शतकी खेळाच्या जोरावर एकेकाळी ९९ धावांवर पाच विकेट गमावलेल्या टीम इंडियाने २६५ धावा उभारल्या. मंधानाने १२७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. मानधनाच्या खेळीमुळे भारताने ५० षटकांत आठ गडी गमावून २६५ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. घरच्या मैदानावर मानधनाचे हे पहिले वनडे - [पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात.](https://ajinkyabharat.com/horrific-accident-of-kanchenjunga-express-in-west-bengal/): एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून घसरले, ५ जणांचा मृत्यू पश्चिम बंगालमध्ये आज सकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाल्याची बाब समोर आली आहे. उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला. सियालदहला जात असताना ही गाडी निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, कांचनजंगाच्या तीन बोगींचे - [मविआ विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार!](https://ajinkyabharat.com/mavia-will-contest-assembly-elections-together/): संयुक्त पत्रकार परिषदेत केले स्पष्ट लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा जिंकण्यात यश मिळाले. मात्र, महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. यानंतर आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना तुम्ही पुन्हा एनडीएबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण खळखळून हसले. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक विधान - [पाकिस्तान टी - 20 वर्ल्डकपमधून बाहेर..](https://ajinkyabharat.com/pakistan-out-of-t20-world-cup/): अमेरिकेचे सुपर ८ चे स्वप्न साकार अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना धुवाधार पावसामुळे रद्द झाला आणि पाकिस्तानच्या सुपर ८ फेरी गाठण्याच्या आकांक्षांवर पाणी फेरले गेले. गटवार लढतीत नवख्या अमेरिकेकडूनच पाकिस्तानचा अनपेक्षित पराभव झाला होता. त्या पराभवातून पाकिस्तानचा संघ सावरलाच नाही. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या थरारक लढतीतही त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या सुपर ८ च्या आशा मावळू लागल्या. अमेरिका आयर्लंड सामन्यावर पाकिस्तानचे पुढच्या फेरीचे स्वप्न अवलंबून होते; मात्र पावसामुळे ही लढत होऊच शकली नाही. पंचांनी सातत्याने मैदानाची पाहणी केली. मात्र मैदान खेळण्यायोग्य नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडावर ७ विकेट्सनी विजय मिळविला. पाकिस्तानविरुद्धची त्यांची लढत टाय झाली; मात्र - [सिरिल रामाफोसा दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी.](https://ajinkyabharat.com/cyril-ramaphosa-second-term-as-president-of-south-africa/): सिरिल रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ४०० सदस्यांच्या सभागृहात रामाफोसा यांना २८३ तर त्यांचे प्रतिस्पर्धी ज्युलियस मालेमा यांना केवळ ३८ मते मिळाली. ७१ वर्षीय रामाफोसा यांनी दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष डेमोक्रॅटिक अलायन्स आणि काही लहान पक्षांच्या खासदारांच्या मदतीने त्यांची दुसरी टर्म सुरक्षित केली आहे. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी प्रो- बिझनेस डेमोक्रॅटिक अलायन्सने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय एकतेच्या नवीन सरकारमध्ये एकत्र काम करण्यास सहमती दर्शविली, जो ३० वर्षांच्या एएनसी शासनानंतरचा एक मोठा बदल आहे. दोन कट्टर विरोधी पक्षांमधील हा करार दक्षिण आफ्रिकेतील सर्वात महत्त्वाचा राजकीय बदल आहे. या करारामुळे सिरिल रामाफोसा - [अमरावती विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, ऑगस्टमध्ये 'टेक ऑफ'!](https://ajinkyabharat.com/amravati-airport-work-in-final-stage-take-off-in-august/): गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्यावतीने हे विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील कामाचा वेग मंदावला होता. दरम्यान माजी मंत्री सुनील देशमुख यांनी बेलोरा विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार आता काम पूर्णत्वास होत आले आहे. विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले, तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे सुरू आहेत. येत्या दीड- दोन महिन्यात विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक - [पावसाळ्यात स्टायलिश दिसायचे आहे? फॉलो करा ह्या फॅशन टिप्स](https://ajinkyabharat.com/monsoon-is-stylish-follow-these-fashion-tips/): आपल्यापैकी बहुतेकांना पावसाळा आवडतो. एप्रिल व मेच्या उष्णतेपासून आपल्याला विश्रांती मिळते. या ऋतूमध्ये आपल्याला फिरण्याचा व नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असतो. पावसाळा हा ऋतू कितीही अल्हादायक असला तरी फॅशनप्रेमींसाठी हा कंटाळवाना असतो. सततच्या पावसामुळे आपले कपडे भिजतात त्यामुळे आपण केलेली फॅशन काही फारशी आपल्याला तेव्हा शोभत नाही. अशावेळी आपण कोणते कपडे परिधान करायला हवे व कोणते टाळायला हवे हे जाणून घेऊया. १. पावसाळ्यात आपल्या अंगावर सतत पाणी व चिखल उडत असतो. त्यामुळे आपण वैतागतो यात आपले कपडेही खराब होतात अशावेळी आपण गुडघ्यापर्यंत कपडे घालायला हवे. यात आपण मिडी कपडे, स्केटर स्कर्ट किंवा शॉर्ट्सचा विचार करु शकतो. जर पँट घालायची असेल तर - [बालहक्क संदर्भातील 'तिक्ष्णगत' चे कार्य प्रेरणादायी !](https://ajinkyabharat.com/inspiring-work-on-childrens-rights/): तिक्ष्णगतच्या पोस्टर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद बाल कामगार विरोधी दिनानिमित्त चर्चासत्रात न्यायमूर्ती पैठणकर यांचे प्रतिपादन ‘तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीतर्फे बालकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. बाल कामगार विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांच्यासह जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी गिरीश पुसदेकर, अकोला जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. अनिता गुरव, सदस्य डॉ. विनय दांदळे, राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाऊडकर, अॅड. - [मोदींच्या सभेचा "मविआ" ला फायदा! शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला](https://ajinkyabharat.com/narendra-modis-group-took-advantage-of-modis-allurement-sharad-pawars/): आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी लोसकभा निवडणुकीतील राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा आकडा सांगत स्ट्राइक रेट काढला. मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेते शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद - [यजमान जर्मनी स्कॉटलँडशी भिडणार, युरो कप स्पर्धेला आजपासून सुरुवात](https://ajinkyabharat.com/host-germany-to-clash-with-scotland-euro-cup-tournament-begins-today/): फिफा वर्ल्ड कपनंतर सर्वात प्रसिद्ध असलेली युरो कप स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा १५ जून ते १५ जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. ग्रुप स्टेजचे सामने २६ जूनपर्यंत खेळवले जाणार आहेत. तर, बाद फेरीचे सामने २९ जूनपासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचा किक ऑफ यजमान जर्मनी आणि स्कॉटलँन्ड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना म्युनिक फुटबॉल एरिना येथे होणार आहे. युरो कप २०२४ स्पर्धेमध्ये एकूण २४ संघ सहभागी झाले आहेत. त्यांची प्रत्येकी चार संघांच्या सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ राऊंड ऑफ १६ फेरीत पोहोचतील. याशिवाय, चार सर्वोत्कृष्ट तिसरे स्थान असलेले संघ १६ च्या फेरीसाठी पात्र - [न्यूझीलंड, श्रीलंकेची 'घरवापसी' पक्की](https://ajinkyabharat.com/new-zealands-return-home-to-sri-lanka-confirmed/): अफगाणिस्तान टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ फेरीत पोहोचला आहे. क गटातून वेस्ट इंडिजसह अफगाणिस्तान सुपर ८ मध्ये घडक मारली आहे. सलग तिसरा सामना जिंकत अफगाणिस्तान सर्वाधिक नेट रन रेटसह सुपर८ साठी पात्र ठरला आहे, तर त्यांच्या विजयाने केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील चॅम्पियन न्यूझीलंड संघाचे टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. तर न्यूझीलंडसोबतच बांगलादेशच्या विजयासह श्रीलंकेनेही आपला गाशा गुंडाळला आहे. अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम पापुआ न्यू गिनीला ९५ धावांवर सर्वबाद आणि नंतर अवघ्या १५.१ षटकांत ३ गडी गमावून १०१ धावा करत विजय मिळवला. अफगाणिस्तानचा फझलहक फारूकी तुफान फॉर्मात असून ३ विकेट्स घेत या सामन्याचा सामनावीरही ठरला. आता त्यांना १८ जून रोजी यजमान वेस्ट - [पावसाळ्यात अशी राखा केसांची निगा..](https://ajinkyabharat.com/monsoon-season/): देशासह महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय, पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणासोबत अनेक आजारांच्या समस्या देखील वाढतात. या सोबतच पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्याही वाढतात. अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो. पावसाळ्यात केसांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते, ज्याबद्दल अनेकांना माहित नसते. पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात. या दिवसात हवेत ओलावा असतो, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा होणे किंवा केस गळणे अशा समस्या दिसून येतात. पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे. केसांची मुळे मजबूत करण्याचा हा उत्तम उपाय आहे आणि स्कॅल्पही निरोगी ठेवतो. यासाठी रात्री तेलाने मसाज करा आणि सकाळी चांगल्या शाम्पूने केस धुवा. हवेतील जास्त आर्द्रतेमुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात. अशा परिस्थितीत शॅम्पूनंतर - [कुवेत अग्नितांडवात दगावलेल्या 31 नागरिकांचे पार्थिव केरळात दाखल !](https://ajinkyabharat.com/kuwait-fire-tragedy-mortal-remains-of-31-civilians-taken-to-kerala/): कुटुंबीयांचा आक्रोश; विमानतळावर सरकारची मानवंदना कुवेतमधील अग्नितांडवात मरण पावलेल्या ३१ भारतीय नागरिकांचे पार्थिव हवाई दलाच्या विशेष विमानातून मायदेशी आणण्यात आले. मृतांमध्ये २३ मल्याळी नागरिकांचा समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्यमंत्र्यांनी विमानतळावरच आदरांजली वाहिली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुवेत येथील दुर्घटनेत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला होता. हवाई दलाच्या ‘सी- १३०जे’ या विमानातून ते पार्थिव मायदेशी आणण्यात आले. या ३१ पार्थिवामध्ये केरळमधील २३ नागरिक, ७ तमिळी नागरिक आणि कर्नाटकातील एका नागरिकाचा समावेश आहे. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले, “अनिवासी भारतीय नागरिक हे केरळची जीवनरेखा आहेत. कुवेतमधील दुर्घटनेत एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक मरण पावणे हे धक्कादायकच आहे. मृतांच्या कुटुंबीयांचे कधीही भरून - [पवार - ठाकरे - पटोलेंची आज एकत्र पत्रकार परिषद](https://ajinkyabharat.com/pawar-thackeray-patolenchi-press-conference-gathered-today/): महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दुपारी एकत्र पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे भूमिका मांडणार आहेत. यावेळी हे तीनही प्रमुख नेते महायुतीवर आरोपांचा कोणता बॉम्ब टाकतात का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला खूप चांगले यश मिळाले आहे. यानंतर आता लगेच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या विविध पक्षाच्या नेत्यांकडून विधानसभेच्या - [जॉर्जिया मेलोनी यांनी घेतला पीएम मोदींसोबत  सेल्फी](https://ajinkyabharat.com/georgia-meloni-took-a-selfie-with-pm-modi/): सेल्फी सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल इटलीतील अपुलिया येथे झालेल्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी दिल्लीला परतले. यानंतर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये जॉर्जिया पीएम मोदींसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा होता. G7 शिखर परिषदेच्या ‘आउटरीच सेशन’ मध्ये सहभागी होण्यासाठी ते अपुलियाला पोहोचले होते. दिल्लीत परतल्यानंतर पीएम मोदींनी त्यांच्या X अकाउंटवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आणि लिहिले, ‘जी-7 शिखर परिषदेत मी जागतिक मंचावर भारताचा दृष्टीकोन मांडला. व्हिडिओमध्ये जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींची क्रेझ स्पष्टपणे दिसत आहे. जगभरातील प्रमुख - [नीट परीक्षेत अनियमितताः काँग्रेसने भरविली शाळा !](https://ajinkyabharat.com/irregularities-in-neet-exam-congress-blames-bharvili-school/): दोषींवर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये अनियमितता झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत गुरुवारी काँग्रेस प्रणित एनएसयूआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करीत धरणे आंदोलन करण्यात आले. आज महागाईच्या काळात पालक कर्ज काढून आपल्या पाल्याला डॉक्टर करण्याकरता जीवाचे रान करतात. अशा परिस्थितीत परीक्षा घेणारी यंत्रणा जर याकडे लक्ष देत नसेल तर निवृत्ती न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले एखाद्या शाळेप्रमाणे बाकडे - [पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष नियोजन](https://ajinkyabharat.com/special-planning-by-state-transport-corporation-for-pandharpur-yatra/): अकोला आणि नागपूर विभागाकडून प्राप्त होतील बसेस आषाढी एकादशीला विठ्ठल रुख्माईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात. प्रवाशी भाविकांना वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विभागीय नियंत्रक शुभांगी सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. यंदा अकोला विभागाने नागपूर आगारातून ११५ बसेसची मागणी केली आहे. गतवर्षी नागपूर विभागाने पंढरपूर यात्रेसाठी ७५ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. यावर्षी १७ जुलै रोजी आषाढी एकादशी येत आहे. त्यासाठी लाखो भाविक विठू रायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचत असतात काही वारकरी भाविक खासगी वाहनाने वारी करीत असतात. तर मोठ्या प्रमाणावर वारकरी राज्य परिवहन महामंडळाच्या बस ला प्राधान्य देत पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठल रुख्माईचे दर्शन घेतात. दरवर्षी - [मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - खा. अनुप धोत्रे](https://ajinkyabharat.com/anup-dhotre-is-committed-to-the-all-round-development-of-the-constituency/): खासदार अनुप धोत्रे यांनी बुधवारी दैनिक अजिंक्य भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासंदर्भात विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, सोशल मिडीया प्रमुख अक्षय जोशी उपस्थित होते. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर अकोल्यात दाखल होताच सर्वांत आधी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी करून प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे, पोलिस अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. अकोल्यात ३५० कोटी निधीतुन मॉडेल रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे. या मॉडेल रेल्वे स्टेशनमध्ये केवळ भव्य इमारती न बांधता प्रवाशांच्या सुविधेसाठी लिफ्ट, पार्किंगची योग्य व्यवस्था आखणे आवश्यक असुन त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खतांच्या होत असलेल्या समस्येवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची - [नागपूर हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट.](https://ajinkyabharat.com/major-blast-in-nagpur-hyderabad-blasting-company/): नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील धामणा येथे काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणा येथे चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट लिमिटेड नावाचा फटाका कारखाना आहे. रोजच्याप्रमाणे गुरुवारीही सर्व कर्मचारी कामासाठी दाखल झाले होते. कारखान्याच्या पॅकेजिंग विभागात दुपारी एकच्या सुमारास आग लागली तिथे गनपावडर असल्याने मोठा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा तेथे १० लोक काम करत होते. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात काम करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार - [पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री !](https://ajinkyabharat.com/pema-khandu-third-chief-minister-of-arunachal-pradesh/): पेमा खांडू यांनी आज सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर, बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सुद्धा उपस्थित होते. नुकत्याच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या, तर एनपीपीने ५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ३ आणि पीपल्स - [जलकुंभ कोसळला, चिचारीत हाहाकार! संग्रामपूर तालुक्यातील घटना](https://ajinkyabharat.com/watermelon-collapse-well-known-outcry-incident-in-sangrampur-taluk/): संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्राम चिचारी येथे बुधवारी रात्री नव्याने बांधकाम सूरू असलेली पाण्याची टाकी जमिनदोस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना संग्रामपुर तालुक्यातील लाडणापूर गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी काही मिनिटातच कोसळल्याचा आरोप होतो आहे. या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुदैवाने टाकी रात्रीच्या वेळी कोसळल्याने जीवित हानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार जल जविन मिशन योजनेअंतर्गत आदिवासी ग्राम चिचारी येथे १ लाख ५० हजार लिटर क्षमतेची गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी उभारण्यात येत असून तीची किंमत २९ लाख ७५ हजार - [टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान !!](https://ajinkyabharat.com/departure/): दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे 55 वे वर्षे आहे. जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले. श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे आज पहाटे विधिवत पूजन करून श्रींच्या सेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली. या पालखी सोहळ्यात यावर्षी जवळपास ७०० वारकरी, २५० पताकाधारी, २५० टाळकरी, २०० सेवेकरी, २ रूग्ण वाहिका, ३ मालट्रक, ३ अश्व, १ प्रवासी बस सहभागी आहे. १५ जुलै ते २० जुलै पालखीचा पंढरपूरमध्ये मुक्काम राहणार असून २१ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास - [उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मी माझा निर्णय घेईल! - मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/take-the-decision-by-5-oclock-in-the-morning-otherwise-i-will-take-the-decision-manoj-jarange/): गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. आता याबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला डेडलाईन दिली आहे. ते म्हणाले की, - [मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं - देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-asked-for-nutrition-and-devendra-fadnavis/): मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही, तर उपचार घेणार नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले, केसेस परत घेण्याचे - [लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून](https://ajinkyabharat.com/lok-sabha-special-session-from-24th-june/): लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार असून लोकसभेच्या अध्यक्षांची निवड २६ जून रोजी होईल. विशेष अधिवेशनात नव्या लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार असल्याचे सांगितले जात आहे. संसदेचे हे अल्पावधीचे अधिवेशन असून नवे सदस्य लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करणार आहेत. हे विषेश अधिवेशन ८ दिवस चालणार असून २४ आणि २५ जून रोजी नवनिर्वाचित संसद सदस्यांचा शपथविधी देखील सभागृहात पार पडेल अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे. पण भाजपचा या अधिवेशनातील प्रमुख अजेंडा हा एनडीए सरकारच्या लोकसभा अध्यक्ष निवडीचा असेल. २४ जून ते ३ जुलै या काळात हे अधिवेशन चालणार आहे. लोकसभा - [श्रींची पालखी शेगावहून उद्या होणार पंढरपूरला मार्गस्थ..](https://ajinkyabharat.com/shreenchi-palkhi-shegawahun-udya-will-be-built-on-the-way-to-pandharpurla/): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे. सकाळी ७ वाजता भक्तीमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी संत नगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल. यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून शेगावहून जाताना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत. १३ जून रोजी सकाळी ७ वाजता ७०० वारकरी भक्तांसंगे श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील. ३३ दिवसांच्या प्रवासात पालखी ठिकठिकाणी मुक्कामी राहणार आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १५ जुलै - [चंद्राबाबू नायडू आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ !](https://ajinkyabharat.com/chandrababu-naidu-will-take-oath-as-chief-minister-today/): तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंडी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमित शाह आणि जेपी नड्डा या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी संध्याकाळीच हैदराबादला पोहोचले आहेत. मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा येथील ए. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये टीडीपीसह एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत टीडीपी आणि एनडीएच्या आमदारांनी चंद्राबाबू नायडू यांची नेता म्हणून निवड केली. यानंतर एनडीए नेत्यांच्या विनंतीनंतर राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर - [लडाखच्या अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा](https://ajinkyabharat.com/congresss-support-for-the-opposition-mp/): मोहम्मद हनीफा यांनी लडाख लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी त्सेरिंग नामग्याल (काँग्रेस) यांचा 27 हजार 906 मतांच्या फरकाने पराभव केला होता. आज त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला असून आता इंडिया आघाडीचे लोकसभेतील संख्याबळ 237 झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रात सरकार स्थापन केले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात विरोधी पक्ष इंडिया अलायन्सची ताकदही दुसऱ्या बाजूने वाढत आहे. दोन अपक्ष खासदारांनी इंडिया आघाडीला बळ दिल्यानंतर लडाखचे खासदार मोहम्मद हनीफाही इंडिया आघाडीत सामील झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या हनीफा यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट - [आतुरता बाप्पाच्या आगमनाची! लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न.](https://ajinkyabharat.com/eagerness-of-bappas-arrival-lalbaghs-kings-padyapuja/): गणेशोत्सवाची चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. मुंबईकरांसह लाखो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. लालबागच्या राज्याच्या पाद्य पूजनानेच मुंबईतल्या गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरूवात होते. मोठ्या उत्साहामध्ये आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीमध्ये लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज पहाटे ६ वाजता लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन केले गेले. लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानंतर मूर्तीकार लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरूवात करतात. - [मणिपूर तत्काळ शांत करा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोदी सरकारला घरचा आहेर](https://ajinkyabharat.com/manipur-should-be-immediately-pacified-by-sarsanghchalak-mohan-bhagwat-and-modi-governments-house/): गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे… ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे. नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली. - [श्री मलंग गडावर दरड कोसळून एक ठार, दोन जखमी; मुलाचा जीव वाचविताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू](https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/): अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील एक जण ठार व दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील एक जण ठार व दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. श्री मलंगगडावर दर्गाजवळील वस्तीत गुलाम सय्यद हे ३५ वर्षीय गृहस्थ त्याच्या कुटुंबीयांसह राहत होते. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर दरड कोसळली. यावेळी मुलाचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना आपले प्राण गमवावे लागले, तर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आणि पत्नी नाभिया हे गंभीररीत्या जखमी झाले - [एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन](https://ajinkyabharat.com/mca-president-amol-kale-passes-away-due-to-heart-attack/): मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते. न्यूयॉर्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते. त्यांचे एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रसुद्धा समाजमाध्यमांवर वायरल झाले आहे. मात्र सामना झाल्यानंतर रात्रीच त्यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याचे समजते. ऑक्टोबर २०२२मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचे नाव क्रीडा विश्वातसह राजकीय - [धोनी गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स दौऱ्यावर आहे](https://ajinkyabharat.com/dhoni-has-been-visiting-france-for-the-past-few-days/): कॅप्टन कूल अर्थात एमएस धोनी यांचा प्रत्येक अंदाज वायरल होत असतो, मग तो खेळाच्या मैदानातील असो वा बाहेरील.धोनी गेल्या काही दिवसांपासून फ्रान्स दौऱ्यावर आहे दरम्यान त्याचा एक फॅमिली फोटो तुफान वायरल होतो आहे.ज्यामधे तो पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा सोबत पॅरिस च्या आयफेल टॉवर समोर उभा आहे. Read Also https://ajinkyabharat.com/team-indias-6-thumping-victory/ - [शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं तर मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण!!](https://ajinkyabharat.com/sharad-pawarani-should-lead-the-maratha-society-and-introspect-the-chief-minister/): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच नाशिक मधील सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे. सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी - [मोदी सरकारचं खातेवाटप, पहा कोणत्या मंत्र्याला कोणत खात..](https://ajinkyabharat.com/which-ministry-has-which-account-in-modi-government-account/): नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर कोणत्या मंत्र्यावर कोणत्या खात्यांची जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. राजकीय वर्तुळातील प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज बांधत होते. बहुप्रतीक्षित खातेवाटपाची यादी आता समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री आहेत. तर 24 राज्यांतील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये अनुभवी नेत्यांसह कमी वयाच्या खासदारांचाही समतोल साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. १) नरेंद्र मोदी – पंतप्रधान , कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्याला न दिलेले सर्व विभाग कॅबिनेट मंत्री २) राजनाथसिंह - [उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत](https://ajinkyabharat.com/urvashi-rautelan-again-in-news-due-to-support-of-pakistani-cricketer-9-years-younger-naseem-shah/): Urvashi Rautela Shares Post of Naseem Shah : उर्वशी रौतेलानं  पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा चर्चेत आली अभिनेत्री… Urvashi Rautela Shares Post of Naseem Shah : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला ‘सनम रे’ आणि ‘ग्रेट ग्रॅन्ड मस्ती’ या चित्रपटांमुळे चर्चेत होता. उर्वशीन नेहमीच सगळ्या गोष्टींवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच आशिया कप 2024 दरम्यान, पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेला आणि पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह विषयी देखील बातम्या येत आहेत. त्याचं कारण उर्वशीनं असं काही केलं आहे. तिनं भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु होण्या आधी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नसीम शाहचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. - [मोदी कॅबिनेटमध्ये भाजपचे सर्वाधिक 60 मंत्री, एकूण 72 मंत्र्यांनी घेतली शपथ](https://ajinkyabharat.com/maximum-60-ministers-of-bjp-in-modi-cabinet-total-of-72-ministers-took-oath/): नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यामधे भाजपचे 60, शिवसेना 1, तेलगू देसम पक्ष 2, जेडीयू 2, जेडीएस 1, आरपीआय 1, आरएलडी 1, अपना दल 1, लोक जनशक्ती पार्टी 2, हिंदूस्थान आवाम मोर्चाच्या एका खासदाराचा समावेश आहे. मोदी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे आहे, कॅबिनेट मंत्री – 30राजनाथ सिंहअमित शाहनितीन गडकरीजे.पी.नड्डाशिवराज सिंह चौहाननिर्मला सीतारामणकुमारस्वामीमनोहर लाल खट्टरडॉ. एस. जयशंकरधर्मेंद्र प्रधानजीतन राम - [मोदी सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी..](https://ajinkyabharat.com/modi-governments-first-decision-for-farmers/): नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे. त्यांनी आज पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे. त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत.” १ डिसेंबर २०१८ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते. प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये - [सोनाक्षी सिन्हा बांधणार लवकरच लग्नगाठ!!](https://ajinkyabharat.com/sonakshi-sinha-will-tie-the-knot-soon/): लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्न करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत पण एकमेकांबद्दल किंवा नात्याबद्दल ते कधी जाहीरपणे बोलले नाहीत. सोनाक्षी व झहीर यांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये आलेल्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात सोनाक्षीने व झहीर झळकले होते. या चित्रपटानंतरच दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. मात्र सोनाक्षी किंवा झहीरने कधीच जाहीरपणे नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही एकमेकांसाठी वाढदिवसाला पोस्ट करतात व इव्हेंट्सला हजेरी लावतात. आता ते २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं - [टीम इंडियाचा 6 धावांनी थरारक विजय!!](https://ajinkyabharat.com/team-indias-6-thumping-victory/): टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता, तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता. या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे - [मै नरेंद्र दामोदरदास मोदी…तिसऱ्यांदा घेतली प्रधानमंत्रीपदाची शपथ](https://ajinkyabharat.com/i-am-narendra-damodardas-moditook-oath-as-prime-minister-on-the-third-day/): राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी 7.15 वाजता पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 41 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी सदैव अटल येथे आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. तसेच नितीन गडकरीही मोदींच्या मंत्रिमंडळात असून त्यांनी देखील मंत्रिपदाची घेतली शपथ घेतली. डॉ. एस जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. निर्मला सीतारामण यांना दुसऱ्यांदा मोदींच्या - [महाराष्ट्रातील ६ खासदारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ! आज घेतील मंत्रीपदाची शपथ..](https://ajinkyabharat.com/6-mps-from-maharashtra-take-oath-as-union-cabinet-ministers-today/): राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA तील घटक पक्षांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर मोदींसोबत एकूण ६३ नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीसाठी विविध राज्यातील खासदारांना फोन आल्याची माहिती आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे. यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले प्रतापराव जाधव, 2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात सहभागी असलेले नितीन गडकरी तथा पियुष गोयल रावेरच्या खासदार रक्षा खडसे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे रामदास आठवले , पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ या खासदारांचा समावेश आहे. - [राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ](https://ajinkyabharat.com/rahul-was-nominated-for-the-post-of-opposition-leader/): विचार करून निर्णय घेणार- राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत एनडीए’ला बहुमत मिळाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या. लोकसभा निवडणुक निकालानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे, संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींची निवड होण्याची शक्यता आहे.काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं, यासाठी विनंती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील राहुल गांधी यांना पक्ष सदस्यांच्या भावना मान्य करावे लागतील, असे म्हटले - [निमवाडी पोलीस वसाहतीमध्ये 38 वर्षीय इसमाची आत्महत्या](https://ajinkyabharat.com/38-year-old-ismachi-commits-suicide-in-nimwadi-police-colony/): अकोला खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलीस वसाहतीमधे एका इसमाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मृतक हा पोलीस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. - [नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ](https://ajinkyabharat.com/narendra-modi-will-take-oath-as-prime-minister-for-the-third-time/): भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एनडीएच्या खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. तर, नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी पार पडणार आहे. 9 तारखेला सायंकाळी मोदींचा शपथविधी सोहोळा पार पडणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात - [कंगना रणौत यांच्या कानशिलात मारणारीला विशाल ददलानीने दिली नोकरीची ऑफर, संतापलेली गायिका अनु मलिकचं नाव घेत म्हणाली…](https://ajinkyabharat.com/kangana-ranauts-earworm-vishal-dadlani-accepted-a-job-offer-santapalli-singer-anu-malik-said/): प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राने विशाल ददलानीला चांगलंच फटाकरलं, काय म्हणाली? वाचा प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राची ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ कॉस्टेबर कुलविंदर कौरने कानशिलात लगावली. यावेळी कंगना चंदीगढहून दिल्लीला जात होत्या. पण त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्य केल्यामुळे कुलविंदर कौर व कंगनात वाद सुरू झाले आणि यावेळीच अभिनेत्रीच्या कानशिलात दिल्याचा प्रकार घडला. सध्या या प्रकरणावर बॉलीवूड सेलिब्रिटी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही सेलिब्रिटींनी कंगना यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण प्रसिद्ध संगीतकार, गायक विशाल ददलानीने स्वतःची एक वेगळी भूमिका याविषयी मांडली आहे. विशाल ददलानीने इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा व्हिडीओ शेअर - [जनता भाजी बाजारातील अतिक्रमण ठरत आहे डोकेदुखीभाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोसावा लागतोय नाहक त्रास](https://ajinkyabharat.com/encroachment-in-janata-bhaji-market-is-becoming-a-headache-and-unnecessary-cost-to-the-customers-buying-bhajipala/): अकोला शहरातील मुख्य रस्त्यालगत टॉवर चौकाजवळ महात्मा फुले जनता भाजी बाजार आहे. या बाजारात शहर भरातील आणि शहरालगातचे लोकं ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे सकाळी ग्राहकांची जास्त गर्दी असते. आणि दिवसभर बाजार खरेदी करणाऱ्यांची गर्दी असतेच त्यामुळे नेहमीसाठीचे गर्दीचे ठिकाण म्हणून या बाजाराकडे पाहले जाते. त्यामुळे येथे भामटे चोरांची गर्दी असतेच. त्यात भर घालण्यासाठी स्थानिक दुकानदारांना मंजूर केलेल्या जागे व्यतिरिक्त जागा व्यापलेली असते. तर किरकोळ दुकानदार परवानाधारक दुकानाच्या समोरच आपली दुकानें थाटत असल्याने असलेला रस्ता अरुंद होतो. महात्मा फुले जनता भाजी बाजारातील अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे. या अतिक्रमण मुळे भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. Read Also - [पेट्रोल पंपाच्या संचालकावर प्राण घातक हल्ला...](https://ajinkyabharat.com/life-threatening-attack-on-petrol-pump-operator/): हल्लेखोर रोख रक्कम घेऊन फरारमुर्तीजापुर अमरावती राष्ट्रीय महामार्गा वरिल घटना मुर्तीजापुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हिंदू स्मशानभूमी नजीक तीन अज्ञात हाल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडवूनन धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना काल रात्री घडली. या हल्ल्यात पेट्रोल पंप चे संचालक दिनेश बुब हे गंभीर जखमी झाले आहेत. नेहमी प्रमाणे दिनेश बुब हे आपल्या नायरा पेट्रोल पंप येथून रात्री हिशोब संपून पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन आपल्या कार ने घरी जात असतांना त्यांच्या पेट्रोल पंप नजीक असलेल्या हिंदू स्मशानभूमी जवळ अज्ञात तीन युवकांनी गाडीवर लाठीने वार करून गाडी अडवली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील रक्कम लुटण्याचा प्रयत्न - [श्रमदानातून रस्त्यावर पडलेल्या भेगा बुजविण्याचे केले काम..](https://ajinkyabharat.com/shramadanatoon-sent-bananas-lying-on-the-road-to-earn-money/): काल शेगाव टी पॉइंट येथे झालेल्या अपघातानंतर उर्जित फाऊंडेशनचा पुढाकारप्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी काल दिनांक 6 जून रोजी अकोला खामगांव मार्गावरील अकोला शेगांव टी पॉइंट वर घडलेला अपघात हा अतिशय दुर्दैवी होता, या अपघातात दोन युवकांनी आपले प्राण गमावले. सदर अपघात हा रस्त्यावरील भेगांमध्दे दुचाकी चे चाक अडकल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज उर्जित फाउंडेशन च्या वतीने अपघात घडला त्या ठिकाणी श्रमदान करून रस्त्यावर असलेल्या भेगा बुजवण्याचे काम करून प्रशासनाला सदर बाबीत लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रशासन या रस्त्यावर आणखी किती बळी घेणार असा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे.श्रमदान करतेवेळी बाळू खूपसे, गजानन कोकणे, संदिप गोखले, - [बार्शीटाकळी येथील घरफोड्यांच्या मुस्क्या आवडल्या!](https://ajinkyabharat.com/muskya-avadalya-of-home-burglars-in-barshitakaali/): बार्शिटाकळी शहरात घरफोडी करणारे आरोपी अटक करूण चोरी गेलेला मुद्देमाल बार्शिटाकळी पोलीसांकडुन जप्त करूण गुन्हा उघडकीस करण्यात यश”फिर्यादी गोवींदा आखाडे रा. सोमवार पेठ बार्शिटाकळी हे दिनांक ०२/०६/२०२४ रोजी लग्नानीमीत्त कुटुंबासह बाहेरगावी गेले असता घरात कोणी नसल्याचा फायदा अज्ञात चोरटयांनी दिनांक ०२/०६/२०२४ते ०४/०६/२०२४चे ०४/०० वाजता दरम्यान त्यांचे घरावे कुलुप तोडुन घरात आत प्रवेश कपाटातील लॉकरमधील सोने व नगदी पैसे चोरूण नेले होते. त्यावरूण पो स्टे बार्शिटाकळी येथे कलम ४५४,४५७, ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गोपणीय माहीतीवरूण तांत्रीक तपास करूण गुन्हयातील आरोपी नामे १.दिपक अरूण करपे वय २३ वर्ष,२.योगेश रामदास धाईत वय ३३ वर्ष,सुनिल उत्तम गवळी वय २८ वर्ष. - [नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमनराज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी](https://ajinkyabharat.com/the-arrival-of-south-west-monsoon-rains-in-maharashtra-is-a-reassuring-news-for-the-farmers-of-the-state/): राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे गुरुवारी आगमन झाले, याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक,भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची - [वरुण धवन पहिल्यांदाच दिसला त्याच्या नवजात मुलीसोबत](https://ajinkyabharat.com/varun-dhawan-seen-for-the-first-time-with-his-newborn-daughter/): बॉलिवूड चाहत्यांना अखेर वरुण धवनच्या नवजात मुलीची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातून शुक्रवारी दुपारी आपल्या बाळाला आणि पत्नी नताशा दलालला घरी घेऊन जाताना अभिनेता वरुण धवन आपल्या बाळाला हातात घेऊन चालत असताना दिसला.३ जून रोजी या जोडप्याला मुलगी झाली.नताशा कारमध्ये बसली असताना वरुण धवनने लहान मुलीला धरून ठेवलेल असल्याचे या चित्रांमध्ये दिसत आहे. Read Also https://ajinkyabharat.com/malaika-arora-arjun-kapoors-breakup-both-of-them-took-a-big-decision/ - [खासदार नीलेश लंके यांचे कार्यकर्ते राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला](https://ajinkyabharat.com/fatal-attack-on-mp-nilesh-lankes-worker-rahul-jhavre/): लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आल्याने दिसत आहे. लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. प्रचाराच्या काळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमकपणे एकमेकांवर टीका करीत होते. सोशल मीडियातून वाद होत होते. आता निकालानंतर ही खदखद बाहेर पडण्यास सुरूवात झालीय. पारनेर तालुक्यात गुरूवारी दुपारी दोन ठिकाणी लंके आणि विखे समर्थकांमध्ये वाद झाला . पारनेर बसस्थानकाजवळ खासदार लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. झावरे हे पारनेर बसस्थानकाजवळ मोटारीत असतानाच वाहनांच्या काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले असून झावरे यांच्यावर नगरमधील इस्पितळात - [अकोला बाळापूर मार्गावर भीषण अपघात](https://ajinkyabharat.com/horrific-accident-on-akola-balapur-road/): अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर आणि दुचाकी चा भीषण अपघात झाला.या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. Read Also https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-freed-mala-from-the-post-of-deputy-chief-minister/ - [प्रधानमंत्री मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूरलोकसभा भंग करण्याची केली शिफारस](https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-resignation-recommendation-to-dissolve-lok-sabha-approved-by-president/): लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यासाठी आज संध्याकाळी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस देखील केली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून, नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना दिली आहे.आज सायंकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे आपल्या राजीनाम्याची माहिती देतील. त्यानंतर एनडीएचा नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल. Read Also https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-freed-mala-from-the-post-of-deputy-chief-minister/ - [मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा-देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-freed-mala-from-the-post-of-deputy-chief-minister/): पराभवाची जबाबदारी स्वीकारात देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक निर्णय भाजपा नेतृत्त्वाकडे केली विनंती - [अजितदादांना धक्का; लेकानंतर पत्नी पराभूत](https://ajinkyabharat.com/wife-defeated-after-pushing-ajitdad/): पुणे: तू निवडून कसा येतो तेच बघतो, तू आमदार कसा होतो तेच बघतो, अशा धमक्या, इशारे देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत, त्यांच्याच होम ग्राऊंडवर धक्का बसला आहे. काकांसोबत फारकत घेऊन पक्षावर दावा करणाऱ्या, पक्षासह चिन्ह मिळवणाऱ्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमध्ये पराभूत झाल्या आहेत. नणंदबाई सुप्रिया सुळेंनी त्यांचा लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. बारामतीत यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष झाला. काकांची साथ सोडून महायुतीमध्ये गेलेल्या, उपमुख्यमंत्रिपद मिळवणाऱ्या अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचं आव्हान होतं. नणंद विरुद्ध भावजय या संघर्षाला काका विरुद्ध पुतण्या संघर्षाचीदेखील किनार होती. अजितदादांनी - [पंजाब आपला नाकारणार ?](https://ajinkyabharat.com/punjab-apla-nakarnar/): काँग्रेसची 7 जागांवर आघाडी, आप 3 जागांवर आघाडी चंदीगढ : पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांसाठी 117 केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. सर्व 13 जागांवर कल येण्यास सुरुवात झाली आहे. तर पंजाबमधील 13 लोकसभा जागांवर यावेळी 328 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये सध्या काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून आप 3 जागांवर तर अकाली दलाने 1 जागेवर आघाडी घेतली आहे. जालंधरमधून चरणजीत चन्नी यांचा विजय निश्चित ?चरणजीत चन्नी यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे, त्यांनी जालंधर मधून 121979 मतांनी पुढे लीड घेतली आहे. तर लुधियानाच्या जागेवर काँग्रेसचे राजा वाडिंग 72761 मतांनी, भाजपचे रवनीत सिंह बिट्टू 67554 मतांनी, आपचे अशोक पराशर पप्पी - [भाजपला साधे बहुमत मिळण्याचे वांदे](https://ajinkyabharat.com/bjp-promises-to-get-simple-majority/): निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पाहून पोटात येईल गोळा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून दुपारी 1.30 वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपने एका जागेवर विजय आणि 240 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्ष 96 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष 36 जागांवर तर तृणमूल काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ डीएमके 21 तर डीटीपी 16 जागांवर आघाडीवर आहे. हा ट्रेंड असला तरी साधारण वरील नंबरमध्ये फार मोठा फरक पडण्याची शक्यता कमी आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 370 जागांचे टार्गेट ठेवले होते. तर एनडीए आघाडीला 400च्या पुढे जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. सध्याच्या - [नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू ठरणार किंगमेकर ?](https://ajinkyabharat.com/nitishkumar-chandrababu-naidu-will-become-kingmaker/): काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली अकोला : लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपा 298 जागांवर आघाडीवर असली तरी बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. अशातच भाजपाच्य साथीला असलेले व कोणत्याही क्षणी या गोटातून त्या गोटात उड्या मारू शकणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमा आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबु नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.यामुळे या दोघांचा संपर्क करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या असून या दोघांना चांगली ऑफर आली तर ते इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. तर - [पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले भुयार, पाहा आतमध्ये काय काय मिळाले](https://ajinkyabharat.com/pandharpurchaya-vitthal-mandirat-saphale-bhuyar-paha-aat-madhyay-kya-kya-kya-hai-mein/): पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असताना एक तळघर सापडले आहे. या तळघरात आता नेमके काय काय सापडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यातून एक मूर्ती, काही नाणी आणि पादुका सापडल्या आहेत. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडले आहे. या तळघरांमध्ये पुरातन मूर्ती तसेच जुन्या वस्तू सापडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु आहे. तळघरात काय सापडणार याकडे  संपूर्ण विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. हे तळघर आणखी किती खोल आहे हे - [अख्खं खानदान पोलिसांच्या ताब्यात, आईसमोरच मुलाची चौकशी होणार; पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट](https://ajinkyabharat.com/akhkhan-family-is-in-the-custody-of-police-investigation-will-be-done-on-the-police/): पुणे हिट अँड रन प्रकरणी अखेर शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात शिवानी यांचा किती हात आहे? त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले? याबाबतचे आर्थिक व्यवहार कुणी केले? याची माहिती पोलीस शिवानी यांच्याकडून घेणार आहेत. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे . आधी नातू, नंतर वडील, आजोबा आणि आता आई सर्वच पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकाच कुटुंबातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही पुण्यातील कदाचित पहिलीच - [छेड़खानी का विरोध, सराफा बाजार में महिला पर जानलेवा हमला](https://ajinkyabharat.com/protest-against-teasing-fatal-attack-on-woman-in-bullion-market/): बोरगांव मंजू के दालंबी में वृध्द के साथ दुष्कर्म की जांच पुलिस कर नहीं पाई थी कि दिन दहाडे सिटी कोतवाली पुलिस थाने की सीमा में दोपहर के समय सराफ गली में अज्ञात दो युवकों ने महिला के छेड़ने का प्रयास किया। इस घटना का विरोध करने पर अज्ञात आरोपियों ने महिला पर चाकू से हमला कर जख्मी कर दिया। बता दें कि सराफ गल्ली में 90 प्रतिशत स्वर्ण आभूषणों की दुकानें है जिसके चलते इस परिसर में महिलाओं का आवागमन अधिक होता है। इसी बात का लाभ उठाकर अज्ञात आरोपी महिलाओं साथ छेड़खानी समेत उनके स्वर्ण आभूषण चुराने की घटनाओं - [आज मध्यवर्ती बस स्थानक अकोला दोन येथे एसटी महामंडळाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला](https://ajinkyabharat.com/today-the-76th-anniversary-of-st-mahamandalcha-was-celebrated-with-great-enthusiasm-at-the-intermediate-bus-stand-akola-doan/): आज दिनांक एक जून रोजी एसटी महामंडळाचा 76 वा वर्धापन दिन अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवासी व कर्मचारी यांना गुलाब पुष्प व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आगारात मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढून आंब्याचे तोरण केळीचे खांब लावून प्रवाशांचे आगार व्यवस्थापक श्री सुभाष भिवटे यांचे हस्ते प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटून प्रवाशांचे स्वागत करून शूभेच्छा दिल्या व एसटी महामंडळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बस स्थानकावर रंग रांगोळी काढून मुख्य प्रवेशद्वारा सुशोभीकरण करण्याकरिता आगारातील कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी ते करिता परिश्रम घेतले Read Also https://ajinkyabharat.com/crime-registered-against-two-workers-including-shivchandra-taden/ - [दगडफेक प्रकरणी मलकापुरात भाजपाच्या दोनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल](https://ajinkyabharat.com/crime-registered-against-two-workers-including-shivchandra-taden/): मलकापूर – कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे समोर रोडवर मा. उपविभागीय दंडाधिकारी सा मलकापुर यांचे आदेश क्र गृहशाखा /कावि/296/2024 दि.29/5/2024 अन्वये कलम 144(1) जाफौ प्रमाणे आदेश लागु आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी सा बुलडाणा यांचा जमाव बंदी आदेश क्र: गृहविभाग / कक्ष-4-2/कावि/201/2024 दि. 24/5/2024 अन्वये कलम 37 (1) (3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दि.27/5/2024 चे सकाळी 06/00 वा पासुन ते दि. 10/6/2024 चे 24/00 वा पावेतो संपुर्ण बुलडाणा जिल्हयांत लागु असतांना मा. जिल्हाधिकारी सा बुलडाणा तसेच उपविभागीय दंडाधिकारी सा मलकापुर यांचे वर नमुद आदेशांचे उल्लंघन करुन तसेच - [अखेर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पायउतार](https://ajinkyabharat.com/akher-malkapur-agricultural-produce-market-committee-chairman-payuttar/): अविश्वास ठराव पारित ,समर्थकांकडून दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्जमा.आमदार चैनसुख संचेती गटाने १३ विरूद्ध २ ने जिंकला अविश्वास ठराव मलकापूर (स्वप्नील अकोटकर) –मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात २० मे रोजी संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. आज ३१ रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला आहे. संचेती गटाला १३ संचालकांनी पाठिंबा दिला. तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने २ संचालक होते. शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमावावे लागले आहे. सौम्य लाठीचार्ज व दगडफेक अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी अडवण्यात आली होती यादरम्यान गर्दींना पांगवण्यासाठी पोलिसांनी - [मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचा झालाय ब्रेकअप! दोघांनी घेतला मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/malaika-arora-arjun-kapoors-breakup-both-of-them-took-a-big-decision/): Malaika Arora and Arjun Kapoor | मलायका अरोरा – अर्जुन कपूर यांचा 8 वर्षांनंतर झालं ब्रेकअप, दोघांनी घेतला आहे मोठा निर्णय… अरबाज याच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन – मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेत्री अर्जुन कपूर यांच्या नात्यात पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याची स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देखील - [पिंपळगाव लेंडी शिवारात आढळले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत..](https://ajinkyabharat.com/half-dead-ghost-of-a-woman-found-in-pimpalgaon-landi-shivarat/): सिंदखेड राजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पिंपळगाव लेंडी शिवारातील गट नंबर १५२ मधील द्वारका सुभाष गायकी यांच्या जुन्या पडक्या शेतातील खोली मागे दि ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजता एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबत शेलगाव राऊत येथील पोलीस पाटील राहुल चव्हाण यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली, माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सदर घटनास्थळी एका २५ वर्षीय महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले, सदर मृत महिलेच्या डाव्या पायाची बोटे कापलेले आढळून आली, सदर माहिलेंच्या पायाला सहा बोटे असावेत असा पोलिसांचा कयास आहे, महिलेच्या अंगावर जॅकी कंपनीचे कपडे आढळून आले, सदर अज्ञात - [शेतकरी बांधवांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे कडून आवाहन…](https://ajinkyabharat.com/dr-panjabrao-deshmukh-krishi-vidyapeeth-akolas-appeal-to-farmers/): शेतकरी बांधवांनो सध्या बाजारात बीटी कपाशीच्या एका विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्राकडे मोठी गर्दी होत आहे .तसेच अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक यांच्याकडे त्या विशिष्ट वाणांच्या बियाण्याचा साठा संपला असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना प्राप्त झाले आहे . शेतकरी बांधवांनी कपाशीच्या एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध असणाऱ्या समतुल्य वाणांची निवड करावी. सध्या बाजारात इतर कंपन्यांचे लवकर येणारे, मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पन्न देणारे बरेच वाण विक्री करिता उपलब्ध आहेत. म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्याकडून कापूस उत्पादक शेतकऱरी बांधवाना आवाहन करण्यात येते की अपेक्षित - [जम्मूमध्ये मोठा अपघात…प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली…१५ जणांचा मृत्यू…४० जखमी…](https://ajinkyabharat.com/major-accident-in-jammu-pravashani-bharaleli-bus-capsized-in-khola-river-15-dead-40-injured/): जम्मू-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर (144A) अखनूरच्या तुंगी मोर भागात एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत पडली. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुमारे 40 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी २० जणांना जीएमसी जम्मूकडे पाठवण्यात आले आहे.पोलिस आणि स्थानिक लोकांकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना खड्ड्यातून बाहेर काढून अखनूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून गंभीर जखमी प्रवाशांना जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. शिवखोडी येथे बाबा भोलेनाथाच्या दर्शनासाठी प्रवासी जात होते. प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेश क्रमांकाची ही बस जम्मूहून शिवखोडी धामकडे जात होती. शिवखोडी धाम रियासी जिल्ह्यातील पौनी येथे आहे, जे कटरा येथील माता वैष्णो - [कोणत्या शाळेची हेअरस्टाईल…’, रितेश देशमुखांच्या मुलांना पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओ व्हायरल](https://ajinkyabharat.com/which-schools-hairstyle-fans-question-after-seeing-riteish-deshmukhs-children-video-goes-viral/): Riteish Deshmukh Genelia Dsouza : रितेश देशमुखा यांच्या दोन मुलांची हेअरस्टाईल पाहून चाहत्यांना हैराण… म्हणाल, ‘कोणत्या शाळेची हेअरस्टाईल…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रियान आणि राहिल यांची चर्चा सोशल मीडियावर सध्या अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या मुलांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रितेश – जिनिलिया यांना मुंबई विनामतळावर त्यांच्या दोन मुलांसोबत स्पॉट करण्यात आलं. कायम संस्कारांमुळे चर्चेत असणारी रितेश – जिनिलिया यांनी मुलं आता त्यांच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश – जिनिलिया यांच्या मुलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रितेश – जिनिलिया यांच्यासोबत दिसणाऱ्या रियान आणि राहिल यांनी पापाराझींना पाहाताच हात जोडले. ज्यामुळे - [जान्हवी कपूरने अफेअर आणि लग्नाच्या अफवांवर सोडल मौन; म्हणाली, “माझं लग्न…](https://ajinkyabharat.com/janhvi-kapoors-affair-and-marriage-rumors-sodal-maun-said-maajan-lagan/): जान्हवी कपूरने याचबरोबर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहेय जान्हवी कपूरचं हे विधान चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जान्हवीबरोबर राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने तिच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या लग्नाबाबत अफवादेखील पसरल्या आहेत. जान्हवीने नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीने तिच्या आणि शिखरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे आणि लग्नाच्या अफवांबद्दल मौन सोडलं आहे. जान्हवी कपूर म्हणाली, “मी नुकतंच कुठेतरी वाचलं की काही जण म्हणतायत की मी कोणत्या - [पुष्पा 2' मधील 'मेरा सामी'...गाणं रिलीज; श्रीवल्ली आणि पुष्पाच्या कपल साँगचा कल्ला](https://ajinkyabharat.com/mera-sami-song-release-from-pushpa-2-srivalli-aani-pushpachaya-couple-songcha-kalla/): आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे. Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2)  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘पु्ष्पा 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा 2’ मधील पहिले गाणे रिलीज झाले होते. आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे. या गाण्याचा सोशल मीडियावर कल्ला दिसून येत आहे.  या गाण्याने युट्यूबवर येताच सोशल मीडियावर - [बायकोनं लावला नवऱ्याला एक कोटींचा चुना; कंपनीचं साहित्य, गाडी, सगळंच विकून टाकलं, कारण ठरलं....](https://ajinkyabharat.com/baikonam-lavala-navryala-ek-kotincha-chona-companychan-sahitya-gadi-sabhech-vikun-taklam-reason-therlam/): नाशिक : पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने कंपनीतील साहित्य, कार परस्पर विकून पतीची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC) परिसरात घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सचिन बिडकर (48, रा. कल्याण, जि. ठाणे) यांनी सन 2014 मध्ये सातपूर एमआयडीसीमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. होणारा नफा 80 टक्के पतीच्या नावावर आणि 20 टक्के बायकोने घ्यायचे असे त्यांचे ठरले होते. कंपनी स्थापन केल्यानंतर बिडकर हे कामानिमित्त नेहमी बाहेर असायचे, तर कधी दुबईला असायचे पत्नीवर विश्वास असल्याने त्यांनी सर्व व्यवहार तिला करू दिले. त्यादरम्यान, बिडकर यांच्या सासरचे लोकही - [हार्दिक अन् नताशाचा मुलगा क्रुणाल पांड्याच्या घरी शिफ्ट?; आधी फोटो अन् आता व्हिडीओची चर्चा](https://ajinkyabharat.com/hardik-and-natasha-mulga-krunal-pandyas-house-shift-half-photo-and-video-discussion/): क्रुणालने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी देखील क्रुणालने एक फोटो पोस्ट केला होता. Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians )  कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic)  यांच्या घटस्फोटप्रकरणी सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र यादरम्यान एक अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाचा मुलगा अगस्त्य सध्या क्रुणाल पांड्याच्या घरी आहे. अगस्त्य हा क्रुणाल आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मासोबत वेळ घालवत आहे.  क्रुणालने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी देखील क्रुणालने एक फोटो पोस्ट केला होता. क्रुणालने त्याला सध्या आपल्या घरी आणल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ आणि आधीच्या सोशल मीडिया पोस्ट्स पाहिल्यास अगस्त्य काही - [टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपची प्रमुख दावेदार, इंग्लंडच्या माजी कॅप्टननं स्पष्टच सांगितलं, म्हणाला..](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a5%80-20-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%80/): आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपचा (T 20 World Cup) थरार रंगणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडून टी-20  वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.  प्रत्येकी पाच संघ प्रमाणं चार गटात विभागणी  करण्यात आली आहे. भारत(India), पाकिस्तान, अमेरिका, आयरलँड, कॅनडा या संघांचा गट अ मध्ये समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं मोठं वक्तव्य केलं आहे.  इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं टी- 20 वर्ल्ड कप 2024 साठी बेस्ट टीम म्हणून भारतीय संघाचं नाव घेतलं आहे. भारतीय संघाकडे चांगले खेळाडू आहे. भारतीय - [अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीचं समन्स, नेमकं प्रकरण काय?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95/): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने समन्स बजावलं आहे. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगे यांची चौकशी सुरु आहे. हे प्रकरण बंद होण्याच्या टप्प्यामध्ये असल्याने घाडगे यांना समन्स बजावण्यात आलं आहे. राजेंद्र घाडगे यांना जुन्याच प्रकरणात एसीबीकडून चौकशीचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एसीबीकडून जरंडेश्वर साखर कारखान्याची काही नव्याने चौकशी केली जात नाहीय. एसीबीकडे - [मलायका अरोराने उचलला रस्त्यावर पडलेला कचरा..](https://ajinkyabharat.com/malaika-arorane-uchalla-road-paddlela-garbage/): सोशल मीडियावर मलायका खूप सक्रिय आहे. ती अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. मलायका आपल्या आरोग्याबद्दल खूप सजग आहे. मलायकाला फिटनेसची आवड आहे. दररोज ती जिम व योगा क्लासेसला जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते. बऱ्याचदा आपल्या कृतींमुळे ट्रोल होणाऱ्या मलायकाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. मलायकाचा जिम बाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे . पिवळं जॅकेट व काळ्या शॉर्ट्समध्ये जिमसाठी निघालेली मलायका गेटजवळ थांबते. ती गेटच्या बाहेर पडलेला कचरा उचलते आणि कचरापेटी शोधते. मात्र तिथे कचरापेटी नसल्याने ती एकाठिकाणी तो कचरा ठेवते आणि बिल्डिंगच्या सुरक्षा - [अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमधला पहिला फोटो आला समोर](https://ajinkyabharat.com/anant-ambani-radhika-merchants-second-pre-wedding-madhala-first-photo-in-front/): राधिका मर्चंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर आता दुसऱ्या प्री-वेडिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. अनंत-राधिकाचा हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवस रंगणार आहे. २९ मेला सुरू होऊन १ जूनपर्यंत असणार आहे. पण हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा परदेशात मोठ्या थाटामाटात चक्क क्रूझवर पार पडणार आहे. अनंत-राधिका पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामगरमध्ये झाला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. बॉलीवूड कलाकारांची तर मांदियाळीचं पाहायला मिळाली. आताही दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये बॉलीवूड कलाकार सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग पार पडणार आहे. याच बहुचर्चित दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचा पहिला-वहिला फोटो समोर आला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास - [गरोदर दीपिका पादुकोणच्या पिवळ्या ड्रेसचा झाला लिलाव, किती रुपयांना झाली विक्री?](https://ajinkyabharat.com/mother-deepika-padukones-yellow-dress-sold-for-how-much/): दीपिका पदुकोणचा हा ड्रेस गौरी आणि नैनिका या डिझायनर्सनी डिझाइन केला होता. दीपिका पादुकोणचा हा पिवळ्या रंगाचा ड्रेस विकला गेला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. गरोदर दीपिका नुकतीच एका कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घालून गेली होती. या ड्रेसची विक्री करण्यात आली आहे. दीपिकाचा हा ड्रेस हजारो रुपयांना विकला गेला आहे, अभिनेत्रीने यासंदर्भात तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. नुकताच दीपिका पादुकोणने आउटिंगसाठी घातलेला पिवळा लाँग गाऊन ड्रेस तुम्हाला आठवत असेल. दीपिकाने या ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केलं होतं. तिने हा ड्रेस घालून एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिचा हा ड्रेस गौरी आणि नैनिका या - [अकोट तालुका वादळीवाऱ्यामुळे अतोनात नुकसान](https://ajinkyabharat.com/akot-taluka-huge-loss-due-to-storm/): अकोट तालुक्यात रविवारी दुपारी अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटल्याने केळी पपई लिंबू पिकांचे अतोनात नुकसान अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात या वादळाने मोठे नुकसान केले हवेचा वेग पाहता खैरखेड येथील केळी पपई संत्रा लिंबू झाडांचे मोठे नुकसान झाले यावेळी अनेकांच्या घरावरील तीन पत्रे वादळा मुळे उडून गेले वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की खैरखेड येथील रामेकर यांच्या शेतातील लिंबूचे पीक झाडासह जमिनीवर कोसळले तसेच या वादळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.. Read Also https://ajinkyabharat.com/10-vicha-nikal-27-may-la-last-year-recordschi-statistics-see-nikal-jahire-hotach-here-thet-see-properties/ - [१० वीचा निकाल २७ मे ला, गतवर्षाच्या रेकॉर्ड्सची आकडेवारी पाहा, निकाल जाहीर होताच इथे थेट पाहा गुण?](https://ajinkyabharat.com/10-vicha-nikal-27-may-la-last-year-recordschi-statistics-see-nikal-jahire-hotach-here-thet-see-properties/):  10th Results 2024 Date Time: महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने १० वीच्या निकालासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ज्यात बोर्डाने नेमकं काय सांगितलं होतं हे पाहूया.. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी (MSBSHSE) निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. पत्रकार परिषदेद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. या वेबसाइट्सवर थेट पाहा निकाल या वर्षी दहावीची परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. - [अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा,वादळीवाऱ्यामुळे अतोनात नुकसान](https://ajinkyabharat.com/avakalicha-districts-huge-loss-due-to-tadakhavadlivarya/): वृक्ष उलमडून पडले , अनेक घरावरचे टिनपत्र उडाले खामगांव (पंकज ताठे ) – आज सायंकाळी जिल्ह्यात घाटाखाली चक्रीवादळ सदृश अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, यावेळी वादळीवारा वेगाने वाहत होता, चक्री वादळामुळे मोठ मोठे झाड उल्मळून पडल्याने विद्युत तारा तुटून पडल्या आहे. तर झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली. ग्रामीण भागात अनेक घरावरील टीन उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. एक तास या अवकाळी पावसाने अर्ध्या अधिक जिल्ह्यात घातल्याचे चित्र दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक काळे कुट्ट ढग भरून आले. जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मलकापूर, नांदुरा, खामगाव, मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर तालुक्यामध्ये चक्री वादळ सदृश्य - [हीट स्ट्रोक का खतरा; जिले में 31 मई तक धारा १४४ लागू जिल्हाधिकारी अजित कुंभार का आदेश](https://ajinkyabharat.com/danger-of-heat-stroke-section-144-imposed-in-the-district-till-may-31/): जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय अकोला दि. 25/05/2024वाचा- फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (2) (3)आदेश ज्याअर्थी प्रादेशिक मौसम विभाग नागपुर यांचा प्राप्त संदेश दि. 25/05/2024 नुसार दि. 25 ते 31 मे 2024 पर्यंत उष्मालाटेची शक्यता वर्तविली आहे.सदयस्थितीत अकोला जिल्हयामध्ये तापमान 44°C ते 46°C असे असुन तापमानाचा पारा चढता असल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असुन उष्माघातामुळे सर्वसामान्य नागरीकांना, कामगारांना तसेच विदयार्थ्यांना त्रास होऊ नये या करीता कामगारांना आवश्यक सेवा पुरविणे, खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे.त्याअर्थी, मी अजित कुंभार भा.प्र.से. जिल्हादंडाधिकारी अकोला, मला प्रदान - [या दिवशी संत गजानन महाराजांनी पालखी होणार पंढरपूरकडे मार्गस्थ...](https://ajinkyabharat.com/on-this-day-saint-gajanan-maharajani-palkhi-will-be-on-the-way-to-pandharpur-kade/): शेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी सालाबादप्रमाणे यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी संतनगरीतून पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे.सकाळी ७ वाजता भक्तिमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी पंढरपूरला आषाढी सोहळ्या करिता मार्गक्रमण करेल. यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून इकडून जातांना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत. पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील. १४ जूनला गायगाव रात्री भौरद, १५ व १६ जून पालखी अकोला राहील.त्यानंतर १७ जून भरतपूर रात्री वाडेगाव, १८ जून देऊळगाव (बाभूळगाव) रात्री पातूर तर १९ जूनला मेडशी रात्री श्रीक्षेत्र डव्हा,२० जून मालेगाव - [माझा बाप बिल्डर असता तर ? पुण्यात भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा](https://ajinkyabharat.com/majha-baap-builder-asata-tar-punyaat-grand-state-level-essay-competition/): पुण्यातील घटनेवर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी आता पुणे काँग्रेसने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केलं आहे. राज्य सरकारच्या कारभाराला टार्गेट करणं हा त्यामागे उद्देश आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री दोनच्या आसपास मोठा अपघात झाला होता. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडके दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील हिट अँड रनच प्रकरण सध्या देशभरात गाजतय. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवलं. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला . या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती. शिक्षा म्हणून त्याला 300 शब्दांचा - [10th Result मोठी बातमी: दहावीचा निकाल 27 मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली...](https://ajinkyabharat.com/10th-result-big-news-daavicha-removed-in-27th-student-fostering-increased-in-number/): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल कधी जाहीर करणार हे जाहीर केलं आहे. Maharashtra SSC Result 2024 Date पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21  मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची  वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार? दहावीची परीक्षा - [बेमेटारा येथील गनपावडर कारखान्यात स्फोट, 1 ठार, 5 जखमींवर रायपूरमध्ये उपचार सुरू](https://ajinkyabharat.com/gunpowder-factory-explosion-in-bemetara-1-injured/): बेमेट्रा. छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी गनपावडरच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे. कारखान्याजवळ हजारो लोकांची गर्दी जमली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या कारखान्यातून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. काही जखमींना चांगल्या उपचारासाठी रायपूरला आणले जात आहे. बेरला ब्लॉकच्या बोरसी गावातील हे संपूर्ण प्रकरण आहे. सध्या कारखान्यात स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. लोकांना स्फोट क्षेत्रापासून दूर ठेवण्यात येत आहे. बेमेटराचा हा गनपावडर कारखाना मोठ्या परिसरात पसरलेला आहे. स्फोटानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्फोटानंतर बर्ला एसडीओपी तातडीने घटनास्थळी पोहोचले. बेमेटारा - [ एमसी स्टॅनची धक्कादायक पोस्ट पाहून चाहते चिंतेत](https://ajinkyabharat.com/%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%aa/): MC Stan : एमसी स्टॅन देवाकडून का करतोय मृत्यूची मागणी? रॅपरची क्रिप्टिक पोस्ट पाहून चाहते चिंतेत… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन याची चर्चा. एमसी स्टॅन पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘अल्लाह मौत दे…’ बिग बॉस 16 चा विजेता आणि पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन ऊर्फ अल्ताफ शेख त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. एमसी स्टॅन याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे रॅपर तुफान चर्चेत आला आहे. एमसी स्टॅन याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. एमसी स्टॅन पोस्टमध्ये देवाकडे मृत्यूची मगणी - [अकोल्यात यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद ,](https://ajinkyabharat.com/akolyat-yandachaya-seasonal-high-temperature-record/): अकोला शहरात आजचा तापमानाचा पारा 45.5 अंशांवर पोहचला आहे. हे तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर अकोला पाठोपाठ उर्वरित विदर्भातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा प्रकोप पहायला मिळतोय. तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola) सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत. गेल्या पाच दिवसांत अकोल्याचं तापमान सातत्यानं 42 ते 45 अंशांदरम्यान फिरंतय. तर अकोला शहराचा आजचा तापमानाचा पारा 45.5 अंशांवर पोहचला आहे. हे तापमान - [अकोलेकरांनी अनुभवली शून्य सावली आणि क्षणात सावली नाहीशी झाली!](https://ajinkyabharat.com/akolekarani-anubhavali-shunya-savli-and-momentous-savli-naheshi-jhali/): अकोला : नेहमी सोबत देणारी आपली सावली जेव्हा दिसेनाशी होते तेव्हा एक अनोखी अनुभूती घेता येते. याचा प्रत्यक्ष साक्षात्कार वैशाख पौर्णिमेच्या दुपारी अनेक अकोलेकरांनी घेतला.पृथ्वीच्या फिरण्याने आपण विविध प्रकारचे अनुभव सदैव घेत असतो. त्यापैकीच शून्य सावलीचा खेळ आकाशात सूर्यक्रांती कोन जेव्हा आपल्या अक्षवृत्तीय स्थिती एवढा असतो तेव्हा मकरवृत्त ते कर्कवृत्त या पट्ट्यात हा अनोखा आनंद घेता येतो. विश्वभारती व निशिका व्दारा आयोजित या अनोख्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर होते. मुख अतिथी म्हणून प्रकाश अंधारे, माजी प्रा. शांताराम बूटे, मुख्याध्यापक बळिराम झामरे, प्रा. अभिजीत दोड, ॲड. अंबारखाने या मान्यवरांचे उपस्थितीत या कार्यक्रमाला विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व भूगोल आणि - [जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांबाबत होणार उपाय योजना](https://ajinkyabharat.com/remedial-plan-to-be-made-regarding-accident-prone-places-in-the-district/): आमदार वसंत खंडेलवाल व परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यात चर्चा अकोला: राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार गुरुवारी ( दि. 23) अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार खंडेलवाल यांनी भीमनवार यांचे स्वागत केले. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामधील अपघातप्रवण स्थळे आणि त्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.तिन्ही जिल्ह्यातील रस्ते चांगले झाले असून रस्ते आणि उड्डाण पूलांमुळे वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी काही वाहनधारक नियमांचे पालन करीत नसल्याने व काही ठिकाणी अपघात प्रवण स्थळे असल्याने अपघाताचे अनेक प्रकार घडले आहेत. या सर्व ठिकाणांची परिवहन आयुक्तांनी पाहणी केली व - [डोंबिवलीत, केमिकल कंपनीच्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू, 50 जखमी, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु](https://ajinkyabharat.com/6-killed-50-injured-in-dombivalit-chemical-company-explosion/): डोंबिवलीत मोठा हाहा:कार उडाला आहे. फेज 2 येथील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकामागेएक तीन स्फोट झाले. स्फोटांचा आवाज इतका मोठा होता की दोन किमीपर्यंतची धरती हादरली. यामुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, दुकानांचं नुकसान झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी येणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी फेस 2 येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे मोठा हाहा:कार उडाला आहे. अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बॉयरलचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकामागेएक असे तीन मोठ्या स्फोटांचा आवाज आला. या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता - [जिल्हा परिषदेच्या सभेत गाजला बियाणे तुटवड्याचा मुद्दा](https://ajinkyabharat.com/issue-of-disintegrating-gazala-seeds-in-district-council-meeting/): सदस्यांना धरले कृषी विभागाड्या अधिकार्‍यांना धारेवर अकोला : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 22) घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्ह्यातील कपाशी बियाण्याच्या तुटवड्याचा मुद्दा चांगलाच गाजला. जिल्हा परिषद सदस्यांनी या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला धारेवर धरुन जिल्ह्यातील वास्तविक परिस्थिती सभागृहासमोर मांडली. याशिवाय या सभेमध्ये ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व इतर महत्त्वाचे विषयांवर चर्चा झाली.जिल्ह्यात कपाशीच्या अजित 155 व अजित 5 या बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे . शेतकरी बियाणे केंद्रांवर रांगा लावून उन्हातान्हात उभे राहतात पण त्यांना बियाणे मिळत नाही . याबाबत शिवसेना गटनेते गोपाल दातकर यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. त्यावर कृषी अधिकारी यांनी उत्तर देतांना सांगितले की गेल्या वर्षीपेक्षा - [खामगांवात पुन्हा डम्पिंग ग्राउंडला आग,](https://ajinkyabharat.com/khamgaonwat-puna-dumping-ground-fire/): न.प.अधिकारी म्हणतात आग लावली ;नागरिकांचे म्हणणे हे कृत्य कंत्राटदाराचे” खामगांव – शहरातील हजारो मेट्रिक टन कचरा शहरातून दररोज जमा उचल्या जातो हा कचरारावण टेकडी परिसरातील सारोळा शिवारात असलेल्या नगर पलिकेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये एकत्रित करून प्रक्रिया केली जाते. याच ठिकाणी जमा केलेल्या कचऱ्याला आज सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. ही आग लागली नसून लावण्यात आल्याचा आरोप नगरपालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.आज सायंकाळी सारोळा शिवारात असलेल्या डम्पिंग ग्राउंड आग लागली. काही वेळातच दागिने प्रचंड रूप धारण केले. यावेळी वीझविण्यासाठी अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. आगीमुळे परिसरात प्रचंड दूर होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. या डम्पिंग ग्राउंड ला नेहमीच आग लागते - [कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? चर्चांवर एजन्सीकडून स्पष्टीकरण](https://ajinkyabharat.com/katrina-kaif-actually-pregnant-clarification-from-agency/): कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा होत आहे. कतरिना आणि विकीचा लंडनमधील एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हापासून चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर कतरिनाच्या टीमकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचा चर्चा होत आहेत. कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांचा लंडनमधील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडिओत कतरिना कैफ शांतपणे लंडनच्या रस्त्यांवरून चालताना दिसत आहे. तिच्यासोबत विकीदेखील आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कतरिना देखील आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं असतानाच तिचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या एजन्सीने या चर्चांना फेटाळलं आहे. “सर्व माध्यमांना विनंती करण्यात येते की - [शाहरुख खानची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा त्रास झाल्याने किंग खान इस्पितळात दाखल](https://ajinkyabharat.com/shahrukh-khans-condition-worsened-king-khan-admitted-to-hospital-due-to-heatstroke/): लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची तब्येत अचानक बिघडली आहे. उन्हामुळे त्याला त्रास झाल्याने त्याला इस्पितळात दाखल करावं लागलं आहे. मुंबई- बॉलिवूडचा किंग खान असलेला अभिनेता शाहरुख खान याने आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावलं. शाहरुखने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. तरुण असो किंवा बच्चेकंपनी सगळेच शाहरुखचे फॅन्स आहेत. त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी बातमी सध्या समोर येते आहे. अभिनेता शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास झाला होता. वाढलेल्या उन्हाचा त्याला त्रास झाला आणि त्याची प्रकृती अचानक खालावली. तब्येत बिघडल्याने त्याला इस्पितळात दाखल करावं लागलं होतं. त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. शाहरुखला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं - [आज दि. २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.](https://ajinkyabharat.com/today-21st-rozi-will-be-announced-online-at-1-pm/): खाली दिलेला वेबसाइटवर पाहता येईल निकाल 1] http://hscresult.mkcl.org 2] www.mahahsscboard.in 3] www.mahresult.nic.in - [ब्रिटनमधील भारतीय वंशाचा सर्वात श्रीमंत माणूस': ऋषी सुनक किंग चार्ल्सपेक्षा श्रीमंत, ताज्या यादीतून खुलासा](https://ajinkyabharat.com/rishi-sunak-the-richest-man-of-indian-descent-in-britain/): ब्रिटिश-भारतीय उद्योगपती गोपी हिंदुजा आणि त्यांचे कुटुंब £37.2 अब्ज ($47.2 अब्ज) च्या विक्रमी संपत्तीसह या यादीत अग्रस्थानी आहे. इतर उल्लेखनीय व्यक्तींमध्ये 8 व्या क्रमांकावर असलेले स्टील मॅग्नेट लक्ष्मी एन. मित्तल आणि 23 क्रमांकावर असलेले वेदांत रिसोर्सचे उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा अंदाजे £7 अब्ज डॉलर्सचा समावेश आहे. यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक. फाइल फोटोब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स यांना वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत £120 दशलक्ष ($152 दशलक्ष) पेक्षा जास्त वाढ पाहिली आहे, ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती £651 दशलक्ष ($827 दशलक्ष) झाली आहे. याउलट, किंग चार्ल्सची संपत्ती £600 दशलक्ष - [झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दिलासा](https://ajinkyabharat.com/condolences-to-former-jharkhand-chief-minister-hemant-soren/): जमीन घोटाळ्याप्रकरणी जामीन झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी सोरेन यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने 13 जून रोजी सोरेन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. सोरेन यांचे ज्येष्ठ वकील अरुणभ चौधरी यांनी सांगितले की, सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज न्यायालयाच्या आदेशाची प्रत गेली असून उद्या ते बाहेर येऊ शकतात. न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी तो दोषी नाही आणि जामिनावर सुटताना याचिकाकर्त्याने कोणताही गुन्हा केला असण्याची शक्यता नाही. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे कार्याध्यक्ष सोरेन यांना 31 जानेवारी रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात अटक - [मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत कोसळले](https://ajinkyabharat.com/delhi-airport-terminal-1-roof-collapses-due-to-heavy-rains/): सर्व उड्डाणे रद्द; एक ठार, सहा जखमी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी मोठा अपघात झाला. विमानतळाच्या टर्मिनल-1 वर पावसामुळे छत कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि चेक-इन काउंटर बंद करण्यात आले आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू IGI विमानतळावर पोहोचले आहेत. सखोल चौकशी केल्यानंतरच उद्यापासून टर्मिनल वन सुरू करण्यात येईल, असे नागरी उड्डाण - [स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन](https://ajinkyabharat.com/dharna-movement-in-front-of-tehsil-office-of-swast-grain-shopkeepers/): राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्याची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्यावतीने मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करून निरीक्षक अधिकारी चैताली यादव यांना निवेदन देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या अडचणी व समस्या यांची सोडवणूक करण्याकरिता कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. १० जानेवारी २०२४ रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच उत्पन्नात ५० रुपयांनी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली होती आणि लवकरच त्या - [सिरसो गायरानातील आदिवासी फासेपारधी समाज विकासापासून वंचित](https://ajinkyabharat.com/sirso-gairanatil-tribal-phasepardhi-community-deprived-of-development/): उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू प्रशासन दखल घेईल का ? मूर्तिजापूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या आवारासमोर सिरसो गायरानातील आदिवासी भटके फासेपारधी समाजाने २५ जून २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या १० ते १५ वर्षापासून उपोषणकर्ते सिरसो गायरान येथे रहिवासी आहेत. आमच्या दोन पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत; मात्र आम्हाला आजपर्यंत घरबांधणीसाठी व शासनाच्या अनेक योजनांकरिता ग्रामपंचायतीने नमुना ८ अ आजपर्यंत न दिल्याने आम्ही शासनाच्या सोयी सवलतीपासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहोत. आम्ही स्वतः टीनपत्रे व कुडाची घरे बांधून वास्तव्य करीत आहे, अनेक वेळा अर्ज, विनंती, निवेदन ग्रामपंचायतपासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना दिले; मात्र आमच्या नागरी सुविधांकडे - [राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त 'ज्ञान नर्मदा' द्वारा वृक्षारोपण](https://ajinkyabharat.com/tree-plantation-by-gyan-narmada-on-the-occasion-of-rajshree-shahu-maharajs-birth-anniversary/): मूर्तीजापुर येथील समाजकार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित हॅपी वुमन्स क्लबच्या अध्यक्ष सुनीता लोडम यांच्या पुढाकाराने प्रतिभावंत नगर विघ्नहर्ता गणपती मंदिर येथे राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज प्रतिमेला हार अर्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराजांचे लोकाभिमुख समाजकार्य व शैक्षणिक धोरण या विषयावर सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांनी विचार व्यक्त केले. तसेच वातावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येकाने झाडे लावून ते जगण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे व ती आपली नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे जागरूक नागरिकांनी एक तरी वृक्षाची जोपासना करावी, असे आवाहन करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी - [वंचित बहुजन आघाडीचे पुन्हा 'एकला चलो रे'](https://ajinkyabharat.com/vanchit-bahujan-aghadi-lets-go-alone-again/): राज्यात विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढण्याची तयारी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने सुरू केली असून, त्यादृष्टीनेच पक्षात चाणक्ष नेत्यांकडून एकला चलो रे’ ची रणनिती आखत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. महाविकास आघाडीसोबत चर्चेचे गुऱ्हाळ फिस्कटल्यानंतर वंचितने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवली. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व अपक्षांना वंचितने पाठिंबा देत राज्यातील ४८ पैकी ३८ जागांवर वंचित आघाडीने आपले उमेदवार स्वबळावर उभे केले; मात्र २०१९ मध्ये वंचितने घेतलेली मतांची टक्केवारी यंदा घसरल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून - [अफगाणिस्तानचा धुव्वा उडवित आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये](https://ajinkyabharat.com/afghanistans-pole-vaults-africa-into-the-final-for-the-first-time/): दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आफ्रिकन संघाने प्रथमच टी- २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पडक मारली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ अवघ्या ५६ धावांत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेने या छोट्या लक्ष्याचा सहज पाठलाग करत अवघ्या ८.५ षटकांत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने २९ धावा केल्या. तर कर्णधार एडन मारक्रमने २३ धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत नाबाद राहिले. आफ्रिकन संघाने अवघ्या ८.५ षटकांत - [इस्रायलचा हमासवर बॉम्बहल्ला](https://ajinkyabharat.com/israels-deadly-bombshell/): इस्रायली सैन्याने गाझा शहरात पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला केला. इस्रायली सैन्याने हवाई हल्ला करत शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडील परिसराला लक्ष्य केले. यामध्ये २६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, इस्रायली विमानाने शहराच्या पश्चिमेकडील अल-शत्ती निर्वासित छावणीतील हानिएह कुटुंबाच्या घरावर अनेक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात हमासचे राजकीय नेते इस्माईल हनीयेह यांच्या बहिणीसह १० लोक ठार झाले. तर कुटुंबातील अनेक सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. इस्रायलच्या नागरी संरक्षण महासंचालनालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. इस्त्रायली सुरक्षा दलांनी गाझा शहराच्या पूर्वेकडील अल दरराज भागातील शाळा आणि शहराच्या पश्चिमेकडील अल-शत्ती कॅम्पमधील आणखी एका शाळेला लक्ष्य केले. याशिवाय अल-शुजैया परिसरातील अल जमीली - [संसदेत सेंगोल नको; संविधान हवे- सपा खासदाराची मागणी](https://ajinkyabharat.com/demand-of-sp-mp-to-have-constitution-for-sengol-in-parliament/): विरोधक-सत्ताधाऱ्यांचे ‘महाभारत’ संसदेतून सेंगोल हटवा अशी लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार आर. के. चौधरी यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. सेंगोल हटवून त्या ठिकाणी देशाचे संविधान ठेवा अशी मागणीही पा पत्रात करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी टीकेचे बाण चालवले आहेत. सेंगोल म्हणजे राजदंड, याचा अर्थ राजाच्या हाती असलेला दंड असाही होतो. पण राजेशाही संपून देश स्वतंत्र झाला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मग सत्ता राजदंडाप्रमाणे चालणार आहे की संविधानाप्रमाणे? त्यामुळेच माझी मागणी आहे की संसदेतून सेंगोल हटवण्यात यावा आणि त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात यावे, मागच्या वर्षी नव्या लोकसभेत सेंगोल ठेवण्यात आला - ['लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा!](https://ajinkyabharat.com/ladki-bahisin-sobat-ladka-bhau-yojana-aana/): शेतकरी कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा. महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत. १० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक - [पावसाळ्यात घ्या डोळ्यांची काळजी, 'या' संसर्गाचा धोका](https://ajinkyabharat.com/rainy-day-eye-concern-or-danger-of-contagion/): कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते. घाम, उकाडा यापासून सुटका होते. पावसाने वातावरणातील गरमी कमी होते. अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात. पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो. पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते. विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो. जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते. जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो. माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात. या काळात प्रदूषणही अधिक असते. अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात - [नाग अश्विन लिखित आणि दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी’](https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/): कसा आहे हा चित्रपट? वाचा रिव्ह्यू सायन्स फिक्शन मिथोड्रामा, तीन तासांचा चित्रपट, अर्धा डजन सुपरस्टार, हॉलीवूडसारखा VFX, अमिताभ बच्चन-प्रभासचा अप्रतिम ॲक्शन सीक्वेन्स !! दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘कल्की 2898 एडी’ हा २०२४ या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. आज २७ जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सायन्स फिक्शन मिथोड्रामा असलेल्या या चित्रपटाची लांबी 3 तास आहे, आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरु होते. कथेच्या सुरुवातीलाच भगवान कृष्ण हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाला शाप देतात. हा शाप - [पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांची ओव्हरसीज काँग्रेसच्या प्रमुखपदी नियुक्ती..](https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/): सॅम पित्रोदाबाबत पंतप्रधान मोदींचे भाकीत खरे ठरले.. काँग्रेसने पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांची ओव्हरसीज काँग्रेसच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि सॅम पित्रोदा यांच्याबाबत भाकित केले होते. सॅम पित्रोदा यांची पुन्हा एकदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत केलेले भाकीत खरे ठरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या दोन विधानांनी मोठा राजकीय वाद निर्माण करून काँग्रेसला बॅकफूटवर आणल्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सॅम पित्रोदा म्हणाले होते, “अमेरिकेत वारसा कर आहे. जर एखाद्याची 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असेल आणि - [लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली..](https://ajinkyabharat.com/prakriti-khalawali-of-lal-krishna-advani/): दिल्लीतील AIIMS रुग्णालयात केले दाखल.. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच रात्री एका सूत्राने सांगितले की, “त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.” माजी उपपंतप्रधानांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर उपचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्या आजाराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. अडवाणींच्या प्रकृतीबाबत एम्सकडून अपडेट एम्सच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लालकृष्ण अडवाणी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या आरोग्य अद्यतनाव्यतिरिक्त, एम्सकडून आणखी कोणतीही - [तामिळनाडूत राजकारण पेटलं, विरोधी पक्षाचे सर्वच्या सर्व 62 आमदार निलंबित!](https://ajinkyabharat.com/tamil-nadu-politics-petalam-opposition-party-all-62-mlas-suspended/): तामिळनाडू विधानसभेतून मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षाला संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सर्व 62 आमदारांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. विषारी मद्य प्रकरणी बुधवारी विधानसभेत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. यानंतर तामिळनाडू विधानसभेने बुधवारी विरोधी पक्षनेते एडप्पादी के. पलानीस्वामी आणि AIADMK पक्षाच्या सर्व आमदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला. हा निर्णय तामिळनाडूचे सभापती एम. अप्पावू यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. यापूर्वीही AIADMK सदस्यांना सभागृहाच्या कामात व्यत्यय आणल्यामुळे सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी झालेल्या सत्रात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, एक - [अकोला मध्यवर्ती बसस्थानक अमरावती प्रदेशात प्रथम!](https://ajinkyabharat.com/akola-intermediate-bus-stand-amravati-pradesh-first/): १० लाखांचे बक्षीस.. एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अमरावती प्रदेशात ‘अ’ वर्गामध्ये अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा (अकोला आगार क्र. २) प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला १० लाख रुपयांच बक्षीस मिळाले आहे. मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे, २०२३ ते ३० एप्रिल, २०२४ या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबविले गेले. ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात - [सामाजिक न्याय दिनानिमित्त अकोल्यात प्रभातफेरी.](https://ajinkyabharat.com/akolyat-prabhat-pheri-on-the-occasion-of-social-justice-day/): राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीला समाज कल्याण सहायक आयुक्त एम.डब्ल्यू. मून यांनी हिरवी झेंडी दाखवली. सामाजिक न्यायभवनापासून जेल चौक,अशोक वाटिका चौक,जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगीचा चौक मार्गे प्रभातफेरीचा समारोप पुन्हा सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. यावेळी पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, बार्टीचे समतादूत यांच्यासह कर्मचारी सहभागी होते. Read also: https://ajinkyabharat.com/neither-worried-about-trolling-nor-afraid-of-society/ - [ना ट्रोलिंगची चिंता ना समाजाची भीती! महिला IAS ने खासदाराला मारली मिठी](https://ajinkyabharat.com/neither-worried-about-trolling-nor-afraid-of-society/): लोकांनी केले कौतुक.. एका महिला आयएएस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक महिला आयएएस अधिकारी नवनिर्वाचित खासदाराला मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्स महिला आयएएस अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत. एका महिला युजरने त्याच्या फोटोवर कमेंट करत हे स्वातंत्र्याची घोषणा असल्याचे वर्णन केले आहे. भारतीय समाजात असे बहुतेक लोक आहेत जे एखाद्या महिलेला अनोळखी व्यक्तीला मिठी मारताना पाहून वेगळ्या प्रकारच्या कमेंट करतात आणि तिच्याबद्दल चुकीचा विचार करतात. मात्र, कोणावरही दोषारोप करण्यापूर्वी विचार करायला हवा. दरम्यान, केरळमधील एका महिला आयएएस अधिकाऱ्याने अशा लोकांची चिंता न करता नवनिर्वाचित खासदाराला मिठी मारली आणि एक फोटोही - [भाजपा खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड](https://ajinkyabharat.com/bjp-mp-om-birla-elected-as-lok-sabha-speaker/): आवाजी मतदानानंतर विजयी घोषित अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये ओम बिर्ला यांनी आवाजी मतदानामध्ये विजय मिळवल्याचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सन्मानाने लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेत स्थानापन्न केलं. आज सकाळी ११ वाजता लोकसभेच्या सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला - [उष्माघात की अन्न विषबाधा; फरक कसा ओळखावा ?](https://ajinkyabharat.com/how-to-recognize-the-difference-between-heat-stroke-and-food-poisoning/): सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरीसुद्धा अधूनमधून तापमानाचा पारा वाढल्याचे दिसून येते. खरंतर भर उन्हात घराबाहेर पडताना आपण खूप काळजी घेतो; पण तुम्हाला माहीत आहे का, अतिउष्णतेमुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो. डिहायड्रेशन, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलित होणे आणि आहारात होणारे बदल यांमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते; ज्यामुळे उष्माघातच नाही, तर अन्नामधून विषबाधाही होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक कसा ओळखायचा? दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक ओळखण्यासाठी वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे, असे दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनचे संचालक डॉ. राजीव गुप्ता - [मध्यप्रदेशातील 'लाडली बहना' महाराष्ट्रात..](https://ajinkyabharat.com/dear-sister-of-madhya-pradesh-maharashtra/): लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला समोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं सावध पवित्रा घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली. विशेष करुन महिला वोट बँकवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं आहे. मध्य प्रदेशच्या लाडली बहन धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा समाजातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राबवण्याच्या हालचालींना वेग आला. आगामी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे, माहिती सूत्रांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना समाजातील आर्थिक, दुर्बल घटकांकडं प्राधान्यानं लक्ष दिलं जात आहे. तसेच - [लोकसभा अध्यक्षपदासाठी एकमत झालेच नाही!](https://ajinkyabharat.com/there-is-no-unanimity-for-the-post-of-lok-sabha-speaker/): आज मतदान; ओम बिर्ला – के. सुरेश यांच्यात लढत लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून विरोधी इंडिया आघाडीमध्ये फूट पडू लागली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एकमत न झाल्याने मतदानाची वेळ आली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला आणि इंडिया अलायन्सचे खासदार के. सुरेश यांच्यात या पदासाठी लढत होणार आहे. विरोधी उमेदवार के. सुरेश यांच्या नामांकनाच्या प्रस्तावावर टीएमसीच्या खासदारांनी सही केली नाही. अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून के. सुरेश यांच्याबाबत सल्लामसलत न केल्याने टीएमसी काँग्रेसवर नाराज आहे. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी उमेदवारीबाबत विधाने करण्यापूर्वी मतदारांशी चर्चाही केली नाही. याप्रकरणी काँग्रेसने एकतर्फी निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २९ सदस्य आहेत - [आणीबाणीची गोष्ट उलगडणार कंगना!](https://ajinkyabharat.com/anibanichi-gosht-ulagdanar-kangana/): इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा.. अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीझ डेट अखेर समोर आली आहे. कंगनाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौतने याआधी लोकसभा निवडणुकीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होण्या अखेर मुहूर्त सापडला आहे. कंगनाने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत हा चित्रपट शुक्रवारी, 6 सप्टेंबरला रिलीझ होणार असल्याचं सांगितलं आहे. भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरसह चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करताना कंगनाने शेअर - [NEET पेपर लीकप्रकरणी लातूरमधील शिक्षकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी](https://ajinkyabharat.com/neet-paper-leak-case-latur-teacher-sent-to-police-cell-for-6-days/): देशात गेल्या काही महिन्यांपासून परिक्षांमधील होणाऱ्या घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. एकीकडे तलाठी आणि नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना समोर आल्यानंतर आता युजीसी नेट आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीच्या नीट परीक्षांचेही पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. देशभरात गदारोळ माजवणाऱ्या याच नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन आता थेट सोलापूर जिल्ह्यातील माढ्यापर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणी दोन शिक्षकांना दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी, अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवलं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ प्रकरणात आरोपी - [विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप फॉर्म्युला निश्चित.](https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadis-jagavatap-formula-fixed-for-legislative-assembly/): महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. महाविकास आघाडीच्या भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 288 सदस्यांच्या आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील भागीदार- काँग्रेस, NCP (SP) आणि शिवसेना (UBT) यांनी मान्य केलेला फॉर्म्युला 96 : 96: 96 आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार, समान जागांवर आगामी विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दुजोरा दिल्याची - [दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये!](https://ajinkyabharat.com/south-africa-in-semi-finals/): यजमान वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ च्या लढतीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आले होते. पावसामुळं सामन्याला उशिरानं सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेटवर १३५ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यात यश मिळवलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन ओव्हरनंतर पाऊस सुरु झाल्यानं डकवर्थ लुईस मेथड प्रमाणं धावसंख्या आणि ओव्हरमध्ये कपात करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १२३ धावांचं आव्हान १७ ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. दक्षिण आफ्रिकेनं ५ बॉल बाकी ठेवत मॅच जिंकली. मार्क जान्सेननं ५ धावा हव्या असताना षटकार मारत संघाला विजय मिळवून - [तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या- नाना पटोले](https://ajinkyabharat.com/nana-patole-give-quick-loan-waiver-to-farmers-like-telangana/): दूध उत्पादकांना दर वाढवून द्या.. श्वेतक्रांतीमध्ये ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे. गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत. हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून - [रशियात चर्च आणि ज्यू प्रार्थनास्थळावर दहशतवादी हल्ला !](https://ajinkyabharat.com/terrorist-attack-on-russian-church-and-synagogue/): १५ जणांचा मृत्यू, २५ पोलिस जखमी शियाच्या दक्षिणी दागेस्तान भागात असणाऱ्या दोन चर्च, एक ज्यू मंदिर आणि एका पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात ८ पोलिसांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला, तसेच २५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. रशियाच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी समितीच्या माहितीनुसार पहिला हल्ला कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या डर्बेंट शहरात झाला, तर सीएनएनने दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शामिल खादुलेव यांनी देखील हल्ल्याबाबतची अधिक माहिती दिली आहे ते म्हणाले की, हल्लेखोरांनी पास्टर निकोले यांचा गळा चिरला. ते वृद्ध ६६ वर्षांचे असून खूप आजारी होते. तर दुसरा हल्ला सुमारे ७५ मैल - [अमरावती, यवतमाळ, वाशिमसह अकोल्यात पावसाची हजेरी](https://ajinkyabharat.com/amravati-yavatmal-washimsah-akolyat-pawsachi-hazeri/): नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोलीसह यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे. तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे. सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत. तर परिसरातील - ['मोदी 3.0 च्या पहिल्या 15 दिवसात मृत्यू, दहशतवादी हल्ला, घोटाळा…'](https://ajinkyabharat.com/modi-3-0-died-in-the-first-15-days-terrorist-noise-scam/): राहुल गांधींचा हल्लाबोल.. लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे. विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल म्हणतात, “मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून, आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.” राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला. - [एकनाथ शिंदेंनी कोल्हापूर दौरा रद्द केला!](https://ajinkyabharat.com/eknath-shindeni-kolhapur-tour-canceled-banana/): स्थानिकांची काळे झेंडे, बाजारपेठा बंद ठेवण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध स्थानिक संघटनांचा विरोध पाहून कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. मंगळवारी ते कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी येणार होते. परंतू, मुख्यमंत्र्यांनी हद्दावाढ, सर्किट बेंचसह आधीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार होते. हद्दवाढ कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत मंगळवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारण्याचा इशाराही देण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी - [18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू.](https://ajinkyabharat.com/first-session-of-18th-lok-sabha-starts-from-today/): खासदारांचा शपथविधी सोहळा पडला पार.. आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. प्रथम सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिली शपथ पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सगळ्यात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेबाहेर मोर्चा काढला. यानंतर सर्व विरोधी खासदार संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भत्रीहरी महताब यांना प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. यानंतर प्रोटेम स्पीकरांनी - [दोन दिवसीय Export वर आधारित कार्यशाळेचे आयोजन](https://ajinkyabharat.com/organization-of-two-day-export-based-workshop/): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर व बानाई नागपूर चे संयुक्त आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) उपकेंद्र हिंगणा रोड, नागपूर द्वारा आयोजित तथा बानाई नागपूर यांच्या विशेष सहकार्याने दोन दिवसीय Export वर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा दिनांक २४ व २५ जून रोजी नागपूर येथील बानाई हॉल येथे पार पडणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सहभागी प्रशिक्षकला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सदर आयोजनाचा लाभ घ्यायचा असल्यास नावाची पूर्व नोंदणी आज दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक एच. आर. वाघमारे यांनी दिली. नाव - [माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा पक्षाला रामराम लोकसभेच्या निकालानंतर भाजपला मोठा धक्का](https://ajinkyabharat.com/former-minister-suryakanta-patils-pakshaala-ram-ram-gives-big-blow-to-bjp-after-lok-sabha-elections/): माजी केंद्रीय राज्यमंत्री आणिहिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. सूर्यकांता पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. सूर्यकांता पाटील यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या अनेक दिवसांपासून सूर्यकांता पाटील यांनी आपली परखड मते व्यक्त केली होती. त्यानंतर आता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आपण आपला राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे सूर्यकांता यांनी स्पष्ट केलं आहे. अशोक चव्हाण - [येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता..](https://ajinkyabharat.com/possibility-of-heavy-rain-in-the-next-48-hours/): एनडीआरएफची टीम तैनात.. महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडाकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज तर उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे. पेरणी केलेली शेती बहरली आहे. कोरडे पडलेल्या नदी- नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरीसह कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार - [कुलूप तोडून खासदार बळवंत वानखडेंनी घेतला खासदार कक्षाचा ताबा!](https://ajinkyabharat.com/kulup-todun-mp-balwant-wankhadeni-took-the-oath-of-mp-class/): अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय ताब्यात देण्यात यावे, यामागणीसाठी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून, भेटून विनंती करण्यात आली. मात्र, वारंवार विनंती करूनही खासदार कार्यालयाचा ताबा न दिल्याने आज खासदार बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. परंतु जिल्हाधिकारी यांनी कार्यालय ताब्यात न दिल्याने आ. यशोमती ठाकूर संतापल्या होत्या, दरम्यान खासदार बळवंत वानखडेही आक्रमक झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा प्रकार घडला. यापूर्वी नवनीत राणा यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय देण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी खासदार कार्यालय देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे आणि - [...अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी -छगन भुजबळ](https://ajinkyabharat.com/now-chhagan-bhujbal-will-have-to-sharpen-the-rusty-sword/): अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी -छगन भुजबळ आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचेल. आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात अनेक सहकारी आपले हात बळकट करण्यासाठी सज्ज आहेत. आम्ही ओबीसी शांत बसलो आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत, असा नाही. तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावर नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू ठामपणे मांडली. ते आज जालन्यातली वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले. छगन - [जिगाव प्रकल्पातून २४ दलघमी जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित](https://ajinkyabharat.com/jigaon-prakalpatoon-24-dalghami-watershed-reserved-for-akola-city/): शासनाने वान धरणातील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी तयार केलेला ७३६ कोटींचा ‘डीपीआर’ रखडला होता. शासनाच्या सुकाणू समितीने पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर मनपाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव धरणातून पाणी आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली होती. अखेर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने जिगाव प्रकल्पातून २४.१३ दलघमी जलसाठ्याच्या आरक्षणावर २० जून रोजी शिक्कामोर्तब केले. यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता. शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. अकोलेकरांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी ‘अमृत अभियान’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सन २०१७ मध्ये ११० कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. - [गुरुग्राम स्फोटांनी हादरले; अग्निशमन यंत्र बनवणारा कारखाना जळून खाक](https://ajinkyabharat.com/gurugram-sfotani-haadrale-fire-fighting-machine-manufacturing-factory-burnt-to-ashes/): गुरुग्राममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील दौलताबाद औद्योगिक परिसरात अग्निशमन यंत्र बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. या अपघातात ८ कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपासून अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री २ वाजता कारखान्यात आग लागली. आग एवढी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा तीन किलोमीटर दूरपर्यंत दिसत होत्या. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक अजूनही आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. या अपघातात आजूबाजूच्या १० हून अधिक कारखान्यांतील जड लोखंडी गेटर, अँगल आणि - [भुजबळ- मुंडेंसह 12 जणांची टीम लक्ष्मण हाकेंच्या भेटीला!](https://ajinkyabharat.com/bhujbal-mundensah-12-jananchi-team-laxman-hakenchya-bhetila/): मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ यांच्यासह सहा मंत्री या शिष्टमंडळात असतील. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. आम्हाला आरक्षण संविधानाने दिलेले आहे. मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे, पण त्यांना आमच्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी या ओबीसी आंदोलकांनी केली. ओबीसी उपोषणकर्त्यांना आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे. थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होईल यानंतर शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळात सहा वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते - [एकल महिलांसह वटपौर्णिमेच्या सकारात्मक परंपरेची रुजवता](https://ajinkyabharat.com/positive-traditional-beauty-of-vatpurnima-with-single-women/): अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये, तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये? आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात. अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा, यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या. कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला. काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले. - ['कल्कि 2898 AD' च्या नव्या ट्रेलरची चर्चा!](https://ajinkyabharat.com/discussion-of-navya-trailer-of-kalki-2898-ad/): युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय.. ‘कल्की 2898 AD’ सिनेमाची उत्सुकता सध्या शिगेला आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा मुख्य ट्रेलर लोकांच्या भेटीला आला होता. नुकतंच ‘कल्की 2898 AD’ चा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. या ट्रेलरमध्ये आजवर कधीही न पाहिलेल्या अद्भुत दुनियेचा अनुभव घेता येतोय. नव्या ट्रेलरमध्ये मुख्य कलाकार लार्जर देंन लाईफ अवतारात दिसत आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन ‘अश्वत्थामा’ बनून स्टंट करताना दिसत आहेत. तर कमल हासन ‘यास्किन’च्या रूपात ओळखता न येणाऱ्या प्राणघातक अवतारात दिसत आहेत. सुपरस्टार प्रभास ‘भैरवा’च्या भूमिकेत लक्ष वेधून घेतोय. दीपिका पदुकोणने ‘सुमती’ - [मूड स्विंग्सकडे करू नका दुर्लक्ष !](https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/): वारंवार मूड बदलणे धोकादायक असू शकते. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. रॅपिड मूड स्विंगमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. हे बायपोलर डिसऑर्डर, नैराश्य आणि इतर प्रकारच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे असू शकते, म्हणून वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची लक्षणे आणि कारणे समजून घेणे. चला तर मग जाणून घेऊया… मूड स्विंग्स म्हणजे काय? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मूड स्विंग हा मानसिक विकार नाही. ही समस्या कोणालाही होऊ शकते. अनेकवेळा स्वतःची इतरांशी तुलना करणे, आजूबाजूचे वातावरण आणि हार्मोनल असंतुलन यामुळे या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते. अनेकदा महिलांना मासिक पाळी, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणेदरम्यान मूड स्विंग्जमधून जावे लागते. - [पॅट कमिन्सची हॅटट्रिक; डकवर्थ लुईसने ऑस्ट्रेलिया विजयी](https://ajinkyabharat.com/pat-kaminschi-hat-trick-duckworth-lewisne-australia-win/): सुपर-८ सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत आठ गडी गमावून १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसामुळे खेळ थांबेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ११.२ षटकांत दोन गडी गमावून १०० धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंसख्या बरोबर ७२ होती. यापुढे कांगारू संघ २८ धावांनी पुढे होता. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना पुढे जाऊ शकला नाही, यामुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यात सहज विजय मिळवला, सुपर ८ फेरीतील ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी पराभूत केले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने संघाला चांगली सुरूवात करून दिली नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० - [ताजिकिस्तानात हिजाबवर बंदी !](https://ajinkyabharat.com/tajikistanat-hijabwar-prisoner/): भारतात बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी असतानाच ताजिकिस्तान या मुस्लीम बहुल देशाने आपल्या नागरिकांना हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. या देशात पुरुषांनी दाढी ठेवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. मध्य आशियातील मुस्लीमबहुल देशातच संसदेने हिजाब आणि बुरख्यासारख्या इस्लामिक पोशाखावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेत याबाबत कायदा मंजूर करण्यात आला आहे. आता या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तेथे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ताजिकिस्तानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक 19 जून रोजी मंजूर केले आहे. सभागृहाने कायदा मंजूर करताना या पोषाखाला “विदेशी” संबोधले. याशिवाय ताजिकिस्तानने ‘ईदी’च्या सणादरम्यान लहान मुलांच्या पैसे मागण्याच्या प्रथेवरही बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, सुमारे 1 कोटी लोकसंख्या - [NET परीक्षेचा पेपर फुटला, डार्कनेटवर अपलोडही झाला!](https://ajinkyabharat.com/net-exam-paper-futla-darknet-uploadhi-jhala/): CBI तपासातून मोठा खुलासा नॅशनल टेस्टींग एजन्सी म्हणजेच एनटीए मार्फत घेण्यात येणारी युजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षेच्या पेपरफुटीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता, त्यानंतर गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला युजीटी नेट परीक्षेत घोटाळा झाल्याचे सांगितले. त्यानंतर, शिक्षण मंत्रालयाने संबंधित नेट परीक्षेचा पेपर रद्द केला आहे. याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. युजीसीट नेट परीक्षेचा पेपर लीक झाला होता, परीक्षेच्या एक दिवस अगोदर हा पेपर लीक होऊन डार्कनेटवर टाकण्यात आला होता, असेही सीबीआयने म्हटलं आहे. केंद्र सरकारने युजीसी नेटचा पेपर रद्द केल्यानंतर या पेपरफुटीप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामुळे, युजीसी नेटचा पेपर नेमकं कसा - [ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले - जरांगे](https://ajinkyabharat.com/obc-movement-yevlewale-jarange/): दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही. ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत. त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे. तुम्ही आमची शाळा करणार का, राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो, मग तुम्ही किती पळता ते पाहतो, या शब्दांत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या भविष्याचे वाटोळे केले. लोकांना आंदोलनाला बसवायचे जमते. वाहने पुरवली जात आहेत. गाव- खेड्यांमध्ये आम्ही एक आहोत. जे लढत आहेत, त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत. ते राजकारणी आहेत. - [अकोल्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला योगदिन साजरा..](https://ajinkyabharat.com/akolyat-aagala-celebrates-banana-yoga-day-in-a-different-way/): जलतरण तलावात केली योगासने .. आज जागतिक योगदिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात आला. अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात योगदिन साजरा करण्यात आला मात्र हटके पद्धतीने. अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील मास्टर पॉवर जल तरणतलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात. आजच्या या योग दिनाच्या कार्यक्रमात 5 वर्षाच्या चिमुकली पासून 80 वर्षांच्या वृद्धानंी या मध्ये सहभाग नोंदविला. मास्टर पॉवर स्विमिंग क्लब चे मेंबर व श्री राम ग्रुप चे सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमात पाण्यात शवासन ,पद्मासन, ताडासन , शीर्षासन यासह अनेक योगासने करत हा योगदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या - [कॅनडाच्या संसदेत 'भारतीय' खासदाराने खलिस्तानी समर्थकांना फटकारले](https://ajinkyabharat.com/indian-mps-rebuke-khalistani-supporters-in-canadian-parliament/): खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. मंगळवारी (दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले. यावरुन आता एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडियन विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली. चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी दहशतवादी भारताचेच नव्हे, तर कॅनडाचेही नुकसान करत आहेत. यावेळी त्यांनी 1985 मध्ये एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या स्फोटाची आठवण करून दिली. तसेच, त्यांनी 23 जून रोजी 1985 च्या बॉम्बस्फोटातील बळींच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती दिली आणि सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले. - [केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा!](https://ajinkyabharat.com/because-of-the-central-governments-mischief-you-became-a-disgrace/): उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे. २८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली. परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. या दोन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील, याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद - [उत्तम आरोग्यासाठी योगा !](https://ajinkyabharat.com/yoga-for-best-health/): निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योगाचे फायदे खूप आहेत. योगामुळे शुगर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक मानले जाते. अनेकदा लोकांना असे वाटते की योगा केवळ शरीर लवचिक बनवण्यासाठी केला जातो, पण तसे नाही. योगाची अनेक आसने आहेत, ज्यांचे अनेक फायदे आहेत. योगाच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि निरोगी राहू शकता. अनेकदा लोक योगाला संथ माध्यम मानतात, पण तसे नाही. योग तुम्हाला अनेक प्रकारे निरोगी राहण्यास मदत करू शकतो. जाणून घ्या योगाचे काय फायदे आहेत : मन शांत राहील : योग हा स्नायूंसाठी चांगला व्यायाम आहे, परंतु वैद्यकीय संशोधनाने सिद्ध केले - [अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून स्थगिती !](https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-jaminala-adjournment-by-delhi-high-court/): मद्य धोरण प्रकरणी उद्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. म्हणजेच आता उच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत. याप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात ईडीने २१ जून म्हणजेच आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने असा युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. यावर उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने असे म्हणणे - ["जिथे पाऊस, तिथे पोलीस भरती पुढे ढकलली", देवेंद्र फडणवीसांची माहिती](https://ajinkyabharat.com/wherever-it-rains-police-fill-it-forward/): महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला १९ जूनपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर - [अकोला महानगर काँग्रेसचे 'चिखल फेको' आंदोलन!](https://ajinkyabharat.com/chikhal-pheko-movement-of-akola-metropolitan-congress/): काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन, नीट घोटाळा, खते-बियाण्यांच्या काळाबाजाराचा निषेध वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण, महिलांची सुरक्षा, खते, बि- बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज स्वराज्य भवन समोर सकाळी 11 वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असून महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात - [एथरचा लवकरच बिडकीन औद्योगिक वसाहतीत दुचाकी निर्मिती प्रकल्प](https://ajinkyabharat.com/ethercha-soon-bidkin-industrial-industrial-colony-construction-project/): विद्युत दुचाकी निर्मितीतील ‘एथर एनर्जी’ने देशातील तिच्या तिसऱ्या उत्पादन प्रकल्पासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथे १०० एकरांच्या भूखंडाची निवड केली असून, लवकरच या संबंधाने सामंजस्य करार केला जाणे अपेक्षित आहे. यामुळे राज्यात छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आणखी एका मोठ्या उद्योगाची गुंतवणूक वाढेल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात साधारणतः एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असून, तेवढाच रोजगार उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले. भूखंड वाटपाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ-दहा दिवसांत होण्याची शक्यता आहे. बिडकीन व शेंद्रा येथील भूखंड वाटपाबाबत नव्याने निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून, या वेळी अनेक उद्योजक या भागात गुंतवणुकीस पुढाकार घेतील, असे सांगण्यात येत आहे. - [इंग्लंडचा सुपर 8 मध्ये विजय](https://ajinkyabharat.com/victory-in-englands-super-8/): सॉल्टच्या वादळात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुळदाण टी २० वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सुपर ८ च्या लढतीचा फैसला अखेर झाला आहे. इंग्लंडनं यजमान वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे. इंग्लंडनं ८ विकेटनं दणदणीत विजय मिळवून देत पुढचं पाऊल टाकलंय. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजनं २० ओव्हरमध्ये १८० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडनं १८ व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. इंग्लंडकडून फिल सॉल्टनं दमदार कामगिरी केली. फिल सॉल्टनं नाबाद ८७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. फिल सॉल्ट आणि जॉनी बेयरस्टो या दोघ ांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडनं विजयाला गवसणी घातली. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १८० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा - [उत्तर भारतात उष्माघाताचे १७८ बळी](https://ajinkyabharat.com/178-killed-in-heat-stroke-in-north-india/): दिल्लीत उष्म्याचा तडाखा कायम असून, गेल्या ४८ तासांत या महानगरीत उष्माघाताने ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. लगतच्या नोएडामध्ये ९ जणांना जीव गमवावा लागला. नोएडासह उत्तर प्रदेशात गेल्या ४८ तासांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात एकट्या उत्तर प्रदेशात ११९ मृत्यू झाले असून, उत्तरेकडील अन्य राज्ये मिळून ही संख्या १७८ वर गेली आहे. बुधवारीही मृत्यूच्या घटना घडल्या असून, मंगळवारची रात्र ही दिल्लीत १२ वर्षांतील सर्वात उष्ण होती रात्रीचे तापमान ३३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नोएडातील नऊपैकी पाच मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सेक्टर-१२५ येथील खासगी विद्यापीठाच्या गेट क्रमांक पाचजवळ कचरा गोळा करणाऱ्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सेक्टर १ येथील - [लोकसभेच्या 8 जागांसाठी 'ईव्हीएम' तपासले जाणार !](https://ajinkyabharat.com/evms-will-be-taken-to-8-lok-sabha-seats-for-testing/): ईव्हीएमम’धील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश सहा राज्यांतील लोकसभेच्या ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममधील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामध्ये हरियाणा आणि तामिळनाडूच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक जागा आहे. ८ जागांपैकी भाजपने ३ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या. तर ३ जागा इतर पक्षांना गेल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करणारे ८ अर्ज आल्याचे आयोगाने म्हटले आहे. यामध्ये ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर तपासण्याची मागणी करण्यात आली होती. आयोग आता या ८ जागांच्या ९२ मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या ईव्हीएमची तपासणी करणार आहे. याशिवाय आयोगाने आंध्र प्रदेश आणि - [चारचाकी गाडीचा अपघात; गाडीत आढळल्या बनावट नोटा!](https://ajinkyabharat.com/four-wheeler-vehicle-accident-vehicle-vehicle-construction-note/): अकोल्यामधील बाळापूर तालुक्यात खामगावकडे जाणाऱ्या गाडीचा पारस फाटा येथे अपघात झाला होता. ज्या चारचाकी गाडीचा अपघात झाला त्या गाडीमध्ये कोट्यवधी रूपयांची कॅश असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. महामार्गावर मोठी गर्दी झाली मात्र काही वेळात पोलीस दाखल झाले. त्यानंतर ती कार पोलिसांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणली. पण गाडीमध्ये सापडलेल्या पाचशेच्या सर्व नोटा खोट्या असल्याचं समोर आलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यात पारस फाट्याजवळ कार आणि बाईकचा अपघात झाला होता. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. कारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोटा असत्याची बाब समोर कारमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन आरोपीसह नोटा आणि नोटा - [ट्रेनच्या रिकाम्या डब्यांना आग!](https://ajinkyabharat.com/trains-empty-boxes-fire/): तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील घटना.. तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील रेल्वे ओव्हरब्रिजवर आज गुरुवारी रेल्वेच्या रिकाम्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली. डबे रिकामेच असल्याने आणि रेल्वे उभी असल्याने अग्निशम दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्यामुळे आगीवर पुढच्या काहीच क्षणात नियंत्रण मिळवता आले. तेलंगणातील सिकंदराबाद येथील रेल्वे निलयम जवळील रेल्वे ओव्हरब्रिजवर आज दुपारच्या सुमारास रेल्वेच्या रिकाम्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली. या घटनेदरम्यान कोणीही जखमी झाले नाही किंवा मृत्यूचीही कोणती घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर सामायिक केला आहे Read also: https://ajinkyabharat.com/nsui-members-protest-outside-the-education-ministers-house/ - [NSUI सदस्यांचे शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने..](https://ajinkyabharat.com/nsui-members-protest-outside-the-education-ministers-house/): एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर बंदी घालण्याची आणि पेपर लीकच्या घटनांची चौकशी करण्याची मागणी केली. यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्याच्या विरोधात नवी दिल्लीतील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करताना काँग्रेसशी संलग्न नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या अनेक सदस्यांना निदर्शनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी रात्री उशिरा UGC-NET परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले. आंदोलक विद्यार्थी एनटीएमधील भ्रष्टाचार आ णि शिक्षणमंत्र्यांच्या निष्क्रियतेच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. भ्रष्टाचाराचे प्रतिकात्मक प्रदर्शन करताना चौधरी यांनी बनावट नोटांनी भरलेली पिशवी हवेत उडवली आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची - [महाराष्ट्रात हा असेल भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा!](https://ajinkyabharat.com/maharashtra-chief-minister-ha-asel-bjps-chief-ministerial-face/): लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे. या पराभवानंतर भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा बसलेला फटका आदी विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताच निवडणूक लढविण्याची रणनिती आखण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते. परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपा ९ जागांवर आली आणि सगळा पेच फसला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकारी पक्ष याचा निर्णय घेतील - ['कल्कि 2898 AD' च्या इव्हेंटमध्ये 'मॉम टू बी' दीपिकाने वेधले लक्ष..](https://ajinkyabharat.com/mom-to-be-deepika-hits-the-mark-at-kalki-2898-ad-event/): बॉडिकॉन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप.. दीपिका पदुकोणची भूमिका असलेला ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा इव्हेंट नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मॉम टू बी दीपिका पदुकोणने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दीपिका पदुकोण ही ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात दीपिका अॅक्शन भूमिकेत असणार आहे. दीपिकाला अॅक्शन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका सुपरहिरोवर आधारीत आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 600 कोटी रुपयांच्या घरात आहे. प्रभास, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/indication-of-rain-in-the-coming-24-hours-central-maharashtra-konkan-vidarbha/ - [येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात पावसाचा इशारा](https://ajinkyabharat.com/indication-of-rain-in-the-coming-24-hours-central-maharashtra-konkan-vidarbha/): विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काही भागांत अद्यापही पावसाची शक्यता कायम आहे. त्यातच मुंबईसाठी पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. येत्या २४ तासांत कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाची उघडीप असलेल्या - [तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने 34 जणांचा मृत्यू!](https://ajinkyabharat.com/34-people-died-after-drinking-poisonous-liquor-in-tamil-nadu/): 100 हून अधिक गंभीर आजारी.. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक लोक गंभीर आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याची सीबी सीआयडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि सदर घटना थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, असे स्टालिन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “भेसळयुक्त दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर, मला धक्का बसला आणि दुःख झाले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये - [आजचा दिवस १३ तास १३ मिनिटांचा!](https://ajinkyabharat.com/todays-day-13-hours-13-minutes/): दिवस मोठा अन् रात्र राहणार लहान.. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत राहते. या परिक्रमेत २० जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. १३ तास १३ मिनिटे या कालावधीचा हा दिवस राहणार असल्याने दिवस मोठा व रात्र लहान राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला आहे. या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सर्वात जास्त सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे दिसतो. या बिंदूला ‘समर सोल्स्टाईश’ म्हणतात. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा सर्वात मोठा असतो व रात्र लहान असते. दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त होणे, आपण नेहमीच अनुभवत असतो २० जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायान सुरू होते. सूर्याचे - [नितीश कुमारांना हायकोर्टाचा मोठा झटका!](https://ajinkyabharat.com/big-blow-to-nitish-kumaranna-high-court/): 65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाटणा हायकोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. नितीश कुमारांना हा मोठा धक्का आहे. नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेला होता. नोकरी आणि शिक्षणात हे वाढीव आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातीचं सर्वेक्षण केलं होतं. त्यावेळी ते राज्यात आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडीच्या सरकारसोबत होते. जात सर्वेक्षणाचं काम घाईघाईनं करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरच नितीश कुमार यांच्या सरकारनं मागास, अतिमागास, एससी - [नीरज चोप्राचा पुन्हा 'सुवर्णवेध'](https://ajinkyabharat.com/neeraj-chopracha-again-suvarnavedh/): भारताचा गोल्डनबॉय आणि उत्तम भालाफेकपटू नौरज चोप्राने इतिहास रचला आहे. पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये त्याने गोल्डमेडलवर आपले नाव कोरले आहे. पहिल्यांदाच नीरज चोप्रा या खेळात सुवर्णपदक जिंकला आहे. २०२३ मध्ये नीरज या स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता. तर २०२२ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते; मात्र मंगळवारी फिनलैंड या ठिकाणी झालेल्या पावो नूरमी गेम्स स्पर्धेत (१८ जून) नीरज चोप्राने ८५.९७ मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीचे देशात कौतुक होत आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या दरम्यान भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. आता २६ जुलै २०२४ पासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक - [विदर्भात 3523 शाळांना लागणार कुलूप..](https://ajinkyabharat.com/vidarbha-3523-schools-will-be-closed/): हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका.. राज्यातील जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदांच्या आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३५२३ आहे. या संदर्भात तातडीने पावले न उचलल्यास हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो. या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर ३४७, नांदेड ३९४, हिंगोली ९३, परभणी १२६, जालना १९०, बीड ६३३, लातूर २०२, धाराशिव १७८, खान्देशमध्ये जळगाव १०७, धुळे ९२, नंदुरबार १९२, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर ३४२, सातारा १४०, रत्नागिरी - [..तर उद्धव ठाकरेंना नक्कीच फायदा होईल; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य चर्चेत](https://ajinkyabharat.com/prakash-ambedkars-statement-discussed-will-definitely-benefit-uddhav-thackeray/): उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली तर त्यांचा फायदा होईल. उद्धव ठाकरेंचा मतदार सध्या एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे. तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो. पण उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर त्यांचा फायदा होईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत हे नाकारता येणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच १० जागांवर पोटनिवडणूक आहे, त्या ठिकाणीही जर असेच निकाल आले तरच मी म्हणेन की मतदार शिफ्ट झाला. मात्र तसे घडले नाही - [18 जूनला झालेली UGC NET परीक्षा रद्द !](https://ajinkyabharat.com/ugc-net-exam-held-on-18th-june-canceled/): ‘नीट’ परीक्षेवरून घमासान सुरू असतानाच 19 जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा रद्द केली. नेट परीक्षा रद्द करण्याच्या कारणाचाही खुलासा करण्यात आला असून, आता शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा एजन्सी एनटीएद्वारे 18 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’वरून गोंधळ सुरू असतानाच आणखी एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली. ‘एनटीए’कडून 18 जून रोजी यूजीसी नेट परीक्षा घेतली होती. 11 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एका दिवसानंतरच परीक्षा रद्द करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. - [पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार](https://ajinkyabharat.com/pandhya-ration-card-holders-will-get-free-treatment-up-to-rs-5-lakh/): गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. त्याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून - [सोनाक्षीवर आई नाराज!](https://ajinkyabharat.com/sonakshivar-came-angry/): झहीरसोबत लग्नापूर्वी मुलीला केले अनफॉलो.. सोनाक्षी सिन्हा सध्या झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी आणि झहीर कदाचित त्यांच्या लग्नाने आनंदी असतील, पण कदाचित त्यांच्या कुटुंबातील वडील, भाऊ आणि आई यात खूश दिसत नाहीत. नुकतेच जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि लव सिन्हा यांना सोनाक्षीच्या लग्नावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा दोघांनीही मौन बाळगले. आता असे दिसून आले आहे की सोनाक्षीची आई पूनम सिन्हा इन्स्टाग्रामवर फक्त सहा लोकांना फॉलो करते, त्यापैकी ती त्यांनी मुलगी सोनाक्षीला अनफॉलो केले आहे. हे खूपच विचित्र असल्याचे बोलले जात आहे. कारण सोनाक्षी आणि तिच्या आईचे नाते खूप चांगले आहे. Read also: https://ajinkyabharat.com/chakmak-2-terrorists-eliminated-in-baramulla-jammu-and-kashmir/ - [जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा](https://ajinkyabharat.com/chakmak-2-terrorists-eliminated-in-baramulla-jammu-and-kashmir/): 1 जम्मू-काश्मीर पोलीस जवान जखमी गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. अशातच, आज काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, एक जम्मू-काश्मीर पोलीस जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील सोपोरमधील हदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी अचानक - [मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवणार, 127 जागांचा सर्व्हे पूर्ण !](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-assembly-election-ladhavnar-127-jagancha-survey-completed/): सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगेंनी सांगितलंय. मनोज जरांगे म्हणाले, सरकारला मी वेळ दिलेला नाही, सरकारने वेळ घेतला आहे. मी अगोदर देखील सांगितले होती की, आम्ही तयारी करतोय. माझा आणि माझ्या समाजाचा दोघांचाही राजकरणात येण्याचा कोणताही उद्देश नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात - [वंचितच्या पराभूत उमेदवाराने एकाच दिवशी बुक केल्या चार कोटींच्या गाड्या!](https://ajinkyabharat.com/vanchitchas-defeated-candidate-booked-four-crore-cars-in-a-single-day/): सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! वंचित बहुजन आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी एकाच दिवशी चार कोटी किमतीच्या गाड्या बुक केल्या. त्यांनी टाकलेली नव्या गाडीसह पोस्ट व्हायरल होत असून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर नरसिंग उदगीरकर यांच्या मुलाने स्पष्टीकरण दिलं आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेले नरसिंग उदगीरकर हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. लातूर लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे 61,881 मताने निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला होता. सर्वाधिक तिसरी मते घेणारे उमेदवार म्हणजे वंचित - [मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे](https://ajinkyabharat.com/vitamin-d-is-important-for-childrens-physical-and-mental-development/): आजकाल तुमचं मुल खूप चिडचिड करतं. काय झालं? जेवत नाही का नीट? असे एक ना अनेक प्रश्न नातेवाईक किंवा शेजारच्यांकडून पालकांना हमखास विचारले जातात. पालकांनो.. मूल चिडचिड करण्यामागे नेमकं कारण काय आहे? ते आधी शोधून काढायला हवं. तुमच्या मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता तर नाही ना? हे जाणून घ्यायला हवं.. बालरोगतज्ज्ञांच्या मते, मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा मुलांच्या शारीरिक विकासात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी ला सनशाइन विटामिन म्हटले जाते, जे मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे. हाडे आणि स्नायूंच्या विकासात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या - [जीव वाचवण्यापेक्षा व्हिडिओ महत्त्वाचा…](https://ajinkyabharat.com/video-is-more-important-than-saving-lives/): बेशुद्ध हवालदाराला रुग्णालयात नेण्याऐवजी अधिकाऱ्याने काढला व्हिडीओ देशातील उत्तरेकडील भागात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. उष्माघातामुळे आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोक चक्कर येऊन रस्त्यावर पडत आहेत. अशातच उष्णतेच्या लाटेमुळे एका पोलीस हवालदारालाही जीव गमवावा लागल्याचे कानपूरमधून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हवालदाराला उष्माघाताचा त्रास होत असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याचा वरिष्ठ अधिकारी मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होता. या हवालदाराला नंतर आपला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कानपुरच्या एका पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराचा उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाला. पोलीस हवालदाराला ऊनामुळे चक्कर आली तेव्हा पोलीस - ['आयटी' क्षेत्रातून मागणीत ५ टक्क्यांची वाढ](https://ajinkyabharat.com/5-percent-increase-in-demand-from-it-sector/): माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांकडून अनुभव नसलेल्या नवपदवीधर उमेदवारांना पसंती दिली जात असून, गेल्या सहा महिन्यांत अशा नवीन उमेदवारांची या क्षेत्रात मागणी ५ टक्क्यांनी वाढली आहे. नवीन उमेदवारांना संधी देण्यात आयटी आणि मनुष्यबळ क्षेत्राचा वाटा अनुक्रमे ३२ आणि १२ टक्के असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. ‘फाउंडइट’ संस्थेने रोजगार भरतीचा हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, रोजगार भरतीचा निर्दे शांक मे महिन्यात २९५ वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात तो २६५ होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत भरतीत ११ टक्के वाढ झाली असून, रोजगाराच्या संधी वाढल्याचे हे निदर्शक आहे. क्षेत्रनिहाय विचार करता उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रातील भरतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत - [पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.](https://ajinkyabharat.com/pale-bhajya-fruits/): दरवर्षी पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर भाजी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वाढतात. यावर्षी सुद्धा पावसाळा प्रारंभ होताच भाजी बाजारात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना भाज्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असून पावसाळा संपेपर्यंत ही भाज्यांची दरवाढ कायम राहणार असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात भाज्यांची आवक कमी होते. त्यामुळे दरवर्षी भाज्यांचे दर वाढतात. यावर्षी अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढलेले आहेत. पावसाळ्या व्यतिरिक्त एका कुटुंबाचा आठवड्याचा भाजीपाला ३०० ते ४०० रुपयांमध्ये होतो. त्यासाठी आता आठवड्याला ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. पावसाळा संपेपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे. पावसाळ्यात पावसामुळे किंवा इतर - [उष्णतेमुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू; मक्का, सौदी येथे तापमान ५२ डिग्री सेल्सियसवर](https://ajinkyabharat.com/550-haj-pilgrims-die-due-to-heat-temperature-in-mecca-saudi-reaches-52-degrees-celsius/): मृतांमध्ये सर्वाधिक 323 जण इजिप्तमधील , मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी आलेल्या 550 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. 12 जून ते 19 जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत आतापर्यंत एकूण 577 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, मृतांमध्ये 323 नागरिक इजिप्शियन आहेत, तर 60 जॉर्डनचे आहेत. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. 2 अरब राजनयिकांनी एएफपीला सांगितले की बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे झालेल्या आजारामुळे झाले आहेत. सौदीमध्ये २ हजार यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की ते सौदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेपत्ता शोधण्यासाठी - [भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा!](https://ajinkyabharat.com/bjp-maharashtra-kadhanar-thanksgiving-yatra/): राज्यात देवेंद्र फडणवीस करतील नेतृत्व लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. - [नालंदा विद्यापीठ ८०० वर्षांनंतर जिवंत!](https://ajinkyabharat.com/nalanda-university-alive-after-800-years/): प्रधानमंत्री मोदींनी केले नवीन कॅम्पसचे उद्घाटन संपूर्ण जगात शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेले नालंदा विद्यापीठ तब्बल 800 वर्षांनंतर पुन्हा जिवंत झाले आहे. 17 देशांच्या सहकार्याने, भारत सरकारने राजगीरजवळ नालंदा विद्यापीठाचे नवीन कॅम्पस बांधले, ज्याचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि 17 देशांचे राजदूत आणि इतर अनेक पाहुणे उपस्थित होते. नालंदा विद्यापीठाचे नवे कॅम्पस अनेक अर्थाने खास आहे, ज्यामध्ये परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या बांधकामात सहकार्य करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले. ते आपल्या - [लोकसभा अध्यक्षपदावरून टीडीपीला इंडिया आघाडीकडून मिळालेली ऑफर भाजपाचे राजकीय गणित बिघडवेल](https://ajinkyabharat.com/the-offer-received-from-tdpl-india-aghadi-for-the-post-of-lok-sabha-speaker-has-spoiled-the-political-calculations-of-bjp/): सरकार स्थापनेनंतर आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत लोकसभा अध्यक्षपदाची खुर्ची स्वतःकडे ठेवायची आहे. यासाठी पक्षाने एनडीएच्या मित्रपक्षांशी बोलण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपविली दिली आहे. दरम्यान, २४ जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनासाठी राजनाथ सिंह यांच्या घरी बैठकही झाली. संसदेचे अधिवेशन कसे चालवायचे यावर चर्चा झाली. मात्र भाजप कोणाला लोकसभा अध्यक्ष आणि कोणाला उपाध्यक्ष करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी झाल्यानंतर २४ जूनपासून संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन आठ दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. - [एनडीएचे लोक आमच्या संपर्कात - राहुल गांधी](https://ajinkyabharat.com/nda-lok-our-contact-rahul-gandhi/): २०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे. एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे. अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की, अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू - [27 बॉलमध्ये वेगवान शतक, 18 सिक्ससह 144 धावा, साहिल चौहान ने रचला विश्वविक्रम](https://ajinkyabharat.com/sahil-chauhan-created-vishwa-vikram-with-a-quick-century-in-27-balls-and-144-runs-with-18-sixes/): आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार सुरु आहे. सुपर 8 साठी 8 टीम निश्चित झाल्या आहेत. 19 जूनपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. एस्टोनियाच्या 32 वर्षीय साहिल चौहान याने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. साहिलने ऐतिहासिक कामगिरी करत साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. साहिलने अवघ्या 27 बॉलमध्ये T20I क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. साहिलने नामिबियाच्या निकोल लोफ्टी-ईटन याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय. इतकंच नाही, तर साहिलने केलेल्या नाबाद 144 धावांच्या खेळीमुळे एस्टोनियाने सायप्रस विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. - [ग्राम काजळेश्वर – वरखेड मध्ये पाणीबाणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण!](https://ajinkyabharat.com/village-kajleshwar-panibani-in-varkhed-in-front-of-the-district-magistrates-office/): माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास अधिकारी करतात टाळाटाळ.  अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम काजळेश्वर-वरखेड या गावात तथा गावाच्या आसपास भूगर्भात शास्वत पाणी पुरवठा करण्यायोग्य भूजल, पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे ग्राम काजळेश्वर-वरखेड येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या गेल्या अनेक वर्षा पासुन निर्माण झालेली आहे. दगडपारवा धरणावरून काजळेश्वर-वरखेड गावाला जल जीवन मिशन योजने अंतर्गत पिण्याचे पाणी मिळण्याकरीता शेकडो ग्रामस्थांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर २०२२ मध्ये आंदोलन करून जल जीवन मिशन अंतर्गत गावाकरीता ३,२४,६५,६०० रूपयांचा निधी नळ योजने करीता संबधीत अधिकाऱ्यांकडुन मंजुर करून घेतला होता व सदर नळ योजनेच्या कामाचा कंत्राट जी.डी. देशपांडे यांनी घेतला होता. केलेल्या करारनाम्यानुसार दिनांक १५ डिसेंबर २०२२ ते - [विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला होणार मतदान..](https://ajinkyabharat.com/voting-for-11-legislative-council-seats-will-be-held-on-july-12/): लोकसभा निकालापाठोपाठ आणि महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांकरिता निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी 11 जागांसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. विधान परिषदेच्या मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप), प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक - [छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार!!](https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbal-resigns-as-minister-and-leaves-junya-pakshat/): छगन भुजबळांचा विलक्षण राजकीय प्रवास ! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरुन नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा यावरुन मंत्री छगन भुजबळ वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सद्या सुरु आहेत. भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा सूर समता परिषदेतून निघाल्याची चर्चा आहे. यातून महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी ओळख असलेल्या छगन भुजबळांचा राजकीय प्रवास विलक्षण आहे! मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून जातो,   आणि कौटुंबिक व्यवसाय सोडून राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतो, नगरसेवक पदापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत वाटचाल करतो अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित नाव छगन चंद्रकांत भुजबळ! जेव्हा - [फडणवीसांचा राजीनामा स्विकारणार? भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक.](https://ajinkyabharat.com/fadnavis-resignation-accepted-bjps-core-committee-meeting-today/): महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं अशी मागणी करत राजीनामा दिला होता. तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं. सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत. आजच्या दिल्लीतील बैठकीत - [राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका वायनाडमधून लढणार!](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-wayanadchi-jaga-sodanar-priyanka-wayanad-madhuon-ladhanar/): काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देणार असून रायबरेलीचे खासदार राहतील. प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. सोमवारी काँग्रेसच्या २ तासांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी आणि केसी वेणुगोपाल उपस्थित होते. यामध्ये लोकसभा अध्यक्ष आणि उपसभापती निवडणुकीचीही चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी म्हणाले- वायनाड आणि रायबरेलीशी माझे भावनिक नाते आहे. मी गेली ५ वर्षे वायनाडचा खासदार होतो. मी लोकांचे प्रेम आणि समर्थन यासाठी आभारी आहे. प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील पण मी वेळोवेळी वायनाडलाही - [जपानमध्ये मांस खाणाऱ्या जिवाणूचा उद्रेक; ४८ तासांत माणसाचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/flesh-eating-virus-kills-48-humans-in-japan/): कोरोना महामारीनंतर आता जपानमध्ये एका दुर्मिळ आजाराने थैमान घातले आहे. हा आजार इतका घातक आहे, की याची लागण ज्या व्यक्तीला झाली त्याचा मृत्यू निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम या नावाने ओळखला जाणाऱ्या या आजाराने एखाद्याला ग्रासले तर, ४८ तासांत त्या व्यक्तीचा मृत्यू होत आहे. हा आजार मांस खाणाऱ्या जिवाणूमुळे पसरत आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या आकडेवारीनुसार, देशात या वर्षी जवळपास याची हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी गेल्या वर्षीच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहेत. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस जिवाणूमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार आहे. हे जीवाणू शरीरात विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे - [पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी](https://ajinkyabharat.com/monsoon-season-health-care/): पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने ‘मे’ हीट सदृश्य परिस्थितीने शरीराची लाहीलाही होते. कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे: पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळा. पावसाळ्यात हलका व पौष्टिक आहार घ्या. पावसाळ्यात सुका मेवा कमी प्रमाणात खावा. जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या. उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात सर्दी होऊ नये म्हणून चहामध्ये अद्रकाचा वापर करा. आहारात - [सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या- रवी राणा](https://ajinkyabharat.com/everyone-took-their-state-polla-bhajun-ravi-rana/): पत्रकार परिषद घेत पत्नीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशासह राज्यात भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच राज्यात बहूचर्चित असलेल्या अमरावती मतदारसंघात देखील महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना त्यांच्या दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. आज अमरावतीत नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली. “पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच पराभवाची कारणे शोधण्यासाठी आम्ही विश्लेषण सुरू केले असून पुढे आत्मचिंतन करू”, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी बोलताना व्यक्त केली आहे. निवडणूक काळात आपल्याच लोकांनी आपला घात केला. तसेच सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, असा आरोपही रवी राणा - [जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुकीची शक्यता](https://ajinkyabharat.com/possibility-of-pre-poll-elections-in-jammu-and-kashmir-on-september-30/): तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र- हरियाणामध्ये निवडणुका जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी 30 सप्टेंबरपूर्वी मतदान होण्याची शक्यता आहे. यानंतर उर्वरित तीन राज्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप सर्व 90 जागांवर उमेदवार उभे करू शकते. येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि पीडीपीचे युतीचे सरकार स्थापन झाले होते पण हे सरकार जून 2018 मध्ये पडले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झारखंड-महाराष्ट्र- हरियाणामध्ये निवडणुका झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. या तीन राज्यांच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. नायबसिंग सैनी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे यावेळी काँग्रेसचेही मनोबल उंचावले आहे. त्यांनी हरियाणात सरकार स्थापन करण्याचा दावा केला - [भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले !](https://ajinkyabharat.com/bjp-took-four-state-in-charges-and-co-in-charges-including-maharashtra/): सुरू केली विधानसभेची तयारी. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. दरम्यान, भाजप हायकमांडने या चार राज्यांसाठी नवीन निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, तर अश्विनी वैष्णव सहप्रभारी म्हणून काम पाहतील. दुसरीकडे, हरियाणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी बनवण्यात आले आहे, तर विपलव कुमार देव सहप्रभारी असतील. तसेच शिवराज सिंह चौहान झारखंडचे प्रभारी असतील. त्यांच्या मदतीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहप्रभारी म्हणून काम पाहतील. यासोबतच जी किशन रेड्डी यांना जम्मू-काश्मीरचे - [कानशिवनी येथे गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न!](https://ajinkyabharat.com/gunavantcha-gaurav-sohala-concluded-at-kanshivani/): तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजन तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कानशिवनी येथील तुळजाभवानी मंदिर सभा मंडपात गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिथी म्हणून माजी सभापती राजेश वावकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश आरेकर, देविदास साबळे, मंदिराचे ट्रस्टी विलासरावजी देशमुख, दैनिक अजिंक्य भारतच्या संचालिका जया भारती, व्यवस्थापक आशिष वानखडे, व्याख्यात्या साक्षी पवार, सुचिता घोगरे, गोपाल बदरखे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जया भारती यांनी करत संस्थेचे सामाजिक उद्देश व भविष्यातील नियोजन यावर प्रकाश टाकला. साक्षी पवार यांनी तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेचे दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आशिष वानखेडे यांनी केवळ विज्ञान म्हणजेच करिअर नसून कोणतीही शाखा घ्या मात्र आत्मविश्वास व सातत्य असले की - [वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान, अमरावतीत 2 महिला शेतकऱ्यांचे उपोषण!](https://ajinkyabharat.com/damage-caused-by-pikas-to-wildlife-and-nutrition-of-2-women-farmers-in-amravati/): १० जून पासून सुरु आहे उपोषण, उपोषणकर्त्या मुलीची प्रकृती खालावली अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावातील दोन महिला शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाईसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडे निवेदन देत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. बेबी आणि सुशीला या बिडकर भगिनींनी गेल्या वर्षी साक्षीदारांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी ठरविल्यानुसार ६३ हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार होती. मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे या शेतकरी भगिनींनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दिनांक १० जून २०२४ पासून ह्या भगिनी उपोषणाला बसल्या आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून आज दुपारी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या पंचनामा भरपाईच्या रकमेत छेडछाड - [गौतम गंभीरचे नाव कोचपदासाठी शर्यतीत!](https://ajinkyabharat.com/gautam-gambhirs-nomination-for-the-post-of-boat-coach/): टी-२० विश्वचषक २०२४ चा शेवट जवळ येत आहे. त्यामुळे भारताच्या नव्या प्रशिक्षकाबाबतही चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. या विश्वचषकानंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय जोमाने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. भारताचा नवा प्रशिक्षक म्हणून माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरचे नाव निश्चित झाले आहे. जूनच्या अखेरीस त्याची औपचारिक घोषणा केली जाईल. गौतम गंभीर गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये मार्गदर्शक म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या मोसमात चॅम्पियन बनले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता. त्यावेळी लखनऊचा संघही गंभीरच्या नेतृत्वाखाली चांगला खेळत होता. त्यामुळेच सध्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरच्या - [आता एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट शाळेत !](https://ajinkyabharat.com/st-pass-in-school-by-st-administration/): शालेय विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासासाठी एस टी महामंडळ एकमेव साधन आहे. गाव खेड्यात पोहचणारी एस टी सकाळी ७ वाजेपर्यंत पासून रात्री ७ वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक करीत असते. कारण देशाचे उज्वल भविष्य घडविणारे विद्याथ्यर्थ्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना ३३ टक्के रक्कम भरून मासिक प्रवासी पास उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानंतर आदिवासी बहुल ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत शाळा ते घर आणि परत या प्रवासासाठी मोफत प्रवास सवलत उपलब्ध करून दिली. यासाठी मात्र शाळा बुडवीत एस टी आगार आणि कागदपत्रे जमा करताना विद्यार्थ्यांची दमछाक व्हायची , - ['एमपीएससी'ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; परीक्षा २५ ऑगस्टला होणार](https://ajinkyabharat.com/mpsc-exam-will-be-held-again-on-25th-august/): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोनदा शुद्धीपत्रक काढल्यानंतरही केवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच प्रमाणपत्राअभावी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात (एसईबीसी) अर्ज केला होता. त्यामुळे शेकडो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात असल्याने भविष्यात कायद्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढून मराठा उमेदवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करण्याची संधी दिली आहे. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून २५ ऑगस्टला होणार आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला. परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ - [पुष्प कमल दहल नेपाळच्या पंतप्रधानपदावरून पायउतार](https://ajinkyabharat.com/pushpa-kamal-dahal-stepped-down-from-the-post-of-prime-minister-of-nepal/): नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काठमांडू पोस्टनुसार ते संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले. फ्लोअर टेस्टमध्ये त्यांना २७५ पैकी केवळ ६३ खासदारांचा पाठिंबा मिळाला. नेपाळच्या नॅशनल असेंब्लीच्या १३८ खासदारांनी त्याच्या विरोधात मतदान केले. खरे तर, या महिन्याच्या सुरुवातीला, नेपाळचा दुसरा सर्वात मोठा आणि केपी शर्मा ओली यांचा चीन समर्थक पक्ष सीपीएन युएमएलने पंतप्रधान प्रचंड यांच्या पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांना नेपाळच्या राज्यघटनेच्या कलम १०० (२) अंतर्गत बहुमत सिद्ध करावे लागले. त्यात ते अपयशी ठरले. ओली यांच्या पक्ष सीपीएन-यूएमएलने देशातील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेससोबत युती करण्याचा - [जयंत पाटलांचा पराभव; महायुतीची सरशी !](https://ajinkyabharat.com/jayant-patlancha-defeated-mahayutichi-sarshi/): विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली ! विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. या सर्व १२ आमदारांची मते जयंत पाटील यांना पडली. मात्र, त्याउपर इतर मतांची जुळवाजुळव त्यांना करता आली नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा - [देशात 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा होणार](https://ajinkyabharat.com/june-25th-will-be-celebrated-as-constitution-murder-day-in-the-country/): केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. अमित शाह यांनी ट्विट केले की, ’25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी - [उद्धव ठाकरे वाघासारखे लढले -ममता बॅनर्जी](https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-fought-like-wagah-mamta-banerjee/): विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते. तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली. मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन, असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते. आता मुकेश - [अक्षय कुमारला कोरोनाची लागण](https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/): बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार चा चित्रपट सरफिरा 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अभिनेत्याने मोठ्या उत्साहात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. पण दुर्दैवाने आता तो चित्रपटाच्या प्रमोशनच्या अंतिम टप्प्यात सहभागी होऊ शकणार नाही. कारण, अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. अभिनेत्याने स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. अक्षय कुमार त्याचा चित्रपट सरफिराच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता. यावेळीच त्याला अस्वस्थ वाटत होते. प्रमोशनल टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, तेव्हा अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा अंदाज खरा निघाला. त्यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता योग्य ती खबरदारी घेत आहे. शुक्रवारी सकाळी तो कोरोना पॉझिटिव्ह - [आज पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा!](https://ajinkyabharat.com/anant-ambani-and-radhika-merchants-marriage-ceremony-will-be-held-today/): मुंबईमध्ये पार पडणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्यदिव्य विवाहसोहळा!  आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज, 12 जुलै 2024 रोजी राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे लग्न पार पडत आहे. आज रात्री 8 वाजता वरमाला होईल व त्यानंतर रात्री 9.30 वाजता सप्तपदी व इतर विधी होतील. अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा अतिशय भव्यदिव्य असा आहे. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये बॉलीवूड, हॉलिवूड स्टार्स, अनेक राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी हे एक लग्न असणार आहे. लग्नासाठी अंबानी हाऊस अँटिलियाला - [एक्सची भारतात मोठी कारवाई; 1.9 लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदी](https://ajinkyabharat.com/exchequer-india-took-major-action-more-than-19-lakh-accounts-were-frozen/): एकट्या जून महिन्यात 1.9 लाखांहून अधिक खात्यांवर घातली बंदी इलॉन मस्क संचालित X मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने 26 मे ते 25 जून दरम्यान भारतात 1,94,053 खात्यांवर बंदी घातली आहे. ज्यात मुख्यतः बाल लैंगिक शोषण आणि गैर-सहमतीने नग्नतेचा प्रचार केला जात असणाऱ्या खात्यांचा समावेश आहे. इलॉन मस्क एक्ससाठी फायदेशीर ठरणारे कठोर निर्णय घेत असतो. ज्यात आता त्यांनी एकूण 196,044 खात्यांवर बंदी घातली. एकट्या जून महिन्यात ही कारवाई करण्यात आली आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने, नवीन IT नियम, 2021 चे पालन करून आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, भारतातील वापरकर्त्यांकडून 12,570 तक्रारी प्राप्त झाल्या. याव्यतिरिक्त, कंपनीने 55 तक्रारींवर प्रक्रिया व्यक्त केली. ज्यात खाते निलंबनाचे आवाहन होते. या - [आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/case-filed-for-attempted-murder-against-former-andhra-pradesh-chief-minister-jagan-mohan-reddy/): आंध्र प्रदेश पोलिसांनी टीडीपी आमदाराच्या तक्रारीनंतर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि दोन निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. सत्ताधारी पक्षाचे उंडीचे आमदार के रघुराम कृष्णा राजू यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जगन मोहन रेड्डी व्यतिरिक्त, पोलिसांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी पीव्ही सुनील कुमार आणि पीएसआर सीतारामंजनायुलू निवृत्त पोलीस अधिकारी आर विजय पॉल आणि गुंटूर सरकारी सामान्य रुग्णालयाचे माजी अधीक्षक जी प्रभावती यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. विजय पॉल आणि प्रभावती निवृत्त झाले आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनी राज्याचे उंदीचे आमदार रघुराम कृष्णम राजू यांच्या तक्रारीच्या आधारे सदर गुन्हा - [महायुतीची भरोशाची विकेट जाणार -संजय राऊत](https://ajinkyabharat.com/sanjay-raut-will-take-the-wicket-with-great-confidence/): विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे सर्वच पक्षांनी मतांची फाटफूट होऊ नये, म्हणून कंबर कसली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील आजारी असतानाही मतदानासाठी आले होते, तर दुसरीकडे जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळे निवडणुकीत काटे की टक्कर होताना दिसत आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, क्रिकेटची टीम 11 जणांची असते, मात्र बारावा खेळाडू कधी कधी खेळतो. तु्म्ही ज्याला बारावा खेळाडू समजत आहात, तो खेळणार आहे. महायुतीची भरोशाची विकेट जाणार आहे. आपण वर्ल्डकप जिंकललो आहोत. महाविकास आघाडीचे तिन्ही - [हॉटेलमधील चहा पिणे आरोग्यास हानिकारक](https://ajinkyabharat.com/drinking-tea-in-hotel-is-harmful-for-health/): चहाची वेळ झाली की तो कधी समोर येतो, असं होतं. चहा प्यायला अनेकांना आवडतं. चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात. काहींना चहा पिल्याने डोकेदुखी दूर होते. पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो ? होय, आता तुमचा लाडका चहावालादेखील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे. कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कैंडी आणि कबाब सारख्या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर आता एक धक्कादायक - [जबरदस्त फीचर्ससह रियलमी जीटी ६ लॉन्च](https://ajinkyabharat.com/realme-gt-6-launched-with-amazing-features/): रियलमी जीटी ६ हा मोबाईल चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात भारतात आणि निवडक जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेला नवीन जीटी सीरिजचा हा फोन आता कंपनीच्या मायदेशात किरकोळ बदलांसह लॉन्च करण्यात आला आहे. चीनमध्ये लाँच झालेला व्हेरियंट भारतीय व्हेरियंटपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या व्हेरियंटमध्ये ६.७८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असून तो स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटवर चालतो. यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ८९० कॅमेरा युनिट आणि १२० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार ८०० एमएएच बॅटरी आहे. फोनच्या भारतीय व्हेरियंटमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन चिपसेट असून ५५०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. म्हणजेच चीनमध्ये मोठ्या बॅटरीसह लॉन्च - [राज्य कबड्डी स्पर्धा सोमवारपासून!](https://ajinkyabharat.com/state-kabaddi-competition-from-monday/): सतेज संघ, बाणेर आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या ७१ व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा १५ ते २० जुलै दरम्यान पुण्यात होत आहेत. या स्पर्धेच्या बरोबरीनेच पुणे लीग कबड्डी स्पर्धे चेही आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या सहकार्याने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत बॅडमिंटन हॉलमध्ये या सर्व स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रथम १५ ते १७ जुलै दरम्यान पुरुष, आणि १८ ते २० जुलै दरम्यान महिलांच्या स्पर्धा होणार आहेत. - [यूकेमधे भारतीय वंशाच्या खासदार शिवानी राजा यांनी भगवद गीता घेऊन घेतली शपथ](https://ajinkyabharat.com/uk-madhe-mp-of-indian-descent-shivani-raja-took-oath-with-bhagavad-gita/): यूकेमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत मजूर पक्षाचा मोठा विजय झाला आहे. मजूर पक्षाने जवळपास ४०० पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ हुजूर पक्षाचा (कॉन्झव्हेंटिव्ह) दारुण पराभव झाला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी यूकेमधील लीसेस्टर पूर्वमधून मोठा विजय मिळवत त्या खासदार झाल्या आहेत. शिवानी राजा यांनी मंगळवारी खासदारकीची शपथ घेतली. त्यांचा हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे शिवानी राजा यांनी खासदार म्हणून शपथ घेत - [केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या होते दूर](https://ajinkyabharat.com/case-21-days-regular-washing-will-remove-the-problem-of-kondya/): प्रत्येकाला सुंदर, मुलायम केस हवे असतात; पण यासाठी केसांची खूप निगा राखावी लागते. पण बदलते वातावरण, धूळ, माती, प्रदूषण यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते. मग ऋतू कोणताही असला तरी ही समस्या अधिक वाढते. या समस्येपासून सुटण्यासाठी अँटीडेंड्रफ शॅम्पू वापरतात, पण काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढते. याच विषयावर डॉ. रश्मी शेट्टी रणवीर इलाहाबादिया यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी म्हटले की, कोंडा हा बुरशीजन्य आजार आहे. तुम्ही नियमित केस धुवत नसाल तर हा त्रास वाढतो. त्यामुळे नियमित केस धुतले पाहिजेत. नियमितपणे दररोज २१ दिवस तुम्ही केस धुतल्यास कॉड्याचा - [विधानसभेच्या 288 पैकी 225 जागा आपल्या निवडून येतील](https://ajinkyabharat.com/288-seats-in-the-legislative-assembly-225-seats-will-be-elected/): शरद पवारांचे भाकित महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे. कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया. सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया. उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूया, असे आवाहन करत, विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील, असे मोठे भाकित शरद पवार यांनी केले. या दाव्यासह आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग शरद पवार यांनी फुंकल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलताना दिसत असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत - [भारताने जगाला युद्ध नव्हे, बुद्ध दिला!](https://ajinkyabharat.com/india-awakened-us-not-by-war-but-by-giving-us-buddha/): पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादीमीर पुतिन आणि इतर उच्चपदस्थांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात सहमती झाल्याचेही दिसून आले. त्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्नामध्ये असून तिथल्या भारतीयांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी भारताने जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिला, असे मोदी म्हणाले. भारत आता जागतिक नेतृत्वासाठी इच्छुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारत सध्या सर्वोत्तम होण्याचा, सर्वाधिक यश मिळवण्याचा आणि सर्वोच्च यश गाठण्याचा प्रयत्न करत आहे, असे मोदींनी यावेळी नमूद केले. गेल्या हजारो वर्षांपासून भारताने आपले ज्ञान आणि कौशल्य जगभरात इतरांना दिले आहे. आपण जगाला युद्ध दिलेले नाही, तर - [महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान](https://ajinkyabharat.com/voting-today-for-11-seats-of-maharashtra-legislative-council/): कोण उमेदवार पडणार याविषयीची उत्सुकता; मतांची जुळवाजुळव सुरु विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून ९ उमेदवार तर महाविकास आघाडीकडून ३ उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने आता महायुतीचा उमेदवार पडणार की महाविकास आघाडीचा याविषयीची उत्सुकता वाढली आहे. भाजपकडे अपक्षांसह ११२ मते आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्याकरिता ११५ मतांची आवश्यकता असून, भाजपने पुरेसे संख्याबळ जमविल्याचे सांगण्यात येते. शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवजी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने - [पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी](https://ajinkyabharat.com/yavi-to-compensate-for-the-damage-caused-by-rain/): अकोला काँग्रेस कमिटीची मागणी..  अकोला शहरातील गंगानगर, शिवसेना वसाहत, नाजूक नगर मरगट, इक्बाल कॉलनी, संजय नगर, नायगाव, अकोट फैल, कौलखेड येथे ०७/०७/२०२४ व ०८/०७/२०२४ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे सदर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्य, अन्नधान्य, जनावरांचा चारा पावसाच्या पाण्यात भिजून वाहुन गेल्यामुळे सदरील नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सदरील मार्गात पक्क्या स्वरूपाच्या नाल्या नसल्यामुळे या भागात पडणारे पाणी मिळेल त्या दिशेने वाहत जाऊन नागरिकांच्या घरात शिरते. या भागात पक्क्या स्वरूपाच्या नाल्या बांधणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे ०९ जुलै २०२४ रोजी मनपाचे माजी विरोगी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने - [पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अकोला येथून विशेष गाडी](https://ajinkyabharat.com/special-train-from-akola-for-devotees-going-to-pandharpurla/): आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविक वारकऱ्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून तीन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये अकोला येथून मंगळवार, १६ जुलै रोजी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. यंदा आषाढ एकादशी १७ जुलै रोजी येत आहे. त्यामुळे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे जाणार आहेत. त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दक्षिणमध्य रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष गाड्या चालवणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ७५५ अकोला-पंढरपूर विशेष मंगळवार, १६ जुलै रोजी अकोला स्थानकावरून सकाळी ११ वाजता रवाना होऊन बुधवार, १७ जुलै रोजी पंढरपूर - [टाटा-महिंद्रकडून 'एसयूव्ही'च्या किमतीत कपात](https://ajinkyabharat.com/expensive-cup-of-tata-mahindra-suv/): आघाडीच्या वाहन कंपन्या असलेल्या टाटा मोटर्स आणि महिंद्र अँड महिंद्रने सर्वाधिक खपाच्या ‘एसयूव्ही’ श्रेणीतील ठरावीक वाहनांच्या किमतींवर सवलतीची घोषणा मंगळवारी केली. ‘एसयूव्ही श्रेणीतील २० लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठल्यानिमित्त ग्राहकांप्रती कृतज्ञता म्हणून टाटा मोटर्सने किमती कमी केल्या आहेत. ‘एसयूव्ही’ श्रेणीत टाटा मोटर्सने २० लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठण्यात, सफारी, हस्यिर, पंच, नेक्सॉन आणि जुन्या काळातील प्रतिक्षित सिएय-सफारी यांचे विशेष योगदान राहिले, ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सर्वोत्तम श्रेणीतील सुरक्षितता, अत्याधुनिक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदान करण्याच्या वैशिष्ट्याने या वाहनांना ‘एसयूव्हीचा राजा’ बनवल्याची भावना टाटा मोटर्सकडून करण्यात आली. कंपनीने हॅरियर १४.९९ लाख रुपये आणि सफारी १५.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीवर ग्राहकांना १.४० लाख रुपयांपर्यंत सवलत - [नियमित योगासनामुळे रक्तदाब व तणावही होतो कमी!](https://ajinkyabharat.com/blood-pressure-and-stress-reduce-due-to-regular-yoga/): तणाव हा जीवनाचा एक भागच आहे. चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे; परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो. कारण त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो. तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून, त्यामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. ताणतणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत असल्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी योगाचे महत्त्व सांगताना एक उदाहरण सांगितले आहे. एक महिला योगा शिकण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा ती प्रचंड तणावात होती. काम, मुलांची काळजी आणि कर्जाच्या परतफेडीच्या दबावामुळे तिची झोप, भूक आणि एकूण आरोग्यावर परिणाम झाला होता. तिला वारंवार डोकेदुखी, नैराश्य, निद्रानाश आणि बीपीसाठी औषधे - [१२ वर्षांनंतर स्पेन 'युरो कप'च्या अंतिम फेरीत](https://ajinkyabharat.com/spains-final-euro-cup-final-after-12-years/): स्पेनने तब्बल १२ वर्षांनंतर ‘युरो कप’च्या अंतिम फेरीत घड़क मारली आहे. मंगळवारी जर्मनीच्या बर्लिनमधील अलियान्ङ्ग एरिना येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-१ असा पराभव केला. स्पेनच्या विजयाचे नायक दानी ओल्मो आणि १६ वर्षीय लॅमिने बामल होते. आता अंतिम फेरीत स्पेनचा सामना रविवारी इंग्लंड आणि नेदरलैंड्स यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजेत्या संघाशी होईल. याआधी स्पेनने २०१२ मध्ये इटलीला हरवून अंतिम फेरी गाठली होती. स्पेनच्या विजयाचे नायक हे १६ वर्षीय लॅमिने मामल आणि दानी ओल्मो दोघांनी संघासाठी १-१ गोल केला. सामन्याच्या पहिल्या १० मिनिटांत एक गोल करून फ्रान्सने आघाडी घेतली होती, मात्र १५ मिनिटांनंतर स्पेनने पहिला गोल नोंदवून बरोबरी साधली. - [अमेरिकेकडून युक्रेनला हवाई-संरक्षण उपकरणे दान](https://ajinkyabharat.com/donation-of-air-defense-equipment-from-america-to-ukraine/): अमेरिकेतील नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रौटी ऑर्गनायझेशनच्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सदस्य देशांना सतर्क केले आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नारोच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या बैठकीत बायडेन यांनी स्पष्टपणे सांगितले की, रशिया युक्रेन युद्धात अपयशी ठरत आहे. सदस्य देशांनी त्यांच्याकडून कोणतीही चूक करू नये, यूक्रेन युद्धात रशियाकडून झालेल्या नुकसानीची आकडेवारी त्यांनी शेअर केली आणि पुतीन यांना चिडवण्याचा प्रयत्न केला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला हवाई संरक्षण उपकरणे दान करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. बायडेन यांनी ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शिखर परिषदेत सदस्य देशांच्या नेत्यांचे स्वागत केले. यादरम्यान, जो बायडेन म्हणाले की अमेरिका, जर्मनी, नेदरलँड, रोमानिया आणि इटली युक्रेनाला पाच अतिरिक्त महत्वाच्या हवाई - [घटस्फोटीत मुस्लिम महिला पोटगीचा दावा करु शकते!](https://ajinkyabharat.com/divorced-muslim-woman-can-claim-potgicha/): सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांबाबत मोठा निर्णय दिला. सीआरपीसीच्या कलम १२५ नुसार मुस्लीम महिला तिच्या पतीकडून पोटगीची मागणी करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पत्नीला पोटगी देण्याच्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला एका मुस्लिम व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने देखभाल भत्त्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला. मोहम्मद अब्दुल समद नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीआरपीसी कलम १२५ अन्वये घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्याच्या निर्देशाविरुद्ध मोहम्मद अब्दुल समद यांनी दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळली. मुस्लिम महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) कायदा १९८६ - [मराठा आरक्षणः सुनावणी तीन आठवडे लांबणीवर!](https://ajinkyabharat.com/maratha-reservation-hearing-for-three-weeks-lambanivar/): राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे; मात्र आयोगाचे वकील विदेशात असल्याने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आयोगाच्यावतीने करण्यात आली होती. त्यावर, उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदतवाढ आयोगाला देण्यात आली आहे. तर, ५ ऑगस्टपासून पुढील सुनावणी होणार आहे महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय श्रेणीतील मराठ्यांच्या नोकऱ्या अन् शिक्षणातील १० टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी पार पडली. न्यायालयाने याचिकाकर्ते व राज्य सरकार यांना महत्त्वाचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे, - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसाठी अनुयायी आग्रही](https://ajinkyabharat.com/followers-urge-for-dr-babasaheb-ambedkar-memorial-day/): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूसंपादन जनआंदोलन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती मधे इर्विन चौक परिसरात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेले वकील हे कोणत्याच तारखेवर हजर राहत नसल्याचे आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी व मनपा प्रशासन हे हेतुपुरस्सर या जागेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे दहा दिवसांमध्ये जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मंगळवारी निवेदनातून दिला. यावेळी सुदाम बोरकर, राजेश वानखडे, मनीष साठे, सुनील रामटेके, रितेश तेलमोरे, गुड्डू इंगळे, अक्षय मते, किरण - [मराठवाडा, विदर्भात धरणीकंप!](https://ajinkyabharat.com/marathwada-vidarbha-earthquake/): परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरणीकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परभणी जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचा धक्का बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन - [चिमूटभर हिंग ठेवते अनेक आजारांना दूर.](https://ajinkyabharat.com/a-pinch-of-asafoetida-keeps-away-many-diseases/): हिंग हा एक असा मसाला आहे, जो डाळींपासून ते भाज्यांपर्यंत प्रत्येक पदार्थाला चांगली चव देतो. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात या मसाल्याशिवाय कोणतेही अन्न पूर्ण मानले जात नाही; पण तुम्हाला माहीत आहे का की, हिंग डाळी आणि भाज्यांची चव तर वाढवतोच; पण याचा आरोग्यालाही भरपूर फायदा होतो. हिंगामध्ये असलेले पोषकतत्त्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक आहेत. त्याच्या वापराने अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते. हिंगाचे नियमित सेवन केल्यास अनेक आजारांवर मात करता येते, असे तज्ज्ञ सांगतात. हिंग पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हिंगाचे सेवन केल्याने पाचक एंझाइम अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन सुधारते. ऋतू - [कर्करोगास प्रतिबंध करण्यासही फणस गुणकारी!](https://ajinkyabharat.com/fungus-is-effective-in-preventing-cancer/): फणसाचे गोड गरे खाणे कुणाला आवडत नाही? भारत, इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये फणस आवडीने खाल्ला जातो. फणसाच्या गऱ्यांबरोबरच त्याच्या बियाही उकडून किंवा भाजी करून खाल्ल्या जातात. मात्र केवळ चवीसाठीच नव्हे, तर विविध पोषक घटकांसाठीही फणस महत्त्वाचा ठरतो. फणसातील काही पोषकतत्त्वांबद्दल जाणून घेऊ. १०० ग्रॅम फणसामध्ये दैनंदिन आवश्यकतेच्या २५ टक्के इतकं ‘क’ जीवनसत्व असते. तसेच १५ टक्के इतके पोटॅशियम असते. सध्या विगन आहार पद्धती अवलंबिणाऱ्यांसाठी कच्च्या फणसाची भाजी ‘विगन मीट’ म्हणजे मांसाहाराला पर्याय म्हणून खाल्ली जाते. फणसातील जॅकलिन आणि सॅपोनीन यामुळे कोणत्याही प्रकारच्या ट्युमरची वाढ होत नाही आणि कर्करोग प्रतिबंधासाठीदेखील फणस औषधी मानला जातो. फणसातील ल्युटीन, झियाझानथिन, कॅरोटिनॉइड्स डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त - [नया अंदुरा परिसरात पावसामुळे पिकांची हानी!](https://ajinkyabharat.com/pickanchi-loss-due-to-rain-in-naya-andura-area/): उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसान बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिसरातील नया अंदुरा, कारंजा (रम), अंदुरा, हाता, शिंगोली, हातरुण, बोरगाव वैराळे, सोनाळा, परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. येथील शेतकऱ्यांना मागिल वर्षाची दुष्काळी मदत मिळाली नाही, तसेच काही शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीक विमा मिळाला; मात्र काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. नया अंदुरा परिसरातील अंदुरा मार्गावरील शेतात तसेच निंबा फाटा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पिकाऐवजी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामध्ये उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कपाशी, पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले; मात्र संबंधित तहसीलदार यांनी तातडीने पटवारी - [अकोल्यात १९५ धोकादायक घरमालकांना बजावली नोटीस.](https://ajinkyabharat.com/akolyat-195-dangerous-homeowners-bajawali-notice/): पावसाळ्याच्या दिवसात जोरदार पाऊस आल्यानंतर जीर्ण झालेल्या इमारती जमीनदोस्त होत असतात. त्यात जीवित हानी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या नगररचना विभागाच्यावतीने जीर्ण झालेल्या घरमालकांना नोटीस बजावून अशी जीर्ण घरे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी स्वतः सुरक्षितपणे पाडून घ्यावीत आणि नवीन बांधकाम करावे, असे नोटीस द्वारे सुचित केले जाते. मात्र या नोटीस कडे घर मालक किंवा भाडेकरू दुर्लक्ष करतात आणि अनुचित घटना घडल्यानंतर दोष मनपाला दिला जातो. असे होऊ नये म्हणून मनपा नगररचना विभागाने मान्सूनपूर्व जीर्ण घर मालकांना नोटीस दिल्या होत्या. आता प्रत्याक्षात पावसाळा आणि दम दार पाऊस पडतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनपा प्रशासनाने शहरातील चारही झोन क्षेत्रातील - [अकोला शहरातील पाणीपुरवठा एका दिवसाने कमी](https://ajinkyabharat.com/water-supply-in-akola-city-decreased-in-one-day/): आजपासूनच होणार प्रारंभ : धरण क्षेत्रात पाऊस, पाणी पातळीत वाढ महानगरपालिका प्रशासनाद्वारे महान धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे गेल्या १ जुलैपासून संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस करण्यात आला होता. सुदैवाने मागील दोन दिवसांमध्ये सर्वदूर असलेल्या मूसळधार पावसामुळे महान धरण क्षत्रात जोरदार बरसला असल्यामुळे धरणामधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सध्या ही वाढ हळू हळू असली तरीही भविष्यातील पावसाचे दिवस असल्यामुळे जल पातळीत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पूर्वी शहरातील नागरिकांना होत असलेला हप्त्यातून पाणी पुरवठा आता एका दिवसाने कमी करून आता दर सहाव्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारा मुख्य स्रोत महान धरण आहे. मात्र - [राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये!](https://ajinkyabharat.com/10-new-government-medical-colleges-in-the-state/): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची मोठी घोषणा राज्यात या शैक्षणिक वर्षापासून १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेने परवानगी दिलेली आहे. तर उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पुर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सांगितले. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ आणि मुंबई येथे १०० एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु - [देशाला आणखी एक विमानसेवा मिळणार!](https://ajinkyabharat.com/deshaala-will-get-another-airline/): सरकारकडून मिळाली मंजुरी.. देशाला आणकी एख नवीन विमानसेवा मिळणार आहे. एअरलाइन एअर केरळला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. सरकारकडून एनओसी मिळाल्यानंतर, एअर केरळने २०२५ मध्ये आपली सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला एअर केरळ तीन ७२-६०० विमाने वापरणार आहे. ते देशातील टियर २ आणि टियर ३ सारखी लहान शहरे जोडेल. एअर केरळने दुबईत पत्रकार परिषदेत एनओसी मिळाल्याची घोषणा केली आहे. एअर केरळ ही भारतातील दक्षिणेकडील राज्याची पहिली प्रादेशिक विमान कंपनी असेल नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला ३ वर्षांसाठी हवाई वाहतूक सेवा चालवण्याची परवानगी मिळाली आहे. एअर केरळला दुबईचे उद्योगपती अफी अहमद आणि अयुब कल्लाडा यांचे समर्थन आहे. यावेळी आफी - [बेरिल वादळामुळे अमेरिकेत विध्वंस; ४ जणांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/storm-beryl-destroys-america-4-dead/): अमेरिकेतील टेक्सास राज्यात बेरिल चक्रीवादळाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. बेरील या शक्तिशाली वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळामुळे किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ३० लाख घरे आणि व्यावसायिक आस्थापनांची वीज गेली आहे. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यावरून वादळ किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो. राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सोमवारी संध्याकाळी सांगितले की, बेरील श्रेणी एक प्रकारातील वादळाने माटागोर्डाजवळ उग्र स्वरूप धारण केले. ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळा, व्यावसायिक आस्थापने, कार्यालये आणि वित्तीय संस्था बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सांगितले की, पूर्व टेक्सास, पश्चिम लुइसियाना आणि अरकांससच्या काही भागात पूर आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान - [सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या राष्ट्राच्या नेत्याने गुन्हेगाराला मिठी मारली](https://ajinkyabharat.com/rashtrachaya-netyane-karinala-mithi-marli-the-greatest-democracy/): मोदी-पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार ८ जुलै रोजी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. पंतप्रधान मोदी हे आपल्या कार मधून उतरताच पुतिन यांनी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, हा अत्यंत निराशाजनक आणि शांततेच्या प्रयत्नांना मारक ठरणारा प्रसंग आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या प्रमुखाने मॉस्कोमध्ये जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला आलिंगन दिले आहे. - [गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी](https://ajinkyabharat.com/gautam-gambhir-chief-coach/): भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच टी-२० विश्वचषकात विजय मिळविल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकपदाच्या शोधात होती. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या पदासाठी इच्छुक होता. त्यासाठी त्याने मुलाखतही दिली होती. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे. जय शाह यांनी एक्सवर पोस्ट करत ही बातमी दिली आहे. त्यात ते म्हणाले, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचे नाव जाहीर करताना मला आत्यंतिक आनंद होत आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने बदलले आहे आणि गौतम या बदलांचा साक्षीदार राहिला आहे. गौतमने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका - [जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान](https://ajinkyabharat.com/jasprit-bumrah-and-smriti-maandhanala-from-icc/): आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ मंगळवारी जाहीर केले आहेत. जून महिन्यातील दमदार कामगिरीसाठी आयसीसीनं हे पुरस्कार जाहीर केले आहेत. आयसीसीनं महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार विजेते म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही भारतीय खेडाळूंचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाचा आयसीसीनं गौरव केला आहे. आयसीसी मेन्स क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, स्मृती मानधनाला प्लेअर ऑफ द मंथ वुमन्स क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द - [वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक](https://ajinkyabharat.com/worli-hit-and-run-case-main-accused-mihir-shahala-stuck/): मदत करणारे 12 जण ताब्यात वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शहापूरमधून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली आहे. मिहीर शाहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या मिहीर शाहाच्या मागावर मुंबई पोलिसांच्या आठ टीम होत्या. पोलिसांनी मिहीर शाह आणि त्याला मदत करणाऱ्या - [हिंगोलीत पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक, कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या](https://ajinkyabharat.com/farmer-aggressive-agriculture-superintendents-office-for-hingolit-pick-vimya/): राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले. यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा - [इमोशनल रोबोट आला, माणसांप्रमाणेच भावना अनुभवणार](https://ajinkyabharat.com/emotional-robot-can-experience-emotions-like-humans/): एक काळ असा होता की लहान- मोठ्या सर्व कामांसाठी  माणसांवर अवलंबून राहावे लागत होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आम्हाला रोबोट्सची ओळख झाली, जे काम लवकर पूर्ण करू शकतात. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक उद्योगात वापर होत आहे. त्यांच्या आगमनामुळे आपल्याला अनेक फायदे झाले आहेत आणि अनेक तोटेही आहेत. तथापि, अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या रोबोट करू शकत नाहीत परंतु मानव करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे यंत्रमानव माणसांच्या अगदी जवळ आले आहेत. मात्र, आता अशा गोष्टी घडत आहेत ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती. अशा प्रकारचा जगातील पहिला रोबोट तयार करण्यात आला आहे, जो मानवी भावना समजू शकतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकतो असा दावा केला जात आहे. - ['ये अमर प्रेम की कहानी है...' -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी](https://ajinkyabharat.com/this-is-the-story-of-immortal-love-prime-minister-narendra-modi/): पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. सोमवारी सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर आज मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत मी सहाव्यांदा रशियाला आलो आहे आणि या वर्षांत आम्ही 17 वेळा एकमेकांना भेटलो आहोत. या सर्व बैठका विश्वास आणि आदर वाढविणाऱ्या होत्या. जेव्हा रशिया-युक्रेन युद्धात विद्यार्थी अडकले होते, तेव्हा पुतिन यांनी त्यांना भारतात परत पाठवण्यात मदत केली. त्याबद्दल मी रशियाचे लोक आणि माझे मित्र पुतीन यांचेही आभार व्यक्त करतो. “रशिया आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील आमची मैत्री अतूट आहे आणि त्यामुळे ‘ये अमर प्रेम की कहानी है’ ” असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. - ['ती' वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत !](https://ajinkyabharat.com/the-tigers-eyes-are-not-chhatrapati-shivaji-maharajs/): म्युझियमने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट कबुली व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. या संदर्भात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याशी माझा पत्र व्यवहार झाला आहे. या पत्रात देखील वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्युझियम कडून सांगण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र सरकार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्तांची फसवणूक करू नये, असे परखड मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात मोठा इतिहास मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तू आणि गडकोट किल्ल्यांसंदर्भात प्रत्येक शिवभक्ताला आकर्षण आणि श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी - [अमेरिकेत मंदी; जगभरात रेड अलर्ट](https://ajinkyabharat.com/america-recession-worldwide-red-alert/): जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा एकदा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत. करोना काळापासून जूनमध्ये देशातील सेवा क्रियाकलापांमध्ये सर्वात मोठी घट झाली असून देशाचा आयएसएम सव्र्हिसेस पीएमआय निर्देशांक गेल्या महिन्यात पाच अंकांनी घसरून ४८.८ वर आला जो ५२.५ वर अपेक्षित होता. व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांकात घट झाल्यामुळे हे घडल्याचे दिसून आले असून जूनमध्ये निर्देशांक ११.६ अंकांनी घसरून एप्रिल २०२० नंतरच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्याचवेळी, गेल्या ३० वर्षांत सेवा क्रियाकलापांमध्ये अशी घट केवळ मंदीच्या काळातच दिसून आली असून २०२२ नंतर प्रथमच नवीन ऑर्डरमध्ये घट झाली आहे. ही सर्व मंदीची संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, श्रमिक (लेबर) मार्केटमध्येही कमजोरी दिसत आहे. - [काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा चार टक्क्यांनी वाढला](https://ajinkyabharat.com/the-water-level-of-katepurna-project-increased-by-four-percent/): धरण क्षेत्रातील रिमझिम सरींचा परिणाम जिल्ह्यात बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला. आता कुठे पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणामध्ये आवक होत आहे. वाशिम जिल्ह्यात पाऊस होत असल्याने पाणीसाठा हळूहळू वाढत असून काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा चार टक्क्यांनी वाढला आहे. गेली महिनाभर पावसाची उघडझाप सुरू होती. दरम्यान जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे अकोला शहरांची तहान भागविणाऱ्या काटेपुर्णा प्रकल्पाने जून महिन्यात तळ गाठला होता. जून महिन्याच्या अखेर काटेपूर्णा धरणात ११ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांसमोर संभावित पाणी टंचाईचा प्रश्न होता. प्रकल्प भरण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची गरज होती . दरम्यान जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने - [अकोला जूनेशहर परिसरातील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन.](https://ajinkyabharat.com/block-the-movement-of-citizens-in-akola-juneshehar-complex/): पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे, त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या, परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला - [आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद!](https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/): किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते. तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले. त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले. ते व्हायरल झाले आहे. दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद - [बुलडाणा जिल्ह्यातून आषाढीसाठी धावणार 225 बस!](https://ajinkyabharat.com/dhavanar-225-bus-from-buldana-district-to-ashadhi/): खामगावातून रेल्वेही उपलब्ध बुलडाणा जिल्ह्यातून पंढरपूर येथील आषाढी यात्रा वारीसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळाने सुसज्ज आयोजन केले आहे. यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे आषाढी साठी तब्बल दोनशे वीस विशेष बस गाड्या (यात्रा स्पेशल) सोडण्यात येणार आहे. बुलढाण्याचे विभाग नियंत्रक आणि यंत्र अभियंता तथा प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी नितीन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आषाढी यात्रेसाठी सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे नियोजनात वाहतूक विभागाचे सुधीर भालेराव, हरीश नागरे यांचाही सहभाग होता. बुलढाणा विभागातील जिल्ह्यातील सात एसटी बस आगार मधून या विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहे. विभागाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील बस आगार मधून सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस बस सोडण्यात - [उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक वारीत सहभागी.](https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-ajit-pawars-wife-in-laws-partner/): संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सपत्नीक सहभागी झाले. शहरातील मोतीबाबागेपासुन ते काटेवाडीकडे पायी चालत ते वारीत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सकाळी विमानाने मुंबईहुन बारामतीत दाखल झाले. तेथून मोटारीने जात ते मोतीबाग येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी सहभागी झाले. त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार या ही पायी चालत होत्या. दरम्यान यंदा वारीत संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री यांच्या काटेवाडी येथील पवार फार्मवर दुपारी दिंडी प्रमुखांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. Read also: https://ajinkyabharat.com/mount-everestwar-gothla-garbage-11-ton-garbage-uchalla/ - [माउंट एव्हरेस्टवर गोठला कचरा; ११ टन कचरा उचलला](https://ajinkyabharat.com/mount-everestwar-gothla-garbage-11-ton-garbage-uchalla/): जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवरील सर्वाधिक उंचीवरील कॅम्पजवळ कचऱ्याचा ढीग असून, तो साफ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. एव्हरेस्ट शिखराजवळील कचरा साफ करणे आणि वर्षानुवर्षे गोठलेल्या अवस्थेतील मृतदेह खणून काढण्याचे काम करणाऱ्या एका पथकाचा प्रमुख असलेल्या शेर्पाने ही माहिती दिली. नेपाळ सरकारने निधी दिलेल्या आणि सैनिक व शेर्पाचा समावेश असलेल्या एका पथकाने ११ टन कचरा, चार मृतदेह आणि एक सांगाडा एव्हरेस्ट परिसरातून या मोसमात उचलला. या पथकाचे नेतृत्व अंग बाबू शेर्पा यांनी या पथकाचे नेतृत्व केले. एव्हरेस्ट शिखरावर चढाईसाठी शेवटचा कॅम्प असलेल्या साउथ कोल या परिसरात अजूनही ५० टन कचरा असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘कचऱ्यामध्ये प्रामुख्याने जुने तंबू, अन्नाची पाकिटे, गॅस - [हरे राम, हरे कृष्णाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा !](https://ajinkyabharat.com/hare-ram-hare-krishna/): हजारोंच्या समुदायाने परिसर दुमदुमला हरे रामा, हरे कृष्णाच्या जयघोषात अन् जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राचे नामस्मरण केल्याने मध्य पुण्याचा परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्रासह तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव उत्साहात झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये हा महामहोत्सव दरवर्षी आयोजिला होता. यंदाचे हे ८ वे वर्ष आहे. खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश - [अमरावती मध्यवर्ती कारागृहात मोठा स्फोट!](https://ajinkyabharat.com/amravati-intermediate-jail-major-blast/): महाराष्ट्रातील अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री भीषण स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अपघाताची माहिती मिळताच अमरावती सीपी-डीसीपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. साहा आणि सात क्रमांकाच्या बॅरेकच्या बाहेर घरगुती बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर कारागृह परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी, अमरावतीचे पोलीस आयुक्त, डीसीपी यांच्यासह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या तपासासाठी तातडीने फॉरेन्सिक टीम रवाना करण्यात आली. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की, शेजारच्या महामार्ग पुलावरून फटाका किंवा बॉम्ब फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ती फेकणारी व्यक्ती - [माजी सैनिकांसाठी आता आरोग्य उपचार योजना.](https://ajinkyabharat.com/health-treatment-scheme-for-ex-servicemen/): भारतीय सैन्यदलातील विविध पदांवर सेवा देऊन निवृत्त झालेले माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी एक्स-सर्व्हिसमेन कंट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ईसीएचएस) अंतर्गत वानडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे यापुढे आरोग्य उपचार कवच दिले जाणार आहे. या अनुषंगाने स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी G20 शिखर परिषद आणि नॅशनल सायन्स काँग्रेस दरम्यान मेघे रुग्णालयाची हेल्थ पार्टनर म्हणून निवड केली होती. त्यानुसार झालेल्या या सामंजस्य करारावर ईसीएचएस विभागीय केंद्राचे संचालक आणि ग्रुप कॅप्टन सोनी अक्कारा, जॉईंट डायरेक्टर (मेडिकल) कर्नल अजय कुमार पांडे, जॉईंट डायरेक्टर (इस्टॅब्लिशमेंट) लेफ्टनंट कर्नल मनोज शेट्टी, मेघे रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत - ['वायआरएफ स्पाय युनिव्हर्स' मध्ये आलिया भट्टची एण्ट्री !](https://ajinkyabharat.com/alia-bhattchis-entry-in-yrf-spy-universe/): शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या स्पाय युनिव्हर्स’ची जोरदार चर्चा चालू आहे. ‘पठाण’, ‘टायगर ३’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरले. त्यामुळे आता ‘स्पाय युनिव्हर्स मध्ये नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर याबद्दल नुकतीच एक नवीन माहिती समोर आली आहे. ‘स्पाय युनिव्हर्स’ मध्ये आता बॉलीवूडची फेव्हरेट स्टुडंट आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘अल्फा’ या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून याचं दिग्दर्शन ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल करणार आहेत. मुंबईत शूटिंग झाल्यावर - [पॅरिस ऑलंम्पिकसाठी 28 सदस्यीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा!](https://ajinkyabharat.com/announcement-of-28-member-athletics-federation-for-paris-olympics/): टोकियो ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार संघाचे नेतृत्व भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलंम्पिकसाठी २८ सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलंम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी नीरज चोप्रासोबत किशोर जेना हा ही भाला फेकताना दिसणार आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अन्नू राणी महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भाग घेणार आहे. २८ जणांच्या या अॅथलेटिक्स संघात १७ पुरुष, ११ महिला खेळाडूंचा समावेश आहे. नीरज चोप्रा आणि अन्नू राणी व्यतिरिक्त पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस अॅथलीट अविनाश साबळे, आशियातील अव्वल शॉट पुटरपैकी एक तजिंदरपाल सिंग तूर, महिला रेस वॉकर प्रियांका गोस्वामी - [संत तुकाराम महाराज पालखीने केला रोटी घाट पार](https://ajinkyabharat.com/sant-tukaram-maharaj-palkhine-banana-roti-crossing-ghat/): रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला जादाच्या ८ बैलजोड्याची म्हणजेच एकूण १६ बैलांची मदत घ्यावी लागली नाही. यंदा पालखी रथाच्या ५ बैलजोड्या कमी करून तीन बैलजोड्या जादा लावून एकूण ६ बैलांच्या मदतीने पालखी रथाला घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेत घाट पार केला. श्री क्षेत्र देह ते पाटस या दरम्यान पायी चालत आलेला जगगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रोटी घाटातील मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील भाविकांनी व पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने रोटी घाट परिसर हिरवाईने नटलेला आहे. यंदा पालखी सोहळा - ['बीआरएस'चे सहा आमदार काँग्रेसमध्ये.](https://ajinkyabharat.com/brs-chief-mla-in-congress/): के. चंद्रशेखर राव यांना धक्का तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) ६ विधानपरिषदेच्या आमदारांनी गुरुवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत बीआरएसच्या या सहा आमदारांनी पक्षप्रवेश केला आहे. गेल्या वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर के. चंद्रशेखर राव यांना धक्यावर धक्के बसत आहेत. आता बीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये दंडे विठ्ठल, भानू प्रसाद राव, एमएस प्रभाकर, बसवाराजू सरैया, बोग्गारापू दयानाद आणि येगे मल्लेशम यांचा - [कीर स्टार्मर ब्रिटनचे ५८ वे पंतप्रधान !](https://ajinkyabharat.com/labor-party-in-britain-sattever-after-14-years/): ब्रिटनमध्ये लेबर पार्टी १४ वर्षांनंतर सत्तेवर! शुक्रवारी ५ जुलै रोजी ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले. सत्ताधारी कंझव्हेंटिव्ह पक्ष १४ वर्षांनंतर लेबर पार्टीकडून निवडणुकीत पराभूत झाला. त्यानंतर काही तासांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. लेबर पार्टीचे ६१ वर्षीय कीर स्टार्मर हे देशाचे ५८ वे पंतप्रधान बनले आहेत. सुनक यांनी पराभव स्वीकारत पक्षाची माफी मागितली आहे. त्यांनी स्टार्मर यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदनही केले. सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीला दणदणीत विजय मिळाला आहे. पक्षाने एकूण ६५० जागांपैकी ४१२ जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी ३२६ जागांची आवश्यकता आहे. दुसरीकडे, कंझव्हेंटिव्हला १२० जागा कमी झाल्या. कंझव्र्हेटिव्ह पक्षाचा गेल्या २०० वर्षांतील हा सर्वात मोठा पराभव - [आसाममध्ये पावसाचा कहर!](https://ajinkyabharat.com/rain-havoc-in-assam/): २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार, जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. २९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा - [मध्यप्रदेशच्या वॉन्टेड आरोपीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक!](https://ajinkyabharat.com/madhya-pradeshs-wanted-accused-stuck-in-akola-local-crime-branch/): अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिक नवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या दरोड्याच्या मास्टर माईंड असलेल्या एका आरोपीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. हेमंत लुनिया हा मध्यप्रदेशातील कुख्यात रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने इंदौर येथून गुन्हयात वापरलेल्या कारसह या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. कुख्यात गुंड हेमंत लुनिया याचे विरूध्द मध्यप्रदेश राज्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपो मधून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विक्री, पॅरोल वरून फरार राहणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण 21 गुन्हे दाखल आहेत. 10 - [अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन!](https://ajinkyabharat.com/thiyya-movement-of-farmers-in-akola-agriculture-superintendents-office/): पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक.  यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे. शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत? याच उत्तर - [अकोल्यात ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न!](https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/): अकोला जिल्ह्यातील अडगाव बु.च्या महिला ग्रामसेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेत सदर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. धरणाच्या काठावर उपस्थित लोकांनी महिलेचे प्राण वाचवले असून त्यांच्यावर अकोटच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपारार्थ अकोला पाठवण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेनं काही दिवसांपूर्वी अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला होता. या दोघांवरही अकोल्याच्या रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मात्र दोघांवरही पोलीस पुढील कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत - [भारतातील १० शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात !](https://ajinkyabharat.com/10-cities-in-india-famous-for-air-pollution/): मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर.  भारतातील १० शहरे अशी आहेत, ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत. या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हजार मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे. लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो. वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती कारखानदारी, रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे. ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे. दिल्लीमध्ये दरवर्षी - [हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !](https://ajinkyabharat.com/hemant-soren-took-oath-as-chief-minister/): मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन यांनी गुरुवारी झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. सोरेन यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सुप्रीमो शिबू सोरेन, त्यांची आई रुपी सोरेन, पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला. तुरुंगातून - [हाथरस: बरगड्या तुटून फुफ्फुसात घुसल्या !](https://ajinkyabharat.com/hathras-bargadya-tutun-pulfat-ghuslya/): डोके व मानेचे हाड तुटल्याने १५ जणांचा मृत्यू – ७४ जणांचा गुदमरून मृत्यू हाथरस येथे चेंगराचेंगरीत मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मृतांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तसेच, चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर बाबा नारायण हरी ऊर्फ सक्कर विश्व हरी भोलेबाबा याच्या येथील आश्रमाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबाच्या ठावठिकाणाबाबत अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे. तो आश्रमातच असल्याचे काही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या बाबाच्या हाथरस येथील सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला, तर ३१ जण जखमी झाले. मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानुसार छातीच्या - [व्हाईसऑफ मिडियाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन](https://ajinkyabharat.com/one-day-dharna-movement-in-front-of-district-court-on-behalf-of-voice-of-media/): व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने राज्यभर दि. ४ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी १ दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिका प्रमाणे साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे. साप्ताहिक, वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी. रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी. पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी. आर एन आय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. जिल्ह्यातील सर्व न.प. व नगर पंचायत, महानगर पालिका, ग्रामपंचायत यांच्या जाहीरातीत शासकीय रोस्टर प्रमाणे देण्यात याव्यात. - [हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन!](https://ajinkyabharat.com/hindu-janajagruti-samitis-request-to-the-president-through-district-magistrates/): राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावरून हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी ! हिंदू जनजागृती समितीने अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. हिंदू जनजागृती समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात, राहुल गांधी - [अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा अजब कारभार, शाळेतील बाकांवर विषारी अळ्या! ](https://ajinkyabharat.com/strange-behavior-of-akolyat-district-primary-school/): वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरते शाळा, बाकांवर विषारी अळ्या!  विद्यार्थ्यांनी शिकायच कस? अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अकोल्यातील दिग्रस बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात शाळा भरत आहे. मात्र, इथं विद्यार्थ्यांसोबत काही वेगळच घडत असल्याचे चित्र आहे. झाडाखाली भरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाकांवर विषारी अळ्या पडत असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने येथील शिक्षक काही वर्ग खुल्या मैदानात भरवत असतात. झाडाखाली असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याच पालकांच म्हणणं आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन - [चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार!](https://ajinkyabharat.com/chandrapurat-mns-official-shot/): पाठीवर बॅग, हातात बंदूक, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद..  चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात संबंधित मनसे पदाधिकारी जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तरुण पदाधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. घटना जिथे घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा आहे. असं असताना गोळीबाराची घटना घडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकी रहदारी असणाऱ्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. विशेष म्हणजे - [वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी !](https://ajinkyabharat.com/toll-waiver-for-varakyanchi-vehicles-and-palanquins/): यंदा वारकऱ्यांसाठी सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे. ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक आपल्या खासगी वाहनांनी विठुरायांची पंढरी गाठत असतात. अशाच भाविकांना राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे. वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी आजपासून करण्यात आली आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव आहे. मागील वर्षीसुद्धा राज्य सरकारने आषाढी एकादशीला जाणाऱ्या खासगी वाहनांवरील टोल माफ केला होता आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे मोठ्याप्रमाणात भाविक सुद्धा खासगी वाहनाने हजर झाले होते. हाच निर्णय लागू करत यावर्षी सुद्धा खासगी वाहने, बस, टेम्पो, चारचाकी यांच्यावरील टोल माफ केला आहे. आजपासूनच पंढरपुराकडे जाणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान - [एसटी कामगार संघटनेचे आंदोलन; सदावर्ते पती-पत्नीला अटक करण्याची मागणी.](https://ajinkyabharat.com/movement-under-st-workers-union-demands-permanent-husband-wife-strike/): सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले? एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. “सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले आहेत. दोघांनाही तात्काळ अटक करा”, अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर एसटी कामगार संघटनेचे गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. एसटी कामगार सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेच वाटोळे करणारे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरण केले - [6 जुलैला टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने](https://ajinkyabharat.com/6th-july-team-india-pakistan-face-to-face/): टीम इंडियाने आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा पराभव केला. त्यानंतर आता हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यात माजी खेळाडू असणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स २०२४ स्पर्धेला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धेत ६ संघात माजी खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघ या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडिया पाकिस्तान हा सामना ६ जुलै रोजी होणार आहे. हा स्पर्धेतील सर्व सामने हे बर्मिंगघम - [टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा!](https://ajinkyabharat.com/narendra-modi-with-team-india-players-marlya-gappa/): टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली. यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच विश्वचषकातील काही आठवणी नरेंद्र मोदी सांगताना टीम इंडियाचे खेळाडू व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मुंबईसाठी रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, - [मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा राजीनामा !](https://ajinkyabharat.com/chief-minister-champai-sorens-resignation/): हेमंत सोरेन यांनी केला सरकार स्थापनेचा दावा!  झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी रात्री उशिरा चंपाई सोरेन यांनी राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर आणि मंत्री मिथिलेश ठाकूर उपस्थित होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा हेमंत सोरेन विराजमान होणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारच्या सर्व आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांना तिसऱ्यांदा झारंखडच्या मुख्यमंत्री करण्याची तयारी केली आहे. हेमंत सोरेन यांनी जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र - [अखेर सांबा उपविभागाचे शाखा अभियंता आंदोलकांच्या भेटीला!](https://ajinkyabharat.com/akher-samba-sub-division-branch-engineer-andolachenya-bhetila/): अजिंक्य भारत Impact!  बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत कालपासून आंदोलन सुरू केल होत. जोपर्यंत संबंधित अधिकारी लेखी देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूर्तीजपुर चे शाखा अभियंता यांनी आज दुपारी सदर आंदोलनाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांना लेखी आश्वासनाचे पत्र दिले. त्यात महान पिंजर धाबा राजनखेड पातूर रस्ता २२ किमी २२/०० ते २७/०० च्या कामाची वनविभागाकडून नाहरकत प्राप्त झाली आहे, तसेच प्रजिमा २२ किमी १७/०० ते २२/०० ची वनविभागाकडून नाहरकत प्राप्त होताच ते - [रस्त्यासाठी जनुना ग्रामस्थांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत केले आंदोलन!](https://ajinkyabharat.com/januna-villagers-are-planting-themselves-in-the-ground-for-roads-and-banana-movement/): बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत, मनसे तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट व मनविसे चे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांच्या नेतृत्वात अनेक ग्रामस्थांनी स्वतःला मातीत गाडून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, तर रोशन जाधव, दीपक खराटे, सरपंच नितीन वाकोडे, सचिन पाटील चांभारे, विकी लहरिया, अमर उमक, ग्राम पंचायत सदस्य ईश्वर वाळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. रस्त्यासंबंधी संबंधीत अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात कामाबद्दल माहिती देऊन काम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. जनुना गावातून जाणारा - [हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का?](https://ajinkyabharat.com/this-is-the-time-for-you-and-me-to-come-together/): मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यावर ठाम असून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारल्याचे पाहायला मिळत आहे. यातच हीच वेळ आहे. मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही. मराठा समाज एका झाल्याने यांचे पोट दुखत आहे. किती जरी झाकले तरी ते उघडे होतच - [माउली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ.](https://ajinkyabharat.com/mauli-and-tukobanchi-palkhi-en-route-towards-pandharpur/): पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर..  श्रीमंत सरदार महादजी शिंदेचा वारसा लाभलेल्या व वारी सोहळ्यात शिंदे सरकारला मान असणाऱ्या वैष्णवांच्या सोहळ्यातील वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखींचे श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या पावनभुमीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. वानवडीत भैरोबानाला चौक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे सकाळी ७.३० वा आगमन झाले. माऊलींच्या पालखी मध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदेच्या पादुका ठेवून परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली. आरती सुरु होण्याअगोदर चौपदारांकडून स्तंभ फिरवण्यात येतो आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय आरतीसाठी सज्ज झाला. आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ, ह.भ.प.श्री. बाळासाहेब गव्हाणे व श्रीमंत सरदार - [झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बदल.](https://ajinkyabharat.com/indian-squad-changed-for-series-against-zimbabwe/): टी २० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे. मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्यांना संजू सॅमसन, शिवम दुवे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे. सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी २० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका - [विधान परिषद; दोन अपक्षांसह एकूण 14 अर्ज..](https://ajinkyabharat.com/a-total-of-14-applications-including-both-the-candidates-for-the-legislative-council/): विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचे एकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. महायुतीकडून भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी व माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने प्रज्ञा राजीव सातव यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या - [अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन-ट्रम्पमध्ये खडाजंगी!](https://ajinkyabharat.com/there-is-a-fight-between-biden-and-trump-in-the-us-presidential-election/): अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष, डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी वादचर्चेची पहिली फेरी रंगली. बायडेन यांनी अनेक मुद्यांवर ट्रम्प यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक शैलीत बायडेन यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. बायडेन हे बऱ्याचदा अडखळत बोलत असल्याचे चित्र दिसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये चिंतेचा सूर आहे. बायडेन काय म्हणाले- ट्रम्प यांनी देशात गोंधळाची स्थिती निर्माण केली. अनेक आघाड्यांवर ट्रम्प अपयशी ठरले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनीच समर्थकांना संसदेवर हल्ला करण्यास चिथावणी दिली गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आपण पालन करणार आहोत. हवामानबदलामुळे मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, ट्रम्प यांनी - [हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी, 122 मृत्यू!](https://ajinkyabharat.com/satsangat-chengarachengri-in-hathras-122-dead/): रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, दीडशेहून अधिक जखमी.  उत्तर प्रदेशातील हाथरसमाये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला ता १५० हुन अधिक जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत. एकूण १२२ जण या दुर्घटनेत मरण पावले आहेत. सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले, की मृतदेह आणि जखमींना टेम्पोमध्ये आणण्यात आले. मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सत्संगात २० हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती, ही घटना नेमकी का घडली, पांसदर्भातील तपास सुरू आहे. दम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतकांच्या - [अखेर दीक्षाभूमीवरील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती!](https://ajinkyabharat.com/after-all-the-postponement-of-underground-parking-at-deeksha-bhoomi/): देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाजवळच्या अंडरग्राउंड पार्किंगविरोधात आंदोलक आक्रमक कामकाजाच्या साहित्याची केली तोडफोड..  जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा स्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी केलेला विरोध पाहून सरकारने या बांधकामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात जाहीर केले. नागपूरच्या दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग योजनेमुळे येथील स्तूपाला धक्का पोहचू शकतो त्यामुळे या पार्किंग विरोध करण्यासाठी सोमवारी दुपारी नागपूर येथे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर येथे प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक राजकीय पक्षांनी या भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे. त्यानंतर उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. नागपूर दीक्षाभूमी - [T20 वर्ल्डकप च्या विजयानंतर एआर रहमान ने टीम इंडियाला समर्पित केले खास गाणे!](https://ajinkyabharat.com/ar-rahman-dedicates-special-song-to-team-india-after-t20-world-cup-victory/): T20 विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर देशाचा गौरव केला आहे. सर्वत्र फक्त टीम इंडियाचीच चर्चा होत आहे. भारतीय संघाचे सर्वसामान्यांपासून ते विशेष व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे. दरम्यान, संगीतकार एआर रहमान यांनीही भारतीय संघाचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांनी ब्लू इंडियन टीममधील पुरुषांना ‘टीम इंडिया हैं हम’ हा म्युझिक व्हिडिओ भेट दिला. या म्युझिक व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे आणि चाहते त्यावर सतत कमेंट करत आहेत. ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाला एक खास गाणे भेट दिले. एआर रहमानने हा विजय खास पद्धतीने साजरा केला. त्यांनी अजय देवगणच्या - [देशभरात आजपासून 3 नवीन कायदे लागू!](https://ajinkyabharat.com/3-new-rules-implemented-across-the-country-from-today/): भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीन सुधारित फौजदारी कायदे 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू झाले आहेत. गेल्या वर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं होत. विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून यावर फक्त पाच तास चर्चा झाली होती. त्याचवेळी विरोधी बाकांवरील 140 हून अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं. देशाची न्यायव्यवस्था बदलणाऱ्या कायद्यांवर संसदेत सखोल चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत, त्यावेळी विरोधकांसह अभ्यासकांनी मांडलं होतं. देशात आजपासून (1 जुलै) हे नवे कायदे लागू झाले आहेत. भाजपची सत्ता नसलेल्या अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्यावर राज्य सरकारांना भारतीय - ['धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर!](https://ajinkyabharat.com/dharamveer-2-release-date-announced/): करारी नजर अन् भगवी वस्त्रं..  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा.  २०२२ साली आलेल्या धर्मवीर सिनेमाने सुपरहिट यश मिळवलं. आनंद दिघेंच्या  आयुष्यावर आधारीत या सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. प्रसाद ओकच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक करण्यात आलं. प्रवीण तरडेंनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ची घोषणाा करण्यात आली. परंतु सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल खुलासा झाला नव्हता. अखेर काल तोरणा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि कलाकारांच्या उपस्थितीत ‘धर्मवीर २’ चा रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय. ‘धर्मवीर २’ हा सिनेमा ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. - [अमरावतीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या.](https://ajinkyabharat.com/change-of-administrative-officers-in-amravati/): राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारण व विनंती बदल्यांची यादी ३० जून रोजी सायंकाळी झळकली आहे. त्यानुसार, शहर आयुक्तालयात कार्यरत पाच पोलिस निरीक्षकांची अन्य पोलीस घटकात बदली झाली आहे. तर तीन पोलीस निरिक्षक नव्याने शहर आयुक्तालयात येणार आहेत. सीआयडीच्या उपअधीक्षक म्हणून राजापेठ, वलगाव येथील डेथ इन कस्टडी प्रकरणांचा तपास करणाऱ्या दिप्ती ब्राम्हणे यांची अमरावती शहर आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. आयुक्तालयातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये गुन्हे शाखा युनिट दोनचे पीआय राहुल आठवले यांची यवतमाळ, नांदगाव पेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांची अकोला, सायबर ठाण्याच्या पीआय कल्याणी हुमने, पीआय अमिता जयपूरकर आणि पीआय शुभांगी वानखडे यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ठाणे - [अरविंद केजरीवाल यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव!](https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-run-to-the-high-court-again/): CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान..  दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. याप्रकरणी आता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान दिले आहे. सध्या अरविंद केजरीवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत. अरविंद केजरीवाल यांची तीन दिवसांची कोठडी शनिवारी संपली. यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने म्हटले होते की, उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात त्यांचे नाव ‘मुख्य सूत्रधार’ म्हणून पुढे आले आहे. तर अरविंद केजरीवाल यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि टाळाटाळ करणारी - [ओडिशात आढळले दोन अँथ्रॅक्स संक्रमित रुग्ण](https://ajinkyabharat.com/two-anthrax-infected-patients-found-in-odisha/): ओडिशाच्या कोराष्ट्रमधील दोघांना अँथ्रॅक्स या संसर्गजन्य या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर एमएलएन वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. १४ जून रोजी अॅक्समुळे मरण पावलेल्या प्राण्याचे मांस खाल्याने या दोघांना हा आजार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या गावातील इतर १० कुटुंबांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अँथ्रॅक्स या संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचे एक पथक कोरापूटमधील कुटिंगा या गावात पाठवण्यात आले आहे. याच गावात अँथ्रॅक्स या संसर्गजन्य रोगाचे रण आढळले आहेत. दरम्यान,अँथ्रॅक्स हा गंभीर जीवाणूजन्य आजार असून वेळेवर उपचार न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. दरम्यान, अँथ्रॅक्स हा आजार एखाद्या - [अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ!](https://ajinkyabharat.com/amarnath-yatra-begins-with-enthusiasm/): काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथील बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवरील गुंफा मंदिराकडे प्रवास सुरु केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनंतनागमधील पारंपरिक ४८ किलोमीटरचा जुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबलमधील १४ किलोमीटरचा लहान पण उंच बालटाल मार्गावरून पहाटे यात्रेकरू रवाना झाले. उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित दुहेरी मार्गावरील वात्रेला प्रारंभ झाला. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी ४,६०३ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूमधील भगवती नगर बेथोल वात्री निवास बेस कॅम्प येथून हिरवा झेंडा दाखवला. हे यात्रेकरू शनिवारी दुपारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे स्थनिक नागरिक आणि प्रशासनाने स्वागत केले. अमरनाथ यात्रा - [दोन वर्षे पूर्ण : मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट](https://ajinkyabharat.com/chief-minister-shinde-has-completed-two-years-on-ex-platform-post/): विचार, विकास आणि विश्वासाच्या बळावर यशस्वी वाटचाल ! शिवसेनेतील फुटीला आणि राज्यातील नव्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. दोन वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या त्रैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील १६ आमदारांसह गुजरातचे सुरत शहर गाठले आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली त्यानंतर पक्षातील आणखी २४ आमदार - [भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप!!](https://ajinkyabharat.com/indias-last-six-in-t20-world-cup/): भारतात मध्यरात्री दिवाळी साजरी केली जात आहे. रोहित शर्माच्या टीमने ते स्वप्न पूर्ण केले जे 11 वर्षांपासून पूर्ण होण्याची वाट पाहत होते. दक्षिण आफ्रिकेने 177 धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. पण, गोलंदाजांना हे मान्य नव्हते. दक्षिण आफ्रिकेच्या हातून विजय हिसकावून घेतला. टी-20 विश्वचषक भारताचा आहे. विजयाचा नायक फक्त एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय संघ आहे. सूर्यकुमारचा तो झेल अनेक दशके लक्षात राहील, त्यामुळेच मिलरला पॅव्हेलियनमध्ये परताव लागल. भारताने बार्बाडोसच्या स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यांच्या विकेट पॉवरप्लेमध्ये पडल्या. कोहलीने 72 धावांची तर अक्षर पटेलने 47 धावांची खेळी खेळली. शिवम दुबेने वेगवान 27 धावा - [रांगडा चित्रपटाचा तूफान अॅक्शन असलेला ट्रेलर झाला रिलीज!](https://ajinkyabharat.com/rangda-chitrapacha-toofan-action-trailer-jhala-released/): तुफान अॅक्शनसह ‘रांगडा’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज.  गेल्या काही दिवसांपासून रांगडा चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल होत. त्यामुळे चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली होती. नुकताच सोशल मीडियावर रांगडा चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘रांगडा’ चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल होत. महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती आणि बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता पणाला लागली आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर भरभरून कमेंट केले आहेत. चित्रपटात राजकारण, लव्हस्टोरी आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या 12 जुलै रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आयुब हवालदार यांनी केले आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटात दोन राष्ट्रीय कुस्तीपटू सिनेमात झळकणार - [गुजरात येथील राजकोट विमानतळाचे छत कोसळले! तीन दिवसात तिसरी घटना](https://ajinkyabharat.com/roof-collapse-at-rajkot-airport-in-gujarat-third-incident-in-three-days/): मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी विमानतळाचे बांधकाम कोसळल्याची घटना समोर आली आहे. २७ जूनला जबलपूर विमानतळ, २८ जूनला दिल्ली विमानतळ तर आता २९ जूनला राजकोट विमानतळाजवळील बांधकाम पावसामुळे कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातच्या राजकोट विमानतळावरील छताचा काही भाग कोसळला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप परिसरात छत कोसळले आहे. काल दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर छत कोसळले होते त्यात एका प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत विमानतळाचे छत कोसळल्याची ही तीसरी घटना आहे. Read also: https://ajinkyabharat.com/major-accident-during-ladakhmadhe-ranagada-sarawa/ - [लडाखमधे रणगाडा सरावा दरम्यान मोठी दुर्घटना.](https://ajinkyabharat.com/major-accident-during-ladakhmadhe-ranagada-sarawa/): लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याच्या सरावाच्या वेळी टी-72 टँकचा अपघात झाला. टँक नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली. या अपघातात जेसीओसह पाच जवानांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री एक वाजता घडली. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चुशुलपासून 148 किमी अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ हा अपघात झाला. पीआरओ पीएस सिंधू यांनी सांगितले की, आम्ही वस्तुस्थिती तपासत आहोत. आरआयएस एमआर के. रेड्डी, डीएफआर भूपेंद्र नेगी, एलडी अकदुम तयबम, हवालदार ए खान (६२५५ एफडी वर्कशॉप), सीएफएन नागराज पी (एलआरडब्ल्यू) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. ज्या T-72 रणगाड्याने सैनिक सराव करत होते त्याला भारतात अजेय - [विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन!](https://ajinkyabharat.com/farmers-protest-outside-vidhan-bhavan-to-collect-milk/): दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुधाला किमान 40 रुपये दर करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. एकीकडे दूध दरावरून शेतकरी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारने आगोदर राज्यातील दूध भेसळ रोखावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या निर्णयाचे पडसाद आता विधानभवना बाहेर देखील पाहायला मिळत आहेत. विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांकडून दूध ओतून आंदोलन करण्यात येत आहे. विधानभवन परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. विधानभवनाच्या मुख्य गेटवर दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात - [जिल्ह्यातील 71 हजार 470 बालकांची तपासणी; अतिसार नियंत्रण पंधरवड्यात आढळले २२५ अतिसाराचे रुग्ण](https://ajinkyabharat.com/in-the-district-71-thousand-470-children-were-examined-diarrhea-control-was-found-in-pandharvadyat/): आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे. एकूण ७१ हजार ४७० बालकांची तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये २२५ बालकांना अतिसार असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. नवजात अर्भक व ५ वर्षाआतील एकूण बालमृत्यूपैकी ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस देऊन ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ६ जून ते २१ जून दरम्यान आरोग्य विभागाकडून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात - [पाक दहशतवाद्यांची काश्मीरमधील कोट्यवधींची संपत्ती जप्त](https://ajinkyabharat.com/property-worth-crores-of-pak-terrorists-seized-in-kashmir/): जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई पाकिस्तानमध्ये बसून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाच दहशतवाद्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे. स्थानिक न्यायालयाने दिलेल्या संलग्रक (अटॅचमेंट) आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ज्या दहशतवाद्यांची मालमत्ता जत करण्यात आली त्यात बशीर आहमद गनी रहिवासी तिलगाम, मेहराज उद दिन रा. लीन खरगाम, गुलाम मोहम्मद यातू रा. तिलगाम, अब्दुल रहमान भट वनौगाम पेन आणि अब्दूल रशीद लोन सत्रेसिरान यांचा समावेश आहे. हे सर्वजण अनेक वर्षापूर्वी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. आता तिथे बसून ते काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत. त्यांच्या जप्त केलेल्या मालमतेत ९ कानाल जमिनीचाही समावेश आहे. क्रेरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई - [महाराष्ट्रात पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार!](https://ajinkyabharat.com/maharashtra-petrol-and-diesel-rates-will-be-reduced/): अजित पवारांकडून गिफ्ट! मुंबईसह 3 शहरात ‘टॅक्स’ कमी करणार देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली होती, त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात होती. महागाईच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात महायुती सरकारला तर केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. यापूर्वी, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर 100 रुपयांच्या आत आले आहे. आता  मुंबईसह एमएमआरडीच्या क्षेत्रातील पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला - [पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी](https://ajinkyabharat.com/pooja-khedkar-came-to-manorama-khedkar-and-was-sent-to-court-cell-for-14-days/): वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी ते पिस्तूल जप्त केले. मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. प्रत्येकी दोन दिवसांच्या या पोलीस कोठडी सुनावण्यात आल्या होत्या. आता पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मनोरमा खेडकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच येरवडा कारागृह होऊ शकते. Read also: https://ajinkyabharat.com/dharamveer-2-cha-hindi-trailer-launch/ - [धर्मवीर 2 चा हिंदी ट्रेलर लॉन्च!](https://ajinkyabharat.com/dharamveer-2-cha-hindi-trailer-launch/):  ‘धर्मवीर-2’ या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने विशेष उपस्थितीत लावली. सलमानच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपनुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, अशोक सराफ, सलमान खान ही सर्व मंडळी धर्मवीर-2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित होते. सलमान खानने अवघ्या दोन शब्दात या सिनेमाला शुभेच्छा दिल्या. पहिल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगलाही उपस्थित होतो,तो सुपरहिट झाला. हा सिनेमा देखील हिट व्हावा अशा शुभेच्छा जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत शुभेच्छा थांबवल्या. धर्मवीर-2 या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच कारण,आनंद दिघे यांचा मृत्यू कसा - [आता आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी होऊ शकतात सहभागी](https://ajinkyabharat.com/government-employees-can-participate-in-rss-programs/): केंद्र सरकारने हटवली 58 वर्षे जुनी बंदी आता केंद्रीय कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरील बंदी केंद्र सरकारने आता उठवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात केंद्र सरकारची ही भेट मानली जात आहे. संघाच्या स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या केंद्र सरकारच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना निर्बंधांमुळे सहभागी होता येत नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही हा कायदा लागू होता. आता हे निर्बंध हटवल्यामुळे सरकारी कर्मचारी आरएसएस कार्यक्रमात  सामील होऊ शकतील. केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर 1966 रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती. आता मोदी सरकारने ही 58 वर्षे जुनी बंदी उठवली आहे. - [अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुकीतून माघार!](https://ajinkyabharat.com/americas-presidents-election-day/): पत्र लिहून घोषणा..  वाढलेले वय आणि बोलण्यातील चुका यामुळे वादात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी पत्र लिहून याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बायडेन यांची प्रकृती आणि बोलण्यातील चुका पाहून लोक त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करत होते. डिबेटमध्ये देखील बायडेन ट्रम्प यांच्यापासून पिछाडीवर पडत चालले होते. अशातच भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना उमेदवार केले जावे अशीही मागणी जोर धरत होती. परंतू, या चर्चावर बायडेन यांनी अनेकदा आपण काहीही झाले तरी उमेदवारी मागे घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लाईव्ह डिबेटचा एक महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये ते ट्रम्प यांच्याविरोधात अनेकदा - [शरद पवार- मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक! राजकीय चर्चांना उधाण..](https://ajinkyabharat.com/sharad-pawar-chief-ministers-hour-long-meeting-instigates-state-discussions/): सद्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय - [देवेंद्र फडणवीसांना अटक करा! संजय राऊतांची मागणी](https://ajinkyabharat.com/sanjay-rautans-demand-to-stop-devendra-fadnavis/): विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला. या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महायुतीकडे आल्याने त्यांचा फुगा फुटला असं विधान केले. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे. पैसा फेको, तमाशा देखो असं आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले, हे चिंचोके देऊन फोडले का?, केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा. २० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले, ईडी, सीबीआय - [डेंग्यूचा 'ताप'; आरोग्याची काळजी घ्या](https://ajinkyabharat.com/take-care-of-dengue-heat-health/): पावसाळ्यात उदभवणाऱ्या अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश आहे. त्यात महाराष्ट्रात काही दिवसांपासून डेंग्यूचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक, केरळ आणि इतर काही राज्यांमध्येही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. याविषयी डॉ. सुरंजित चटर्जी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डेग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे होते. त्यात अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, स्नायू व सांधेदुखी, मळमळ, उलट्या, सूज येणे, पुरळ यांसारखी लक्षणे - [सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस](https://ajinkyabharat.com/heavy-rain-like-rain-in-chandoli-dam-area-of-u200bu200bsangli/): वारणा धरणाचा वक्र दरवाजा कोणत्याही क्षणी उघडणार..  सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. ढगफुटीसदृश्य पावसामुळे चांदोली धरणात 26.81  टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 148 मिलिमीटर पाऊस पडला आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात 27 हजार 557 क्युसेक पाण्याची आवक सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1625 मिलिमीटर इतका पाऊस पडलाय. त्यामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण आता 78 टक्के भरले आहे. चांदोली धरणातून सध्या 1 हजार 995 - [स्वाती इंडस्ट्रीजचे काम बंद करा! -निलेश देव](https://ajinkyabharat.com/nilesh-dev-should-stop-working-in-swati-industries/): सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांचे अन्नत्याग आंदोलन!  अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रिजला देण्यात आला आहे. मात्र हा ठेका गैर पद्धतीने देण्यात आला असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी स्वाती इंडस्ट्रीजचे काम बंद करण्याची मागणी करत अन्न त्याग आंदोलन सुरू केल आहे. स्वाती इंडस्ट्रिज सोबत झालेला करार महापालिका आयुक्त व प्रशासकाने अकोलेकरांवर थोपलविला असल्याचा आरोप यावेळी देव यांनी केला. हा करार रद्द करावा या मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी राऊतवाडी चौकात उपोषण सुरू केल आहे. या आधी सुद्धा या विषयी निलेश देव यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन करत पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते. ह्या आहेत प्रमुख मागण्या- १. - [नागपुरात अतिवृष्टीबाबत IMD अलर्ट!](https://ajinkyabharat.com/nagpurat-imd-alert-regarding-excessive-rainfall/): जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद, आदेश जारी महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांत नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज म्हणजेच 22 जुलै रोजी अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर आज जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.  जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी रविवारी सायंकाळी पत्र जारी केले. या पत्रात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये पावसामुळे बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सोमवार 22 जुलै रोजी भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. - [मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा दावा](https://ajinkyabharat.com/congress-partys-claim-on-murtijapur-assembly-constituency/): राज्यात विधानसभा निवडणूका तोंडावर असतांना उमेदवारी मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून ईच्छुकांचे अर्ज मागवलेले आहेत. अशातच अखिल भारतीय कॉग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खा. चंद्रकांत हंडोरे यांचे निकटवर्तीय व अकोला ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटी प्रशासन व संघटन सरचिटणीस भूषण गायकवाड यांनी मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. स्थानिक कॉग्रेस कार्यालयात त्यांनी ईच्छुक उमेदवारी अर्ज भरला आहे. १९७८ पासून आतापर्यंत या मतदारसंघात भाजपा ५ वेळा कॉग्रेस ३ वेळा राष्ट्रवादी कॉग्रेस १ वेळा व अपक्ष उमेदवार १ वेळा निवडणून आलेला आहे. तसेच या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून भूषण - [१०० वर्षांनी ऑलिम्पिक पॅरिसमध्ये!](https://ajinkyabharat.com/100th-anniversary-olympics-in-paris/): पॅरिसचं ऑलिंपिक अनेक गोष्टींमुळं सतत चर्चेत आहे, खरंतर ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा भरवणं हे कोणत्याही देशासाठी अभिमानाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरच जबाबदारीचीही, या स्पर्धांवर अनेक देशांची राजकीय आर्थिक गणितंही ठरत असतात, त्यामुळे यजमान देशांच्या अर्थव्यवस्थेसाठीही ही स्पर्धा अनेक पातळ्यांवर महत्त्वाची ठरते. फ्रान्स तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचं यजमानपद भूषवतोय. पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ मध्ये याआधीच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्यात आणि त्यानंतर बरोब्बर १०० वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सला स्पर्धेचं यजमानपद मिळालंय. या १०० वर्षांत जगानं आधुनिकतेकडं झपाट्यानं वाटचाल केली, तसे या स्पर्धांमध्येही आमूलाग्र बदल झाले. ऑलिंपिक स्पर्धेत पूर्वी सगळ्या खेळाडूंना एकत्र राहण्याची सोय नव्हती, तशी सोय असावी, असा विचार करत फ्रेंच प्रशासनाने १९२४च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये - [राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार महाराष्ट्रात](https://ajinkyabharat.com/president-draupadi-murmu-will-come-to-maharashtra/): राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नियोजित दौरा असणार आहे. येत्या रविवारी २८ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. त्यांचा हा दौरा कौल्हापूरमध्ये असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलीस अधीक्षक महेंद्र उपस्थित होते. राष्ट्रपतींचे आगमन, दौरा आणि सुरक्षा याबाबत काळजी घेतली जात आहे. येत्या २८ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सकाळी कोल्हापूरमध्ये करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. देवीचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती पुढे वारणेला जाणार आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/monsoon-session-of-parliament-from-today-nirmala-sitharaman-mandanar-economic-survey/ - [संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून, निर्मला सीतारामन मांडणार आर्थिक सर्वेक्षण](https://ajinkyabharat.com/monsoon-session-of-parliament-from-today-nirmala-sitharaman-mandanar-economic-survey/): संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण हे एका रिपोर्ट कार्डासारखे असते ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक वर्षाच्या कामाचा आढावा घेतील आणि पुढील योजना सांगतील. त्याच वेळी, मंगळवारी त्या  मोदी 3.0 चा पहिला सामान्य अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री सीतारामन उद्या म्हणजेच मंगळवारी विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 लोकसभेत दुपारी 1 वाजता आणि राज्यसभेत दुपारी 2 वाजता सादर केले जाईल, त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार - [कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-kolhapur-district-shivaji-vidyapeeth-exam-cancelled/): कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही संपुर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सह एकूण ३३ मार्ग बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप पाहून आज शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात ८० टक्के पाणी भरले तर वारणा ७२ टक्के पाणी भरले आहे. हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहुवाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सदर पावसामुळे शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/here-the-politics-of-reservation-is-not-based-on-religion/ - [''इथं आरक्षणाचं राजकारण चालेल, धर्माचं नाही!''](https://ajinkyabharat.com/here-the-politics-of-reservation-is-not-based-on-religion/): अयोध्याचे खासदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी चर्चा लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांमध्ये चर्चेत आलेले खासदार म्हणजे अयोध्या लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद. अयोध्येतील ज्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन राजकारण झालं, किंवा भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवण्यात आला. त्यामुळे, अयोध्या मतदारसंघातील भाजपचा पराभव सर्वांनाच आश्चर्य करणारा होता. त्यामुळेच, अयोध्या येथील खासदार अवेधश प्रसाद यांची देशपातळीवर चर्चा होत असून सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही सोनिया गांधींसोबत त्यांची ओळख करुन दिली होती. आता, अवधेश प्रसाद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी, त्यांच्यासमवेत सपाचे आमदार अबू आझमही  होते, या भेटीनंतर बोलताना, मी परवा विशाळगडावर जाईन, असे - [लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन](https://ajinkyabharat.com/non-cooperation-movement-of-employees-of-public-run-means-center/): लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे न्याय हकाच्या मागण्याबाबत असहकार आंदोलन लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातुन महिलांच्या सबलीकरणाकरिता अहोरात्र परिश्रम घेउन शासनाचे महत्वपूर्ण असे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलनाद्वारे रास्त मागण्यांबाबत शासन दरबारी निवेदन सादर केले होते. महिला व बाल विकास विभाग पुरस्कृत महिला आर्थिक विकास महामंडळद्वारे शासन प्रचलीत धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व 36 जिल्हातील शासन प्रचलित महिला सक्षमीकरण ग्रामीण व शहर स्तरावर कार्यक्रमे आणि उपक्रम योजना या करिता अहोरात्र काम तालुकास्तर केंद्रातील व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, मि.आर.पी या कर्मचाऱ्यांमार्फत कामे करवून घेत असतांना महिला आर्थिक विकास महामंडळकडून लोकसंचालित साधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मानधनाची कोणतीही तरतूद नाही. महिला सक्षमीकरण संबंधी अहोरात्र काम करून या कर्मचाऱ्यांना - [राष्ट्रीय लोक अदालत; जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजन](https://ajinkyabharat.com/national-lok-adalat-district-and-sessions-court-organization/): विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश पैठणकर यांची माहिती सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचेकडुन आदेशाप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 27 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर लोक अदालती मध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. अकोला जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी, अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालती मध्ये ठेवता येऊ शकतात. लोक अदालती मध्ये पक्षकार सहभाग घेवू शकतात. तसेच विशेष लोक अदालतीचे फायदे हे साध्या व सोप्या पध्दतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अमलबजावणी होऊ शकणार असतो. वेळेची - [नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्यावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार](https://ajinkyabharat.com/district-magistrate-ajit-kumbhar-should-provide-immediate-compensation-to-the-affected-people/): अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व यंत्रणांचा आढावा पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी सजग राहून पार पाडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अ से निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांचा ऑनलाइन बैठकीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी. जिल्ह्यात काही ठिकाणी साथरोग उद्भवल्याच्या घटना घडल्या. त्यादृष्टीने पेयजल स्त्रोतांची सुरक्षितता, स्वच्छता, जलवाहिन्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे. वास्तविक - [सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु!](https://ajinkyabharat.com/satta-alias-u200bu200bdharavi-redevelopment-project-should-be-cancelled/): उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प टेंडरच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य, केंद्र सरकार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई येथे आयजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाल्यास त्यांचे सरकार धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करेल, अशी घोषणा केली आहे. ज्यामुळे आगामी काळात भाजप, राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय हेवे दावे पाहायला मिळू शकतात. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींवर टीका केली. तसेच, मुंबईला आम्ही आदानी सिटी होऊ देणार नाही, असे - [अकोला बसस्टँड चे नूतनीकरण सुरू; जाणून घ्या कुठून मिळेल बस..](https://ajinkyabharat.com/renovation-of-akola-bus-stand-started-know-where-you-will-get-the-bus/): अकोला बसस्टॅन्ड चे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने अकोला आगर क्र.२ मधील तेल्हारा व अकोट मार्गे जाणाऱ्या एस टी बसेस अकोला आगर क्रमांक १ मधून सुटतिल अशी माहीती आगार व्यवस्थापक भिवटे यांनी दिली. अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्टॅन्ड आगर क्रमांक दोन मध्ये सिमेंट काँक्रीटीकरण आणि बस स्टॅन्डच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने अकोला आगार क्रमांक दोन मधील बस गाड्या ह्या अकोला आगर क्रमांक एक (जुने बस स्टँड, टॉवर चौक) येथून सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे अकोट व तेल्हारा मार्गा कडुन जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस सोमवार दि.२२ जुलै २०२४ पासुन अकोला आगार क्रं.०१ (जुने बस - [जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला](https://ajinkyabharat.com/jarangeni-legislative-assembly-288-jaga-ladhwavyat-prakash-ambedkarancha-salla/): मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.  मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर  यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते. यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले - [पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा विक्रम!](https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/):  X वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक पहिले नेते! इलॉन मस्क यांच्याकडून अभिनंदन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते असल्याबद्दल टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. X वर पोस्ट करत मस्क म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात जास्त फॉलो केले जाणारे जागतिक नेते असल्याबद्दल अभिनंदन!’ दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे एक्सवर 100 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ज्यांचे सध्या 38.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम 11.2 दशलक्ष. पोप फ्रान्सिस 18.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जागतिक नेत्यांपेक्षा पंतप्रधान मोदी खूप पुढे आहेत. टेलर स्विफ्ट - [मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारत कोसळली!](https://ajinkyabharat.com/four-storey-building-collapses-in-mumbais-grand-road-area/):  ढिगार्‍याखाली अनेक जण अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आज मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी पूरक परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अंधेरीमध्ये सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. असे असताना मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला असून त्या ढिगार्‍याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी रेस्क्यू करून ढीगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्याचा करत आहेत. साई गुणीसा ही इमारत ग्रँड रोड स्टेशन परिसरात असून या इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे. महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून - ['सन ऑफ सरदार 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!](https://ajinkyabharat.com/son-of-sardar-2-will-soon-be-available-to-the-audience/): चित्रपटात झळकणार अभिनेत्री कुब्रा सैत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला  बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट सन ऑफ सरदार २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कुब्रा सैत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. कुब्राने सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमधून कुकू या आपल्या दमदार व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अजय देवगण आणि संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात कुब्राची व्यक्तिरेखा अतिशय मनोरंजक आणि दमदार असणार आहे. हा चित्रपच प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरु होणार आहे. चित्रपटाचा काही भाग परदेशात शूट होणार असल्याची माहिती आहे. Read also: https://ajinkyabharat.com/biden-accepted-the-election/ - [बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी !](https://ajinkyabharat.com/biden-accepted-the-election/):  ज्यो बायडेन यांच्या प्रकृतीस्वास्थ्यतेबाबत दररोजच उलट सुलट बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा व्हायला लागली आहे. बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली आहे. विशेषतः बायडेन यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर तर या मागणीला अधिकच जोर चढला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते आणि कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ऍडम शिफ यांनी जाहीरपणे अध्यक्ष बायडेन यांना निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्यास सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या वयामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे पुन्हा निवडणूक लढवण्याची मोहीम संपवली तर ते देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी चांगले होईल, असे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि सिनेटमधील बहुसंख्यांकांचे नेते आणि काँग्रेसमधील सर्वात - [यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा!](https://ajinkyabharat.com/upsc-chairman-manoj-sonis-resignation/): पूजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा केंद्रीय लोकसेवा आयोग चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. महत्त्वाचे असे की, पाच वर्षांच्याय कार्यकाळावर नियुक्त असलेल्या सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा नियोजित कार्यकाळ सन 2029 पर्यंत आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यापाठीमागे ‘वैयक्तिक कारण’ इतकीच माहिती सध्या पुढे येत आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते. देशभर गाजत असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंत हा राजीनामा आल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. मनोज सोनी यांनी 2017 मध्ये UPSC सदस्य म्हणून त्यांचा प्रवास सुरू केला आणि 16 मे 2023 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सोनी - [विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर](https://ajinkyabharat.com/pawar-announces-second-young-candidate-for-assembly/): राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन शरद पवारांनी केलं. या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांना खाली बसवा असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी हे आवाहन केलं. शरद पवारांनी या आधी तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता अकोले मतदारसंघातून दुसरा तरुण उमेदवार जाहीर केला. त्यामुळे अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण - [रस्त्याच्या मागणीसाठी "प्रहार" आक्रमक!](https://ajinkyabharat.com/aggressive-attack-for-road-demands/): अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्या कॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून रस्त्याचे कामे प्रलंबित आहे. या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी सदर रस्त्याच्या कामाकरीता निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आले रस्त्याच्या दोन्हीही बाजूला नदीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे काम अतिशय मंद गतीने सुरू असून काही भागात हेतुपुरस्सर नालीचे बांधकाम थांबवण्यात आले आहे. जर मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सदर प्रकरणात प्रशासनाने लक्ष न दिल्यास महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी व - [अकोला पुर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेस चा दावा!!](https://ajinkyabharat.com/akola-east-assembly-constituency-congresss-claim/): काँग्रेस चे राज्य प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी घेतला पक्षाकडुन अर्ज..  युवकांचा प्रतिनीधी म्हणुन निवडणुक लढवण्यास इच्छुक. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना उमेदवारी मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडुन इच्छुकांचे अर्ज मागवले जात आहेत. अशातंच महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते व युवक कॅांग्रेस चे महासचिव कपिल ढोके ह्यांनी अकोला पुर्व विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. स्थानिक कॅांग्रेस पक्ष कार्यालयातुन त्यांनी इच्छुक उमेदवाराचा अर्ज घेतला आहे. अकोला पुर्व हा मतदार संघ गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कॅांग्रेस कडेच राहीला आहे. ह्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी च्या समिकरणामुळे हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाला जाऊ शकतो अशी जिल्ह्यात चर्चा असतांना कॅांग्रेस मधून - [विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती](https://ajinkyabharat.com/vinay-mohan-kwatra-appointed-as-indias-ambassador-to-america/): माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने घोषणा केली आहे. ते लवकरच हा पदभार स्वीकारतील आणि जानेवारीत निवृत्त झालेले ज्येष्ठ राजनयिक तरनजीत सिंग संधू यांची जागा घेतील. संधू यांनी गौरवशाली राजनैतिक कारकिर्दीत फेब्रुवारी 2020 ते जानेवारी 2024 या कालावधीत युनायटेड स्टेट्समधील राजदूत म्हणून काम केले आहे. आता, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत प्रशासनात बदल अपेक्षित असताना आगामी भारत-अमेरिका संबंध हाताळण्याचे काम क्वात्रा यांच्याकडे सोपवले जाणार आहे. विनय मोहन क्वात्रा हे 1988 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा - ['राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या लढ्याला यश](https://ajinkyabharat.com/nationalist-congress-party-sharadchandra-pawar-pakshachaya-ladhyala-yash/): निवडणूक आयोगाने गोठवली ‘तुतारी’ आणि ‘बिगुल’ मुक्तचिन्ह महाराष्ट्रात एनसीपी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाचे नाव आणि चिन्हं गमवलं. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणूकांसाठी त्यांनी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्हं घेतलं मात्र मतदार यंत्रावर अपक्ष उमेदवारांना या चिन्हाशी साधर्म्य असणारी अन्य दोन चिन्हं होती त्यामुळे काही ठिकाणी शरद पवारांना लोकसभेत फटका बसला. पण हा फटका विधानसभा निवडणूकीमध्ये बसू नये म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष वेधले होते आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या X अकाऊंटवरून माहिती देताना निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ आणि ‘बिगुल’ मुक्तचिन्ह गोठवली असल्याचं म्हटलं आहे. ‘पिपाणी’, ‘बिगुल’ ह्या चिन्हाचा ‘तुतारी’ असा वापर करून - [मायक्रोसॉफ्ट सर्व्हर क्रॅश!!](https://ajinkyabharat.com/microsoft-server-crash/): मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेमध्ये त्रुटी आली आहे. त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांची विमाने विमानतळावर अडकून पडली असून त्यांना टेक ऑफ करता येत नाही. दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर ऑनलाइन चेक-इन सेवा बंद झाली आहे. याचा परिणाम जगभरातील अनेक बँकांवरही झाला आहे. भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये हवाई सेवा ठप्प झाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील समस्यांमुळे विमान सेवा प्रभावित झाली आहे. अनेक कंपन्यांची विमाने उडू शकत नाहीत. भारतात, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू विमानतळावरील उड्डाणे वेळापत्रकाच्या मागे धावत आहेत. या तांत्रिक अडचणींनंतर भारत सरकारने मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधला आहे. अनेक देशांच्या सरकारने आपत्कालीन बैठका बोलावल्या आहेत. स्पाइसजेट, इंडिगो आणि आकासा एअरलाइन्सनेही अशाच प्रकारच्या तांत्रिक समस्यांचा उल्लेख - [अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा](https://ajinkyabharat.com/big-expectations-from-the-budget/): नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे. आता देशातील नारिकांना मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण पुढच्या आठवड्यात २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री सीतारामण सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताचा या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असा अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल. Read also: https://ajinkyabharat.com/suryakumar-yadav-nava-t20-cha-captain/ - [सूर्यकुमार यादव नवा टी-२० चा कर्णधार](https://ajinkyabharat.com/suryakumar-yadav-nava-t20-cha-captain/): सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी-२० कर्णधार असणार आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील टी मालिकेसाठी सूर्यकुमारकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. वनडे संघात कर्णधार रोहित आणि विराट कोहली हे अनुभवी शिलेदार आहेत. हार्दिक टी संघाचा भाग आहे. दरम्यान दोन्ही मालिकांसाठी शुबमन गिलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनातील हा पहिलाच दौरा असणार आहे. सूर्यकुमारने याआधीही भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. टी वर्ल्डकपविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्माने फायनलनंतर या प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. रोहितच्या बरोबरीने विराट कोहलीनेही टी प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे टीचं कर्णधारपद कोणाकडे असणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद - [अकोला: फॅशनेबल कपडे लंपास करणारी शटर गँग परराज्यातील](https://ajinkyabharat.com/akola-fashionable-clothes-selling-shutter-gang-in-state/): फॅशनेबल कपडे परिधान करण्यासाठी चोरट्यांनी थेट तयार कपड्याच्या दुकानावर डल्ला घातला सिव्हिल लाइन रोडवरील कपड्यांच्या दोन दुकानांमध्ये चोरट्यांनी सोमवारी रात्री चोरी केली केली होती ही शटर गँग परराज्यातील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. रेल्वे गाडीने च ही टोळी अकोल्यात आली होती आणि परत सुद्धा गेली आहे. सिव्हिल लाईन रोडवरील दुकानातून रोकड आणि कपडे चोरुन नेले. चोरटे सी- सीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. जे. जे. कलेक्शन आणि तायबा कलेक्शनमध्ये तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर चोरटे दुकानाचे शटर वाकवून आत घुसले. जे. जे. कलेक्शनमध्ये तीन दिवसांपासूनची गल्ल्यातील रक्कम ५५ हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तर तायबा कलेक्शनमधून चोरट्यांनी कपडे - [चंद्राबाबू नायडू यांच्या केंद्रासमोर तीन मागण्या](https://ajinkyabharat.com/chandrababu-naidus-three-demands-from-the-center/): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान, एनडीए सरकारमध्ये किंगमेकर म्हणून उदयास आलेल्या तेलगू देसम पार्टीला या अर्थसंकल्पातून राज्यासाठी मोठ्या अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या तीन इच्छा सरकारकडे बोलून दाखवल्या आहेत. विशेष म्हणजे, टीडीपी प्रमुख आपल्या इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी सातत्याने दिल्ली दौरे करत असून, भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी त्यांनी अवघ्या १० दिवसांतच दुसऱ्यांदा दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली - [पंढरपूर यात्रेत कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाची सेवा](https://ajinkyabharat.com/veer-bhagatsingh-emergency-rescue-road-service-at-pandharpur-yatra-kurankhed/): आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर यात्रेत देशातून लाखो भाविक हे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे येत असतात . पंढरपूर येथे आल्यानंतर सर्व भाविक चंद्रभागेच्या पावन नदीपात्रात अंघोळ करतात या नदीपत्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक यांनी आपली सेवा दिली आहे. अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक हे पंढरपूर येथे सेवा दिली आहे.  सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले, यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन पथक कोल्हापूर अधिकारी प्रकाश लकोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाने - [3 महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोप.](https://ajinkyabharat.com/minor-girl-missing-for-last-3-months-investigation-by-police/): पिंजर पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा- कुटुंबियांचा आरोप आमची मुलगी मागील तीन महिन्यापासून बेपत्ता आहे, पिंजर पोलीस अजूनही मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरत आहेत, जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन आमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगी मागील 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पिंजर पोलीसात दाखल करूनही पोलिस प्रशासन सदर प्रकरणात हलगर्जीपणा करत आहे. कुटुंबियांनी गणेश काळे या तरुणावर संशय व्यक्त केला होता, मात्र अद्यापही पोलिसांनी गणेश काळे याची चौकशी केली नसल्याचे समजते. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली, आणि तक्रार मांडली. मुलीच्या पालकांनी पिंजर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस - [मनोरमा खेडकरला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी](https://ajinkyabharat.com/i-came-to-manorama-khedkarla-till-20th-july-police-kothadi/): पुणे न्यायालयाचा निर्णय..  भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिला पुणे जिल्हा न्यायालयाने 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जमिनीच्या वादातून काही लोकांना बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी मनोरमाला अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, मनोरमाला आज सकाळी रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून पकडण्यात आले होते. अनेक दिवसांपासून ती इथे लपून बसली होती. माहितीनुसार, मनोरमाला रायगडहून पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात आणून औपचारिकरित्या अटक करण्यात आली. यानंतर मनोरमाला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने तिला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात मनोरमा पुण्याच्या मुळशी तालुक्यातील धडवली गावात जमिनीच्या वादावरून काही - [गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी रुळावरून घसरल्या](https://ajinkyabharat.com/five-bogies-of-chandigarh-dibrugarh-express-run-at-gonda/):  तीन ठार; अनेक जखमी चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी आज उत्तर प्रदेशातील गोंडा येथे उलटल्या. या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.     गोंडा-गोरखपूर रेल्वे मार्गावर मोतीगंजच्या पिकौरा गावाजवळ हा अपघात झाला. चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या पाच बोगी उलटल्या. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे आणि पोलिस दल घटनास्थळी पोहोचले - [मेळघाटात उर्जित फाउंडेशन आणि २५ युथ मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे विद्यार्थांना छत्री वाटप](https://ajinkyabharat.com/umbrella-distribution-to-students-by-melghatat-urjit-foundation-and-25-youth-multipurpose-foundation/): मेळघाटात अकोल्यातील  मधील उर्जित फाउंडेशन आणि २५ युथ मल्टिपर्पज फाऊंडेशन चा उपक्रम १२० विद्यार्थांना छत्रीचे वाटप २५ युथ फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४७ व्या मेळघाट शिबिराच्या निमित्ताने मेळघाटातील पोटीलावा जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १२० छत्रीचे वाटप करण्यात आले. २५ युथ फाऊंडेशन ही संस्था मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे . या संस्थेच्या माध्यमातून विविध भागातील तरुणांना समाजकार्यासाठी प्रेरित केले जाते. तरुणांना राजकीय सामाजिक बाबींची जाणीव करून दिली जाते. निसर्ग भ्रमंती आदिवासी संस्कृतीची ओळख पक्षी निरीक्षण व तज्ञांचे मार्गदर्शन यांसारखे उपक्रम होतात. मेळघाट येथील ग्राम ज्ञानपीठ कोठा येथे ४७ वे शिबिर १२ ते १६ जुलै - [घाटकोपरच्या व्यावसायिकाची वांद्रे-वरळी सी लिंकवर आत्महत्या](https://ajinkyabharat.com/ghatkoparchaya-businessman-vandre-varali-c-linkwar-commits-suicide/): बुधवारी संध्याकाळी, 56 वर्षीय भावेश सेठ या व्यावसायिकाने मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंक वरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ‘सॉरी बेटा, कुटुंबाची काळजी घे,’ अशी सुसाईड नोट भावेश सेठ यांनी लिहून ठेवली होती. घाटकोपर पश्चिमेतील रहिवासी भावेश सेठ हे बॉल बेअरिंगचा व्यवसाय करत होते. त्याच्यावर मोठे कर्ज होते आणि त्याला मानसिक आव्हानांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, दुपारी 3 वाजताच्या सुमारास सेठ वांद्रे वरळी सी-लिंक येथे आले. त्यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून लिफ्ट मागितली. कार चालकाने त्यांना सी लिंकच्या मध्यभागी सोडले. पाण्यात उडी मारण्यापूर्वी सेठने त्यांचा मुलगा स्मिथ - [पीकविम्या संदर्भात शिवसेनेचे (उबाठा) आमदार आक्रमक!](https://ajinkyabharat.com/shiv-senes-ubatha-mla-aggressive-in-relation-to-peak-vimya/): पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे. अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये कृषी अधिकारी आणि तहसिलदार यांना कोंडले आहे. बाळापूर नगर परिषद येथे पीक विमा संदर्भात शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहचलेचं नाही. आमदारांनी फोन लावले तरी देखील विमा कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी न आल्याने शेवटी संतप्त आमदारांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तो पर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे उघडणार नाही व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी मोठ्या - [माना पोलिसांनी गोवंश तस्काराच्या आवळल्या मुसक्या.!](https://ajinkyabharat.com/the-police-agreed-with-the-cow-smuggler-and-smiled-loudly/): कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या दोन गोवंशांना माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान माना परिसरात गोवंश मास विक्री जोमात सुरू असल्याची जनसामान्यातून चर्चा मुर्तीजापुर तालुक्यात गोवंश तस्करी व मास विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू आहे. मागील काही दिवसात झालेल्या कारवायांवरून हे  दिसून आले आहे. विशेषतः माना परिसरात अनेक वर्षापासून सुरू असलेला गोवंश मास विक्रीचा धंदा जोरात सुरू असून यावर बंदी असताना सुद्धा गोवंश तस्करांचा मात्र राजरोसपणे मास विक्रीचा धंदा सुरू आहे. अशातच बुधवार 17 जुलै रोजी एकादशीच्या दिवशी मुर्तीजापुर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात दोन गोवंश बैल कत्तलीसाठी नेत असताना आरोपीसह ताब्यात घेतल्याची कारवाई माना पोलिसांकडून करण्यात आली. माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकादशीच्या - [अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूकीच्या धामधूमीमध्ये जो बायडेन कोरोना पॉजिटिव](https://ajinkyabharat.com/joe-biden-corona-positive-in-the-midst-of-us-presidential-election/): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याचा दबाव वाढला आहे. प्रभावशाली डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी सार्वजनिकपणे जो बायडेन यांना अध्यक्षपदाची उमेदवारी सोडून देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ डेमोक्रॅट सिनेटचे नेते चक शूमर यांनी म्हटले होते की बायडेन यांनी संबंधित आरोग्य समस्या लक्षात घेऊन त्यांची निवडणूक मोहीम संपवली तर ते देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी चांगले होईल. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाने जो बायडेन यांना उभे केले आहे. दरम्यान, मिलवॉकी येथील रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये ट्रम्प आणि उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे.डी. वन्स - [IAS पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक!](https://ajinkyabharat.com/manorama-khedkar-who-came-after-ias-puja-got-stuck/): वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते. रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली. पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबवून त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा - [अग्निवीरांसाठी हरियाणा सरकारची मोठी घोषणा!](https://ajinkyabharat.com/haryana-governments-big-announcement-for-firefighters/): नोकरीत १० टक्के आरक्षण; ५ लाखाचे बिनव्याजी कर्ज! हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे. सैनी म्हणाले, अग्निवीरांना शासकीय नोकरीत १० टक्के आरक्षण मिळेल. आमचं सरकार हरियाणामधील अग्निवीरांना राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विशिष्ट नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषित करत आहे. याअंतर्गत पोलीस हवालदार, मायनिंग गार्ड, फॉरेस्ट गार्ड, जेल वॉर्डन व एसपीओ पदांसाठी अग्निवीरांची थेट भरती केली जाईल. अग्निवीरांना गट क आणि गट ड मधील सरकारी पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाईल. परंतु, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला पाच वर्षांची सवलत दिली जाईल. गट क मधील नागरी विभागातील नोकऱ्यांमधील भरतीत अग्निवीरांसाठी पाच टक्के आरक्षण, गट ड मध्ये - [मंत्रिमंडळ विस्तार करा : संजय शिरसाट](https://ajinkyabharat.com/sanjay-shirsat-should-expand-the-cabinet/): केंद्रातील मोदी सरकारने शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराला रेड सिग्नल दिला आहे. निवडणुकीला तीन महिने शिल्लक असल्याने केंद्र सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करण्याऐवजी ते जसेच्या तसे चालू द्या, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. विधानसभेच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी धाकधूक युतीतील आमदारांना लागून राहिली आहे. जानेवारीपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचे तर्क वितर्क मांडले जात आहेत मात्र जून संपला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी काही चिन्हे दिसून येत नाहीत. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्तार विधानसभेच्या तोंडावर न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. मध्यंतरी शिंदे आणि अजित पवार दिल्लीवारीला गेल्याचे आढळून आले होते - [डोनाल्ड ट्रम्प अधिकृत उमेदवार म्हणून आज औपचारिकपणे नामांकन स्वीकारतील!](https://ajinkyabharat.com/donald-trump-formally-accepts-nomination-as-official-candidate-today/): अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. ते या हल्लयातून थोडक्यात बचावले. हल्ल्यानंतर प्रथमच दि. १६ जुलै रोजी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते सहभागी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. रिपब्लिकन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कानाला पट्टी बांधून ते सहभागी झाले. या वेळी ट्रम्प मैदानात आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. यावेळी ली ग्रीनवुडने त्यांचे गॉड ब्लेस द यू.एस.ए. केले. हे गीत गायले. ट्रम्प यांची मुले एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरर हेही यावेळी उपस्थत होते. अधिवेशनाच्या ठिकाणी हजारो - [भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान](https://ajinkyabharat.com/bjp-mp-anup-dhotres-election-appeal-in-high-court/): भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..  लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल आहे. यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे. अनुप धोत्रे यांनी निवडणुकीत जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाये. धोत्रे यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा ओलांडल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेत केला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे म्हणणे आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 - [अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद!](https://ajinkyabharat.com/freezer-in-the-mortuary-of-akolyati-government-hospital-closed/): मृतदेह कुजण्याचा धोका अनोळखी तसेच अपघातग्रस्त मृतदेहांची मरणानंतरही अवहेलना आकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद असल्याने या ठिकाणी ठेवण्यात येत असलेल्या अनोळखी मृतदेहांसह अपघातग्रस्त व घातपात प्रकरणातील मृतदेह कुजण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शवविच्छेदनगृहातील फ्रीजरला असलेल्या विद्युत कनेक्शनमध्ये मोठा तांत्रिक बिघाड असल्याने हे फ्रीजर बंद आहेत. त्यामुळे अनोळखी मृतदेहांची मरणानंतरही अवहेलना सुरूच असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर तसेच उपचारादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात येतात. या ठिकाणी १२ मृतदेह ठेवण्यासाठी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, गत - ['ठरलं तर मग' मालिकेत प्रतिमाची पुन्हा जबरदस्त एण्ट्री](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae/): स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका व्हावी आणि आश्रम केस प्रकरणाचे पुरावे मिळावेत यासाठी अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करण्याचा निर्णय घेतो. मधुभाऊंची सुटका व्हावी यासाठी सायली सुद्धा या नाटकात सहभागी होते. परंतु, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही आता सायली-अर्जुनच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना असल्याने या सगळ्या नाटकाचा सायलीला त्रास होऊ लागतो. अर्जुनने प्रियाला मिठी कशी मारली, तिच्याबरोबर डान्स कसा केला हा सगळा विचार करून सायली प्रचंड अस्वस्थ होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात “मिसेस सायली तुम्हाला हे नाटक करावं लागेल नाहीतर सगळं काही संपेल, आपल्याला केसचे पुरावे मिळणार - [श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय आज करू शकते टीम इंडियाची घोषणा](https://ajinkyabharat.com/bcci-can-announce-team-india-today-for-sri-lanka-tour/):  ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी भारतीय क्रिकेट बोर्ड आज श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. वास्तविक, भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची ही पहिली नियुक्ती आहे. अहवालानुसार, गंभीर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत संघ निवडीचा एक भाग असेल. भारताला जुलैच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे, टी-20 सामना 27 जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला सामना 27 जुलैला, दुसरा सामना 28 जुलैला आणि शेवटचा टी-20 सामना 30 जुलैला खेळवला - [मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती..](https://ajinkyabharat.com/chengarachengri-like-situation-at-mumbai-airport/): 600 नोकऱ्यांसाठी 25,000 अर्जदार पोहोचले एअर इंडियाच्या कार्यालयात  मुंबई ही स्वप्नांची नगरी असली तरीही आज बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर आलं आहे. Air India Airport Services Ltd मध्ये अवघ्या 600 जागांसाठी 25 हजार उमेदवार आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. आज वॉक इन इंटरव्ह्यू साठी आलेल्यांची संख्या बघून चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती. Maintenance Staff साठी आज मुलाखती होणार होत्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, अर्जदारांना केवळ त्यांचे बायोडेटा सबमिट करण्यास आणि नंतर परिसर सोडण्यास सांगण्यात आले. लोडर म्हणून कामासाठी अनेक उच्चशिक्षित उमेदवार आले होते. विमानतळावर एअरपोर्ट लोडर्सकडे विमानात सामान लोड करणे आणि उतरवणे आणि बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवणे हे काम असते. नोकरी शोधणाऱ्यांना - [आषाढी एकादशी विशेष: आकोल्यातील ३२० वर्ष जूने विठ्ठल मंदीर!](https://ajinkyabharat.com/aashadhi-ekadashi-special-akolyatil-320-years-old-vitthal-temple/): आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते. तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी  आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो. जुन्या शहरातील हे विठ्ठल मंदिर ३२० वर्षे जुने असून 1933 पासून येथे विविध उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. जुन्या शहरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले काळा मारोती मंदिर, शहरातील आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर तसेच तीनशे वर्षांहून अधिक जुने प्राचीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना दिवंगत पोपटलाल अग्रवाल यांच्या पूर्वजांनी केल्याचे सांगितले जाते. 1933 पासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सव सुरू झाले. तात्यासाहेब देशपांडे हे या हरिनाम सप्ताहाचे प्रणेते होते. त्या दरम्यान येथील वृद्ध भारतीय महिला - [स्थानिक तरुणांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा कायदा](https://ajinkyabharat.com/karnataka-governments-new-law-to-provide-job-reservation-to-local-youth/): स्थानिक उमेदवारांसाठी नोकरीच्या आरक्षण धोरणाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक सरकारने “कन्नडिगा” या शब्दाची पुनर्व्याख्या केली आहे. ज्यामध्ये 15 वर्षांपासून राज्यात वास्तव्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला बोलता येईल, कन्नड वाचता, लिहता येईल आणि नोडल एजन्सीने घेतलेली चाचणी उत्तीर्ण केली आहे तो “कन्नडिगा” असेल. स्थानिक उमेदवाराची व्याख्या या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यासाठी विस्तृत करण्यात आली आहे. घटनेच्या कलम 16 अंतर्गत कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही याची खात्री केली जाते. जे रोजगार संधींमध्ये समानता प्रदान करते. ‘कर्नाटक स्टेट एम्प्लॉयमेंट ऑफ लोकल कँडिडेट्स इन इंडस्ट्रीज, फॅक्टरी आणि अदर एस्टॅब्लिशमेंट्स बिल, 2024’ या विधेयकानुसार राज्यातील सर्व उद्योग, कारखाने आणि इतर आस्थापनांमध्ये 50 टक्के - [अकोला: श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त महापूजा संपन्न!](https://ajinkyabharat.com/mahapuja-completed-on-the-occasion-of-ashadhi-ekadashi-at-akola-shri-vitthal-rukhmini-temple/): अकोला शहरातील ३२० वर्ष पुरातन श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे महापूजा संपन्न झाली. श्री विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताह मंडळाचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा व अर्चना शर्मा यांचे हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, आनंद उगले, यशोधन गोडबोले व इतर विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते. आषाढी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे मागील ९१ वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, आषाढी ला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते व पंचक्रोशीमधील भावीक दर्शनाला गर्दी करतात. सप्ताहच्या समाप्तीनंतर श्री विठ्ठल रुख्मिणी मातेची भव्य शोभयात्रा शहरातून निघते. Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-is-infamous-home-minister-sanjay-raut/ - [अमित शाह हे अपयशी गृहमंत्री! - संजय राऊत](https://ajinkyabharat.com/amit-shah-is-infamous-home-minister-sanjay-raut/): संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं. अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं संजय राऊत म्हणाले. अमित शाह पूर्ण ताकद आमच्यासोबत लढण्यासाठी लावत आहेत. यामुळं दहशतवादी सुटलेत, जम्मू काश्मीर असो की मणिपूर असो अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले. - [पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा](https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-ashadhi-ekadashiya-marathmola-good-wishes/): महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे. वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आज मंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत. अशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X  वर पोस्ट करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी मध्ये पोस्ट केली आहे. ‘आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे’अशी भावना त्यांनी पोस्ट मध्ये मांडली आहे. त्यांची एक्स हँडल वरील पोस्ट पुढील प्रमाणे आहे- “आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये - [अजित पवारांना मोठा धक्का!](https://ajinkyabharat.com/big-blow-to-ajit-pawar/): माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मोठा झटका बसत आहे. कारण पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी राजीनामे दिले आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह 15 पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या मोदी बाग या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड हा बालेकिल्ला समजला जातो. परंतु चिंचवड आणि भोसरीमध्ये - [प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर मोठी कारवाई](https://ajinkyabharat.com/major-action-taken-against-trainee-ias-pooja-khedkarwar/): प्रशिक्षणावर तात्काळ स्थगिती, मसुरी अकादमीने परत बोलावले महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. वादात सापडल्यानंतर उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. यासोबतच अकादमीने तिला तातडीने परत बोलावण्याचे पत्रही जारी केले आहे. याशिवाय अकादमीने महाराष्ट्र सरकारलाही पत्र लिहून यासंदर्भात कळवले आहे. अकादमीने पूजाला, तिला सध्या साठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले असल्याच्जे सांगितले आहे. तिला 23 जुलैपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत ती अकादमीतच राहणार आहे. पूजा खेडकरने अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून यूपीएससी परीक्षेत सहभाग घेतल्याचा आरोप आहे. त्या आधारावर विशेष - [हिंदू सेनेनी केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी खास पूजा](https://ajinkyabharat.com/special-puja-for-the-health-of-hindu-preacher-kelly-donald-trump/): महामृत्युंजय मंत्राचा जप आणि हवन! नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पेनसिल्व्हेनिया येथे एका निवडणूक रॅलीत एका व्यक्तीने ट्रम्प यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून गेली असली तरी, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर झालेल्या अशा हल्ल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर भारतातील सर्वसामान्य जनताही ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असून, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीसाठी हिंदू सेनेने विशेष ‘हवन’ आयोजित केला होता. एकता आणि समर्थनाच्या भावनेने, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प - [हवामान खात्याचा 'हायअलर्ट'; १८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार](https://ajinkyabharat.com/meteorological-departments-high-alert-heavy-rain-in-the-state-till-18th-july/): जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ‘भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हाय अलर्ट’ दिला आहे. जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. - [आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी बनवा 'हे' झटपट पदार्थ](https://ajinkyabharat.com/prepare-instant-food-for-fasting-on-the-occasion-of-ashadhi-ekadashi/): आषाढी एकादशी म्हणजे ‘शयनी एकादशी’ होय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. हा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. या दिवशी भाविक श्रध्देनुसार, उपवास करतात. भगवान विष्णू आणि विठ्ठलाची उपासना करून लोक भक्तीभावाने उपवास करतात. या वर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आली. आषाढी एकादशीला उपवास केल्याने पापक्षय होतो अशी श्रध्दा आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी वारीचा उत्सव साजरा केला जातो. उपवास केल्याने आरोग्यालाही फायदा होत असतो. उपवासाच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात जे पचायला सोपे असतात आणि पोषणमूल्येही भरपूर असतात. आषाढी एकादशी निमित्त उपवासाला खाण्यासाठी ‘हे’ पौष्टिक पदार्थ नक्की बनवा. १. साबुदाना खिचडी– साबुदान, शेंगदाणा, मिरची आणि मीठ घालून बनवलेली ही - [जान्हवी कपूरचा 'उलझ' २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/janhvi-kapoors-entangled-2-august-audiences-gift/):  ट्रेलर झाला रिलीज..  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘उलझ’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात जान्हवी देशातील सर्वात तरुण डेप्युटी हाय कमिशनरची भूमिका साकारत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया दिग्दर्शित हा चित्रपट 2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये जान्हवी एका गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत अडकलेली दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक आणि रहस्यमय आहे. यात जान्हवीचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. ‘उलझ’ हा एक पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात जान्हवी कपूरशिवाय इतर अनेक कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा परदेशात अडकलेल्या भारतीय उपउच्चायुक्ताभोवती फिरते. Read also: https://ajinkyabharat.com/mudvadh-till-31st-july-to-fill-the-peak-dimension/ - [पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदवाढ](https://ajinkyabharat.com/mudvadh-till-31st-july-to-fill-the-peak-dimension/): प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची  दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास  मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली. सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या - [वारकऱ्यांसाठी राबवली जाणार पेन्शन योजना ! राज्य सरकारचा मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/state-governments-big-decision-to-launch-pension-scheme-for-veterans/): महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात. अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रविवार (१४ जुलै) रोजी घेण्यात आला. योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार; इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना राबवणार; पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, - [चंद्राबाबू नायडू, शिंदेंची भेट!](https://ajinkyabharat.com/chandrababu-naidu-shindenchi-meeting/): लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसत आहे. त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. Read also: https://ajinkyabharat.com/wagh-is-the-highest-victim-of-human-conflict-in-the-state/ - [महागाईचा सामान्यांच्या खिशावर भार !](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b5/): खाद्यपदार्थांच्या दरांनी गाठला कळस किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईने आणखी तेल ओतले आहे. एकीकडे रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार महागाईला आळा घालण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्य जनतेच्या खिशावरील भार आणखी वाढवला आहे. आधी किरकोळ महागाईने जनतेला हैराण केले तर आता घाऊक महागाईतही सलग चौथ्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचे आकडे जाहीर केले. जूनमध्ये घाऊक किमतीचा वाढीचा दर ३.३६% नोंदवला गेला. खाद्यपदार्थ, विशेषतः भाजीपाला आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ महागाई वाढीचे प्रमुख कारण होते. अशाप्रकारे, जूनमध्ये घाऊक महागाईचा दर १६ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. उच्च - [वाघ-मानवी संघर्षाचे राज्यात सर्वाधिक बळी !](https://ajinkyabharat.com/wagh-is-the-highest-victim-of-human-conflict-in-the-state/): भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे. यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमुखी पडले असून त्यातही राज्यातच सर्वाधिक, ५२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धन उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रात वाघ आणि बिबटेच नव्हे, तर अस्वल आणि इतर प्राण्यांच्या हल्ल्यातही मानवी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही ४२६ मानवी मृत्यू आणि तीन हजार २२५ जण जखमी झाले. आठवड्याला सरासरी एक मृत्यू आणि १२ जखमी असे हे प्रमाण आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे मानव-वन्यजीव संघर्षामुळे - [सुपरहिट ‘मुंज्या’ कधी पाहता येणार ओटीटीवर?](https://ajinkyabharat.com/ottiver-will-be-able-to-watch-superhit-munjya-someday/): दिग्दर्शकाने दिली माहिती ‘मुंज्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. हा चित्रपट 7 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली, तर जगभरात 123.1 कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लटफॉर्मवर येणार याबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने माहिती दिली. ‘मुंज्या’चे डिजिटल प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल, असं त्याने सांगितलं. ऑगस्टच्या सुरुवातीला किंवा सप्टेंबरमध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल. Read also: https://ajinkyabharat.com/special-good-wishes-from-virat-kohli-to-the-players-participating-in-paris-olympics/ - [पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विराट कोहलीकडून खास शुभेच्छा](https://ajinkyabharat.com/special-good-wishes-from-virat-kohli-to-the-players-participating-in-paris-olympics/): येत्या 26 जुलैपासून फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने देशभरातील खेळाडूंना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्याने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल वर आपलोड केला आहे. कोहलीने त्याच्या चाहत्यांना खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. देशाचा अभिमान आणि एकतेच्या महत्त्वावर जोर देऊन भारताच्या गौरवासाठी प्रयत्न करा, असे विराटने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. “आपले भाऊ आणि बहिणी पॅरिसला निघाले आहेत, पदकांसाठी भुकेले आहेत. आपल्यातील एक अब्ज लोक त्यांना चिंताग्रस्त आणि उत्साहित पाहत असतील कारण आपले खेळाडू ट्रॅक, मैदानात, कोर्ट, रिंगमध्ये पाऊल टाकणार आहेत. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून भारत, भारत, भारत असा जयघोष करत तिरंगा उंचावलेला दृढ निश्चित - [पाकिस्तान सरकारने वाढवल्या इम्रान खानच्या अडचणी](https://ajinkyabharat.com/pakistan-government-increased-problems-for-imran-khan/): पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा त्रास काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी ही माहिती दिली आहे. मंत्री अताउल्ला तरार यांनी सोमवारी जाहीर केले की, फेडरल सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. माजी सत्ताधारी पक्षावर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, 71 वर्षीय खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मंत्री तरार म्हणाले की, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी - [उद्धव ठाकरे यांच्यासोबत 'विश्वासघात' झाला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद](https://ajinkyabharat.com/betrayal-of-uddhav-thackeray-by-jhala-shankaracharya-avimukteshwaranand/): ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ येथे मुंबईत भेट दिली. त्यानंतरत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला. आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो आणि ‘पुण्य’ आणि ‘पाप’ मानतो. विश्वासघात हे सर्वात मोठे पाप मानले जाते, आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हेच घडले आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांच्या वेदना कमी होणार नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी मला बोलावले आणि त्यांनी माझे स्वागत केले आणि जोपर्यंत तो पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत आमच्या वेदना कमी होणार नाही, अशी भावना अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली. मातोश्रीवरील भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. - [पवसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या..](https://ajinkyabharat.com/summer-healthy-ranbhajya/): पावसाळा सुरु झाला आहे हिरवाईने बहरलेली जंगले, वनांमधला रानमेवा, अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला आहे. या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. अत्यंत आवडीने या रानभाज्या बनवून खाल्ल्या जातात. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहेत. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जातात. या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. पावसाच्या दिवसात येणाऱ्या काही रानभाज्या पुढील प्रमाणे: टाकळा/ तरोटा: टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात - [टीम इंडियाने नावावर केला ऐतिहासिक विश्वविक्रम](https://ajinkyabharat.com/team-indianane-navavar-banana-historical-vishwavikram/): भारताने पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत सलग 4 सामने जिंकले. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून टीम इंडिया विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा संघ बनला आहे. या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. भारताने आत्तापर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. आता पाकिस्तानी संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विरोधी संघाच्या घरच्या मैदानावर 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियन - [टाटा - बीएसएनएल मध्ये मोठी डील, इंटरनेट मिळणार स्वस्तात](https://ajinkyabharat.com/big-deal-in-tata-bsnl-internet-will-be-available-smoothly/): अलीकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले ​​आहेत. त्यानंतर लोक BSNL कडे वळू लागले आहेत. एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर BSNL वर पोर्ट करत आहेत. सोशल मीडियावरही यासंदर्भात अनेक ट्रेंड सुरू आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि BSNL यांच्यात 15 हजार कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त आहे. TCS आणि BSNL मिळून भारतातील 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात लोकांना स्वस्तात हायस्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. सध्या 4G इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे, परंतु जर बीएसएनएल मजबूत झाले तर ते जिओ आणि एअरटेलच्या अडचणी वाढवू - [केपी शर्मा ओली बनले नेपाळचे पंतप्रधान](https://ajinkyabharat.com/kp-sharma-oli-becomes-prime-minister-of-nepal/): पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन, दोन्ही देशांमधील संबंधांबाबत केलं वक्तव्य के पी शर्मा ओली यांनी आज नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेपाळ मधील सर्वात मोठ्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याची रविवारी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. ओली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, ‘आम्ही दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.’ 72 वर्षीय ओली हे पुष्प - [छगन भुजबळ यांची शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?](https://ajinkyabharat.com/what-discussion-did-chhagan-bhujbal-have-with-sharad-pawar/): “मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही. या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता आहे. त्यामुळे आपण आपल्या भेटीसाठी आलो आहे. आपण या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा”, असे आपण शरद पवार यांना सांगिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे आज सकाळी अचानक दाखल झाले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून या भेटीची जोरदार चर्चा सुरु होती. राज्याच्या राजकीय वर्तुळातही या भेटीमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी खुलासा केला. दरम्यान, भेटीची कोणतीही वेळ न घेता गेल्याने भुजबळ यांना - [अमरावती ते पंढरपूर विशेष गाडीचे अकोल्यात स्वागत](https://ajinkyabharat.com/untimely-welcome-to-amravati-to-pandharpur-special-train/): आषाढी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनासाठी जातात, यादृष्टीने मध्य रेल्वे विभागाने १७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने अमरावती ते पंढरपूर दरम्यान वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी १३ जुलै रोजी अकोला येथून जात असताना या गाडीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. ही गाडी उद्या पंढरपूरला पोहोचेल. तर १६ जुलै रोजी सायंकाळी ४.२० वाजता ही गाडी पंढरपूरहून भाविकांसह अमरावतीसाठी सुटेल. विदर्भातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने चांगले नियोजन केले आहे. ही गाडी आज १३ जुलै रोजी अमरावतीहून निघून दुपारी ४.२० वाजता अकोल्याला पोहोचली. यावेळी या गाडीचे - [झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील](https://ajinkyabharat.com/jhomatoche-founder-deepinder-goyal-joins-abjadheeshanya-club/): भारतातील सर्वात श्रीमंत व्यवस्थापक बनले झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. दीपिंदर गोयल यांची ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो मधील हिस्सेदारी 1 बिलियन डॉलरने वाढली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. सोमवारी कंपनीच्या समभागांनी 232 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. कंपनीच्या समभागांनी गेल्या वर्षभरात सुमारे 190 टक्के परतावा दिला आहे. यामुळे दीपिंदर गोयल अब्जाधीश झाले. दीपिंदर गोयल यांच्याकडे झोमॅटोचे सुमारे 36.94 कोटी शेअर्स आहेत. Zomato ने दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये प्लॅटफॉर्म फी 6 रुपयांनी वाढवली. याआधी एप्रिलमध्येच कंपनीने ते 4 रुपयांवरून 5 - [मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जीआर निघाला](https://ajinkyabharat.com/gr-of-chief-minister-teerth-darshan-yojana-released/): राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे. पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जाता येईल. या महत्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली आहे. या योजनेचे शासकीय परिपत्रक निघाला आहे. त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची इत्थंभूत माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली - [मोदींचे स्वप्न फसवे - नाना पटोले](https://ajinkyabharat.com/modis-dreams-fell-apart-nana-patole/): मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. महाराष्ट्र केंद्र सरकारला सर्वात जास्त कर संकलन करुन देते मात्र राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. मागील महिन्यातच जाहीर झालेल्या आकडेवारीत महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांना जास्त निधी दिला हे वास्तव आहे, असे नाना पटोले म्हणाले. Read also: https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbals-new-state-cow-slaughter/ - [छगन भुजबळ यांचा नवा राजकीय गौप्यस्फोट](https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbals-new-state-cow-slaughter/): बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले. तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील भूमिका मांडली. आरक्षणावरुन सुरु असलेले भांडण मिटावे म्हणून सह्याद्री अतिथीगृह येथे एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सर्वपक्षीय बैठकीला सगळे येणार होते. पण संध्याकाळी बारामतीमधून एक फोन गेला आणि त्या सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तुमचा राग अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर असेल पण हे मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही? महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. Read also: https://ajinkyabharat.com/donald-trumps-shooting/ - [डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार !](https://ajinkyabharat.com/donald-trumps-shooting/): बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान घडला प्रकार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला. प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प हे बोलत होते. नेमके त्याचदरम्यान एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यानंतर देखील त्यांनी पुन्हा एकदा उभे राहून एक घोषणा दिली आणि ते तिथून निघून गेले. यावेळी एकूण चार वेळा गोळीबार झाल्याचा आवाज आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. तसेच हल्लेखोर प्रचारसभेच्या बाजूलाच असलेल्या एका इमारतीत होता; पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रतिहल्ला करत हल्लेखोरांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले. पण रॅलीत सहभागी झालेले अन्य दोन - [विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर !](https://ajinkyabharat.com/vishalgad-encroachment-issue-airinewar/): योग्य ती कारवाई करणार – मुख्यमंत्री शिंदे राज्यामध्ये विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. गडावर झालेल्या धार्मिक अतिक्रमणाच्या विरोधात अनेक शिवप्रेमींनी आवाज उठवला आहे. मागील अनेक महिन्यांपासून गड संवर्धन करणाऱ्या लोकांचे व शिवभक्तांचे या संदर्भात आंदोलन सुरु आहे. अगदी विधीमंडळासमोर देखील आंदोलन करण्यात आले आहे. विविध माध्यमांतून विशाळगड बचाओ अशी मोहिम घेण्यात येत आहे. विशाळगड अतिक्रमणाबाबत आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी विशाळगडावर मोर्चा देखील काढला. यानंतर अखेर राज्य सरकारने विशाळगड अतिक्रमण प्रकरणावर प्रतिक्रिया देत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विशाळगड वाचवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी लाखो शिवभक्तांसह विशाळगड दौरा केला. त्यांच्या या - [शिंदे सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना !](https://ajinkyabharat.com/establishment-of-chief-minister-warkari-mahamandal-by-shinde-government/): पंढरपुरात मुख्यालय, ५० कोटींची तरतूद ! महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारीची व्सवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन - [सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार!](https://ajinkyabharat.com/governments-deadline-for-implementation-of-sagesoyya-ends-today/): मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत अध्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे. दरम्यान, रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन नंतर क्रांती चौक येथे समारोप झाला. चौकाचौकात रॅली ची जय्यत तयारी करण्यात आली होती. रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे लावण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले होते. तर 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या होत्या. रॅलीसाठी - [शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने अनेक समस्यांतून सुटका](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%82/): शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीराला चांगला फायदा होतो. काही जण शेवग्याच्या शेवग्यांच्या शेंगा खातात परंतू शेवग्याच्या पानांची देखील चांगली भाजी होते. शेवग्यांच्या या पानांमुळे शरीराला चांगला फायदा होतो. शेवग्यांची पाने नियमित खाल्ल्याने तुम्हाला निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते. चला तर पाह्यात शेवग्यांच्या पानामुळे शरीराला नेमके काय-काय फायदे होतात. शेवग्यांच्या पानात विटामिन्स ए, सी, ई, आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्य चांगले रहाते. शेवग्याच्या पानात एंटी ऑक्सीडेंट तत्वांचा खजाना आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच शरीर आजारांचा योग्य प्रकारे सामना करू शकते. शेवग्याची पाने - [फॉर्ममध्ये असाल, तर तिन्ही फॉरमॅट खेळा-गंभीर](https://ajinkyabharat.com/gambhir-played-the-same-three-formats-as-per-his-form/): भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. गंभीरचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान राहिले आहे, आता तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की जर खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावे. यातून त्याने अप्रत्यक्षरित्या खेळाडूंना चांगली कामगिरी करत असाल, तर तिन्ही फॉरमॅट खेळायला मिळतील, असा इशाराही दिल्याचे दिसून येत आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, माझा एका गोष्टी प्रचंड विश्वास आहे की जर तुमची चांगली कामगिरी असेल, तर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजे. माझा इंज्युरी मॅनेजमेंटवर माझा फार विश्वास नाही, जर तुम्ही दुखापतग्रस्त - [रोज 'दहा हजार' पावले चालल्याने हार्ट अॅटकचा धोका नाही](https://ajinkyabharat.com/there-is-no-danger-of-heart-attack-by-walking-ten-thousand-steps-every-day/): चालणे ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे. चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल. पण, दिवसातून काही वेळ तरी चालायला हवे, हे प्रत्येकालाच माहीत असते. दहा हजार पावले चालणे अनेकदा सुवर्ण मानक मानले जाते; परंतु तुमच्या वयानुसार आदर्शत्वाची ही संख्या बदलू शकते, असे डॉ. मोईनुद्दीन म्हणाले. ६० वर्षांखालील इष्टतम आरोग्यदायी फायद्यांसाठी आणि मृत्यूची जोखीम कमी करण्यासाठी दररोज ८,००० ते १०,००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवा. ६० पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींनी एकूण आरोग्य आणि शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन दररोज ६,००० ते ८,००० पायऱ्यांचे लक्ष्य ठेवणे, अशी शिफारस आहे. दिवसभरात भरपूर चालल्याने आपल्या सर्वांगाचा व्यायाम होतो. चालणे हे निरोगी - [आकोल्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिके धोक्यात](https://ajinkyabharat.com/there-is-danger-due-to-sudden-remedial-rains/): शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंता पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला असला, तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक भागात पेरण्या रखडल्या असून, जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अकोल्यात विखुरलेल्या स्वरूपात का होईना, पेरणीयोग्य पाऊस झाल्याने ८० टक्क्यांच्या वर पेरण्या आटोपल्या असल्या, तरी काही तालुक्यांमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती नाही. अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. याशिवाय मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. कपाशी पिकाच्या लागवडीसाठी दमदार पावसाची गरज भासते; मात्र जुलै महिन्याच्या ८ व ९ तारखेला कोसळलेल्या पावसानंतर पावसाने ब्रेक घेतला असून, पावसाअभावी रोवणीची कामे रखडली आहेत. जिल्ह्यात सार्वत्रिक - [एमजीने दाखविली सायबर कॉन्सेप्टची झलक](https://ajinkyabharat.com/mg-shows-glimpse-of-cyber-u200bu200bconcept/): एमजी मोटरने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारचे अनावरण केले आहे. ही दोन सीटर कार आहे जी एमजी सायबरस्टरवर आधारित आहे. सायबर कॉन्सेप्ट गुडवुड फेस्टिव्हल ऑफ स्पीड २०२४ मध्ये सादर करण्यात आली आहे. याशिवाय ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे. याशिवाय या कारला १९५ किमीचा टॉप स्पीडही देण्यात आला आहे. या स्पोर्ट्स इलेक्ट्रिक कारचे डिझाईनही खूप वेगळे आहे. या कारला लो फ्रंट एंड देण्यात आला आहे. याशिवाय, यात जॅक स्पेर्ड टेललाइट देखील आहे. याशिवाय या कारमध्ये लाइटबार एलिमेंटसह नवीन बंपरही देण्यात आला आहे. याशिवाय सर्वात मोठा बदल त्याच्या रुफलाइनमध्ये करण्यात आला आहे. कारमध्ये नवीन फास्ट्रॅक हार्डटॉप रूफ देण्यात आले आहे. आता - [सवलतधारक प्रवाश्यांसह विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी एसटीच्या ७८ गाड्या पोहोचल्या पंढरपुरात](https://ajinkyabharat.com/78-st-trains-reached-pandharpurat-with-concessionaire-tourists-for-darshan-of-vitthala/): आषाढीयात्रेसाठी अकोला नियंत्रक विभागातून यंदा २४५ यात्रा बसेसची सुविधा असून, अकोला विभागातील ५५ आणि बाहेरील डेपोतून ९० बसेस पंढरपूर यात्रेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, यात्रा बसेसमध्ये सर्व प्रकारच्या प्रवास सवलती लागू राहतील. सर्व वारकऱ्यांची, भक्त प्रवाश्यांनी आषाढी वारी यात्रा बसेसद्वारे दर्शन घडविणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला वारकरी, भक्तांनी तसेच दिव्यांगासह १० जुलैला १७ गाड्या, ११ जुलैला ३१ गाड्या आणि आज १२ जुलैला ३० गाड्या अश्या एकूण ७८ गाड्या सवलतधारक प्रवाशांसह विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचल्या आहेत, अशी माहिती अकोला विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केली आहे. लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीसह भविकांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचे वेध लागले - [पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; विकास कामांचे करणार लोकार्पण](https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-will-inaugurate-mumbai-dauriavar-vikas-kamanche-today/): लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे आणि बोगद्याचे उद्घाटन करतील. यात लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे उद्धाटन, ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते मुंबईतील वाहतूक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करतील. रेल्वे, रस्ते आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारतीय - [हाऊसफूल 5 चित्रपटात 'मुन्ना भाई'ची एन्ट्री](https://ajinkyabharat.com/munna-bhaichi-entry-in-housefull-5-movie/): निर्माता साजिद नाडियाडवाला यांची घोषणा  कॉमेडी चित्रपटांपैकी हाऊसफूल हा चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील असा आहे. आता पर्यंतच्या हाऊसफुलच्या सगळ्या सिरीजने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. आता या चित्रपटात कॉमेडीचा धमाकेदार तडखा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला याने प्रेक्षकांसाठी खूशखबर आणली आहे. हाऊसफूल 5 चित्रपटात डबल धमाला पाहायला मिळणार आहे. हाऊसफूल 5 मध्ये अभिनेता ‘संजय दत्त’ यांची एन्ट्री होणार आहे. चित्रपटात संजय दत्ता यांना घेण्यासाठी निर्मात्याने उत्सुकता दाखवली आहे. चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारची मुख्य भुमिका असणार आहे. निर्मात्याने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे आणि ‘हाऊसफूल 5’ मध्ये अभिनेता संजय दत्त झळकणार अशी माहिती दिली. या चित्रपटात अक्षय - [मुसळधार पावसामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने वर्तवला अंदाज](https://ajinkyabharat.com/mumbais-orange-alert-due-to-heavy-rains-weather-department-issues-warning/): भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियसच्या  आसपास राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधिदुर्ग, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे आहेत. मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. Read also: https://ajinkyabharat.com/maratha-reservation-public-awareness-peace-rally-mp-kalenna-movement-kancha-gherao/ - [मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत खासदार काळेंना आंदोलकांचा घेराव](https://ajinkyabharat.com/maratha-reservation-public-awareness-peace-rally-mp-kalenna-movement-kancha-gherao/): जालना शहरात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालून मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. जालना शहरात मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सकाळपासून दुचाकी व चारचाकी वाहनातून येताना दिसून आले. शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या भगव्या ध्वजांमुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. दहा वाजता सुरू होणारी ही रॅली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून स्वागत - [आरपीआयला विधानसभेच्या 12 जागा मिळाव्यात - रामदास आठवले](https://ajinkyabharat.com/rpaila-legislative-assembly-12-jaga-mitavyat-ramdas-athawale/): लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा, क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम, सतीश केदारी आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले की, लोकसभेत - ['फतेह'च पोस्टर रिलीज; सोनू सुदचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/fatehcha-poster-release-sonu-sudcha-film-will-soon-be-presented-to-the-audience/):  सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ‘फतेह’ चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची  रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सोनू सूदने पोस्टरमध्ये लिहले की, ‘फतेह’ देशातील सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज आहे. त्याच बरोबर चित्रपटच्या रिलीजची डेट देखील लिहली आहे. पोस्टरवरील जॅकलिन फर्नांडिसचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहे. ‘फतेह’ चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. Read also: https://ajinkyabharat.com/paris-olympics-swapnil-kusale-i-e-bronze-medal-win/ - [पॅरिस ऑलिम्पिक: स्वप्नील कुसळे याने कांस्य पदक जिंकले](https://ajinkyabharat.com/paris-olympics-swapnil-kusale-i-e-bronze-medal-win/): स्वप्नील कुसळे या 28 वर्षीय भारतीने नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024  मध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदक मिळवून भारताचे तिसरे पदक गुरुवारी जिंकले. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या कुसळे याने एकूण 451.4 गुणांसह पूर्ण केले आणि त्याला वाय.के.ला मागे टाकले. लिऊ आणि सेरहिय कुलिश अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. कुसळेची कामगिरी लिऊच्या 463.6 आणि कुलिशच्या 461.3 च्या तुलनेत काहीशी कमी होती. शेवटच्या क्षणापर्यंत तो रौप्यपदकासाठी स्पर्धेत होता पण शेवटी त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत मिळालेलेहे तिसरे पदक आहे. उल्लेखनीय असे की, तिन्हीही कांस्यपदके आहेत. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून - [अधिक मिठामुळे वाढले हृदयविकाराचे प्रमाण](https://ajinkyabharat.com/evidence-of-heart-disease-increased-due-to-excess-sweets/): जागतिक आरोग्य संघटना आरोग्यासंदर्भात वारंवार सूचना देत असते. कोणत्या आजारापासून कसे सावध राहिले पाहिजे, कोणता आजार गंभीर आहे आणि कोणता नाही, याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेकडून दिली जाते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मिठाबाबतची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. खासकरून प्रमाणाबाहेर मिठाचं सेवन करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आहे. ही माहिती देताना जगभरात अधिक प्रमाणात मीठ खाणाऱ्यांच्या बाबत काय झालं, याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जगभरातील हृदयरोगाशी संबंधित आजार वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेच्या मते, युरोपात रोज किमान १० हजार लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे. म्हणजे वर्षाला ४० लाख लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने - [एससी-एसटी आरक्षणात आता उपश्रेणी तयार करता येणार](https://ajinkyabharat.com/sc-st-reservation-will-come-and-create-subcategory/): सर्वोच्च न्यायालयाने कोट्यातील आरक्षणाला दिली मान्यता कोट्यातील कोट्याला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आता अनुसूचित जातीचे उप-वर्गीकरण, अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिक मागासलेल्या लोकांसाठी स्वतंत्र कोटा प्रदान करता येणार आहे. यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, आता राज्य सरकार मागासलेल्या लोकांमधील अधिक गरजूंना लाभ देण्यासाठी उप-श्रेणी तयार करू शकते. उपप्रवर्गाला परवानगी देताना राज्य कोणत्याही उपवर्गासाठी 100 टक्के आरक्षण ठेवू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच, उप-श्रेणीच्या अपुऱ्या प्रतिनिधित्वाबाबत राज्याला प्रायोगिक डेटाच्या आधारे उप-वर्गीकरणाचे समर्थन करावे लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्याला अनुसूचित - [तुमचा पक्षच गुंडाळून टाका !](https://ajinkyabharat.com/turn-your-back-into-a-hooligan/): अॅड. आंबेडकर यांचा शरद पवारांना खोचक सल्ला ओबीसीमधून मराठा आरक्षण यावर शरद पवारांनी अगोदर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ्यावी असे पवार म्हणत असेल तर पवारांच्या पक्षाची गरज काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका, असा खोचक सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना दिला आहे. राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी आहे. मात्र याला ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध होत आहे. यामुळे राज्य सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सध्या ओबीसी बचाव यात्रा सुरु आहे. यावेळी - [येत्या ५ दिवसांत राज्यात पुन्हा मुसळधार](https://ajinkyabharat.com/another-landslide-in-the-state-in-the-next-5-days/): १ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार मागील काही दिवसांपासून राज्यातील पश्चिम घाट आणि घाट माथ्यावर सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने उसंती घेतली आहे. मात्र पुन्हा एकदा येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचा इशारा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाच्या विभागप्रमुखांनी दिली आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, गुरुवार १ ऑगस्टपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात मान्सून सक्रिय होता. गुजरात प्रदेशात काही ठिकाणी गडगडाटी वादळाची नोंद झाली. तर उत्तर कोकण आणि गुजरात भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या राज्यात अतिमुसळधार दरम्यान - [राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडले](https://ajinkyabharat.com/all-seven-doors-of-radhanagari-strike-opened/): पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरण गेल्या आठवड्यात भरले आहे. या धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले. केवळ एका तासात दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात ११,५०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने पंचगंगा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे धरण काठोकाठ भरले गेले. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात रात्री पावसाचा जोर वाढला. आज बुधवारी एका तासांमध्ये सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून अकरा हजार पाचशे क्यूसेक्सने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीपात्र पूरस्थितीतून वाहत आहे. यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. - [नितीन गडकरींचे निर्मला सीतारमण यांना पत्र](https://ajinkyabharat.com/nitin-gadkaris-letter-to-nirmala-sitharaman/): अर्थसंकल्पावरून नितीन गडकरींची टीका १८ व्या लोकसभेचं नव्या अर्थसंकल्पावरून सर्च स्तरातून टीका केली जात आहे. सामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता हे अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची टीका केली जात आहे. आता यावरून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं आहे. नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर नितीन गडकरींनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले. युनियनने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा जीवन आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील जीएसटी मागे घेण्याशी संबंधित आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विमा प्रीमियम या दोन्हींवर १८ टक्के जीएसटी दर आकारला जातो. जीवन विमा प्रीमियमवर जीएसटी लावणे म्हणजे अनिश्चिततेवर कर आकारणे, असं नितीन गडकरी - [दोन ते तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार - मनोज जरांगेंचे सूचक विधान](https://ajinkyabharat.com/in-two-to-three-days-manoj-jarang-will-make-a-huge-expose-on-the-indicative-legislation/): गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं. मात्र, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी काही मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी सूचक विधानही केलं. दोन तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार, असं मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच. फक्त सत्ताधारी - [विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार-राजू शेट्टी](https://ajinkyabharat.com/raju-shetty-will-field-288-candidates-for-assembly/): जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय निर्माण करणार आहोत. या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर आश्वासक उमेदवार देऊ. ‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत. शरद - [विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याची मोदींविरोधात तक्रार](https://ajinkyabharat.com/complaint-against-modi-for-breach-of-privilege/): भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली आहे. जालंधरचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्त्री यांनी लोकसभेच्या महासचिवांकडे ही तक्रार केली आहे. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमधून पाच वेळा खासदार राहिलेले अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, माझ्या तरुण आणि उत्साही सहकाऱ्याचे हे भाषण ऐकलेच पाहिजे. तथ्ये आणि विनोद यांचे परिपूर्ण मिश्रण, जे इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण - [दिल्ली, केरळमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-delhi-kerala/): भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी दिल्ली आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्टवर असलेल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे. देशभरातील अनेक ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. वायनाड येथील भूस्खलनात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. IMD ने दिल्लीतील रहिवाशांना निसरडे रस्ते, कमी दृश्यमानता, रहदारीतील व्यत्यय आणि मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे यांमुळे अपघाताची शक्यता विचारात घेऊ सतर्कतेचा - [व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ](https://ajinkyabharat.com/price-of-commercial-lpg-cylinder-increased-by-rs-8-50/): घरगुती मात्र स्थिर LPG गॅस सिलेंडर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. देशातील बहुतेक नागरिकांचे पोट त्यावर अवलंबून असते. त्यामुळे त्याच्या किमतींबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. शिवाय त्या वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा महागाईवर थेट परिणाम होतो. असाच परिणाम आजपासून होणार आहे. या वर्षातील ऑगस्ट महिन्याची सुरुवात आजपासून झाली आहे आणि आजपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमती 8.50 रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कायम आहे. व्यावसायिक सिलेंडर 19 किलो वजनाचे असतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये 1652.50 रुपये आहे, जी 1646 रुपयांवरून – 6.50 रुपयांनी वाढली आहे. कोलकातामध्ये, किंमत - [डिजिटल होर्डिंग्जवर व्हिडिओ जाहिराती दाखविण्यावर नियंत्रण](https://ajinkyabharat.com/digital-hoarding-video-advertisement-display-control/): मुंबई महापालिका धोरण मसुदा बृहन्मुंबई महानगरपालिका डिजिटल होर्डिंग्ज धोरण निर्मितीवर काम करत आहे. सर्वमान्य धोरण तयार करण्यासाठी सर्वसमावेशक मसुदा तयार केला जात असून त्याला लवकरच अंतिम स्वरुप प्राप्त होणार आहे. दरम्यान, या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल फलक आणि त्यांवरील व्हिडिओ म्हणजेच चलचित्रफिती आणि त्यांचा कालावधी. नव्या धोरणानुसार एकतर डिजिटल जाहिरात फलकांवर चलचित्रफिती दाखविण्यास बंदी असेल किंवा त्यांचा स्थिरता कालावधी कमीत कमी 8 सेकंद इतका असणे अवश्यक असेल. चलचित्रफितींमधील दोन दृश्यांमधील अंतर किमान आठ सेकंदांचे असावे, असा मुद्दा पालिकेच्या मसुद्यामध्ये विचाराधीन आहे. लवकरच संपूर्ण पॉलिसी नागरिकांसाठी खुली होणार आहे. डिजिटल फलकांवर असलेल्या फिरत्या प्रतिमा, चलचित्रफिती अनेकदा प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. खास - [आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड](https://ajinkyabharat.com/mla-amol-mitkaris-vehicle-vandalized-by-mns-workers/): अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गट व मनसे कार्यकर्ते आमने सामने मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरिंची गाडी राज ठाकरे यांच्या बद्दल मिटकरिंनी केले होते वादग्रस्त विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. येथील पूरग्रस्त नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांवर भाष्य करू नये, असेही मिटकरी म्हणाले होते. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरी यांच्या - [श्री. हनुमान सागर अजूनही तहानलेलाच!](https://ajinkyabharat.com/shri-hanuman-sagar-still-tahanlelaach/): गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा अकोला जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असताना सुद्धा तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात २७.०४ टक्के जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली. श्री. वारी हनुमान सागर प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा २२.१६ दलघमी एवढा असून, याची टक्केवारी २७.०४ टक्के एवढी आहे. हिवरखेडपासून जवळच अकोला, अमरावती, बुलडाणा, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे. येथील जलाशयाला हनुमान सागर असे नाव दिले आहे. या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो - [लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणे निकाली](https://ajinkyabharat.com/6-thousand-977-cases-decided-in-lok-adalat/): अकोला : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत आयोजित लोकअदालतीत ६ हजार ९७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक व औद्योगिक न्यायालयात, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे शनिवारी (२७ जुलै) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी १८ हजार ८२२ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात प्रलंबित १ हजार ७६१ व दाखलपूर्व ५ हजार २१६ प्रकरणांत समेट घडून आला. दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद, मोटार वाहन अपघात प्रकरण, कलम १३८ एनआयॲक्ट आणि ग्रा. पं. घरपट्टी, पाणीपट्टी, महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात २३ कोटी ७९ लक्ष ३२ हजार ५६० रु. ची तडजोड - [संजय दत्तने वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची केली घोषणा](https://ajinkyabharat.com/sanjay-dutt-announces-new-film-on-his-birthday/): बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने २९ जुलै रोजी त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा केला. या अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्नी मान्यताने त्यांना इंस्टाग्रामवर प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आता याचदरम्यान अभिनेत्या त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. संजय दत्त यांनी स्वतः त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुन्हा एकदा हा अभिनेता साऊथ चत्रपटात दिसणार आहे तो शेवटचा लिओ या चित्रपटात दिसला होता आणि आता तो लवकरच ‘केडी’ द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे. त्यांचा हा पोस्टरमधून शेअर केलेला लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘केडी द डेव्हिल’ ची घोषणा करण्यासाठी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर - [शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या योजना : जि.प. कृषी विभागाची १५ ऑगस्टपूर्वी सभा](https://ajinkyabharat.com/scheme-worth-lakhs-of-rupees-for-farmers-district-agriculture-departments-15th-august-meeting/): अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी १५ ऑगस्टपूर्वी कृषी विभागातर्फे सभा घेण्याची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद उपकर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ९० टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येते. दहा टक्के हिस्सा रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते. शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री पुरविण्यासाठी २६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला यासाठी ३२५० रुपये दर निश्चित करण्यात आला. सर्वसाधारण ८६१ लाभार्थी व ४५ अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. सर्वसाधारण शेतकऱ्यांना एचडीपीई पाइप पुरविण्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद असून, प्रति लाभार्थी सहा हजार पाचशे रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. १६२ सर्वसाधारण - [११ मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण; मतदान केंद्रे इतर ठिकाणी स्थलांतरित](https://ajinkyabharat.com/11-dilapidated-polling-station-buildings-shifted-to-other-places/): अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ६ मतदान केंद्रातील मतदारांची संख्या वाढल्याने त्यांना लगतच्या मतदान केंद्रावर स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ११ मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण झाल्याने ही मतदान केंद्रे सुस्थितीतील इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली. उमरी, विठ्ठलनगर येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळा क्र. २ येथील मतदान क्र. १३९ मधील १२५ मतदार तिथल्याच मतदान केंद्र १४० मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. रणपिसेनगर येथील जागृती विद्यालयातील मतदान केंद्र १९१ वरील ३०९ मतदार त्याचठिकाणी असलेल्या केंद्र २०३ मध्ये समाविष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे, सीताबाई कला महाविद्यालय येथील म. कें. २१५ मधील १९० मतदार क्र. २१३ - [व्हॉट्सअॅप भारतात बंद होणार-अश्विनी वैष्णव](https://ajinkyabharat.com/ashwini-vaishnav-to-shut-down-whatsapp-in-india/): माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मेटाने भारतातील व्हॉट्सअॅप सेवा बंद करण्यासंदर्भात सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. ते काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते. यूजर्सचा तपशील सामायिक करण्यासंदर्भात सरकारची सूचनां मान्य न केल्यामुळे भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी केला होता. तत्पूर्वी, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, जर कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले गेले, तर आपण भारतात काम करणे बंद करू. मेटाने थेट भारतातील नव्या - [मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये डबल धमाका करण्यास सज्ज](https://ajinkyabharat.com/manu-bhakar-ready-to-do-double-blast-in-olympics/): पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. या दोघांनी अचूक लक्ष्यभेद केल्यास भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळेल. तसेच मनू भाकर हिला सलग दुसरे पदक पटकविण्याची संधी आहे. रविवार, २८ जुलै रोजी तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर आपली मोहोर उमटवली होती. ऑलिम्पकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रतामध्ये तिसरे स्थानासाठी पात्र ठरले आहेत. आता कांस्यपदकासाठी चौथ्या स्थानावर असलेल्या कोरियन जोडीबरोबर त्यांचा सामना मंगळवार, ३० जुलै रोजी होणार आहे. ऑलिम्पकमध्ये १० मीटर - [यशस्वी जैस्वालच्या १००० धावा पूर्ण](https://ajinkyabharat.com/yashasvi-jaiswals-1000-raid-completed/): भारत-श्रीलंका मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. याशिवाय तो एका कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला. या विक्रमासह विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या या विशेष विक्रमाची बरोबरी केली. दुसऱ्या टी-२० सामन्यात यशस्वी जैस्वालच्या ३० धावांच्या खेळीसह कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ धावांची खेळी खेळली. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेत मालिका जिंकली आहे. यशस्वी जैस्वाल २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० - [जर्मनीत क्षेपणास्त्र तैनात केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ](https://ajinkyabharat.com/to-give-a-strong-response-if-germany-deploys-missiles/): व्लादिमीर पुतिन यांची अमेरिकेला धमकी सेंट पीटर्सबर्ग येथील नौदल परेडमधे पुतिन यांनी प्रत्युत्तराच्या उपाययोजना करण्याचे वचन दिले. फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या सर्वांगीण आक्रमणानंतर उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आणि युरोपीय देशांच्या रक्षणासाठी आपली वचनबद्धता पुढे नेण्यासाठी २०२६ मध्ये शस्त्रे तैनात करण्यास सुरुवात केल्याची घोषणा अमेरिकेने या महिन्याच्या सुरुवातीला केली. पुतिन म्हणाले, जर अमेरिकेने अशा योजना राबवल्या तर आम्ही आमच्या नौदलाच्या तटीय दलांची क्षमता वाढविण्यासह मध्यम आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीवर पूर्वी लादलेल्या एकतर्फी बंदीपासून मुक्त होण्याचा विचार करू. ते म्हणाले की मॉस्कोद्वारे योग्य शस्त्रास्त्र प्रणाली विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वॉशिंग्टन आणि मॉस्को या दोन्ही देशांनी अलिकडच्या आठवड्यात मध्यवर्ती- - [नेमबाज अर्जुन बबुतालाही पदकाची हुलकावणी](https://ajinkyabharat.com/shooter-arjun-babutalahi-medalkachi-hulkavni/): पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुता यालाही पदकाने हुलकावणी दिली. रमिता जिंदल १० मीटर एअर रायफल प्रकारात सातव्या स्थानावर राहिली. त्यामुळे मनु भाकरने कांस्य पदक मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांची पाटी कोरीच राहिली. अर्जुन बबुता हा पात्रता फेरीत ६३०.१ गुणांसह सातव्या स्थानावर होता. या स्पर्धे त टॉप-८ मध्ये स्थान निश्चित करण्यात त्याला यश आले. आजही त्याने अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण आपल्या प्रदर्शन दाखवत प्रत्येक पाच शॉट्समध्ये त्याने अनुक्रमे १०.७, १०.२,१०.५, १०.४ आणि १०.६ असे गुणे घेत तो चौथ्या स्थानावर होता. मात्र दुसऱ्या पाच शॉट्समध्ये त्याने दमदार पुनरागमन करत अनुक्रमे १०.७, १०.५, १०.४, १०.६, १०.४ - [लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या -बच्चू कडू](https://ajinkyabharat.com/give-money-to-the-troublemaker-instead-of-the-girls-sister-son-of-a-bitch/): पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहेत. आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. ” लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका, असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. दुधाला भाव द्या, कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे, यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा - [दिल्लीतील कोचिंग सेंटर दुर्घटनेवर उपराष्ट्रपतींचा संताप](https://ajinkyabharat.com/vice-presidents-anger-over-delhi-coaching-center-accident/): दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या राजधानीत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीमधील कोचिंग सेंटर्समध्ये शिकणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. दरम्यान, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी कोचिंग सेंटर्सच्या व्यापारीकरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कुठलंही वर्तमानपत्र उघडल्यावर त्यामध्ये अशा कोचिंग सेंटर्सच्या कित्येक जाहिराती दिसतात. वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या जातात, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पानावर भल्या मोठ्या जाहिराती - [अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस!](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatala-supreme-court-notice/): चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला विचारलेला प्रश्न चर्चेत आला आहे. तुम्हाला अपात्र का ठरवू नये? असा सवाल चंद्रचूड यांनी केला आहे. अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? याबाबत ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे. अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी अजित पवार - [देशात युपीआय व्यवहारांमध्ये तब्बल 57% वाढ](https://ajinkyabharat.com/57-increase-in-upi-transactions-in-the-country/): एकूण मार्केटमध्ये फोनपे आणि गुगल पे चा वाटा 86 टक्के आजकाल युनिफाइड पेमेंट इंटरफेस या डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अगदी भाजी घेण्यापासून ते मोठमोठे व्यवहार करण्यापर्यंत लोक युपीआयचा वापर करत आहेत. आता ही प्रणाली लोकांची व्यवहारासाठी पहिली पसंती ठरली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) बँकिंग सेक्टर राउंडअप– FY24 नुसार, युपीआय व्यवहारांमध्ये आर्थिक वर्ष 2024 मध्ये वार्षिक 57 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये फोनपे आणि गुगल पे यांचा सर्वाधिक वाटा आहे. अहवालानुसार, युपीआयच्या एकत्रित मार्केटमध्ये फोनपे आणि गुगल पेचा 86 टक्के वाटा आहे. यासह गेल्या तीन वर्षांत क्रेडिट कार्डचे व्यवहार दुप्पट झाले आहेत. त्याच वेळी, वार्षिक आधारावर - [हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा!](https://ajinkyabharat.com/big-consolation-to-hemant-soren/): जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वास्तविक, झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना दिलेल्या जामीनाविरोधात ईडी ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ईडीची याचिका फेटाळून लावली. झारखंड मुक्ती मोर्चा चे कार्यकारी अध्यक्ष सोरेन यांनी 31 जानेवारी रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. उच्च न्यायालयाने 28 जून रोजी सोरेन यांना जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सोरेन यांनी 4 जुलै रोजी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, ईडीच्या वकिलांनी असा - ["मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला!"-राहुल गांधी](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-is-sure-to-remain-safe-from-modi-governments-public-pressure/): अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात काँग्रेसेचे नेते तथा विरोधी पक्षनेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काहीही नाही. दोन ते तीन टक्के लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल, तरुणांना मदत केली जाईल. देशातील कामगार, छोट्या उद्योजकांची मदत केली जाईल. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एकाधिकारशाहीच्या सूत्राला - [ जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा स्वस्त प्लॅन लाँच](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%8f/): 365 दिवसांची व्हॅलिडिटी रिलायन्स जिओ पाठोपाठ एअरटेल आणि VI नेही त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग केले. या वाढीनंतर तुम्हाला एअरटेलचा वर्षभराचा प्लॅन कमी किमतीत हवा असेल तर अशाच प्लॅनची आज तुम्हाला माहिती देत आहोत ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवस आहे. या प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. ही कंपनीची सर्वोत्तम दीर्घकालीन योजना आहे. हे युजर्सला सर्वात कमी किमतीत 365 दिवसांची व्हॅलिडिटी देते. 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह, युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. तसेच 24 GB डेटा मिळतो. तथापि, युजर अतिरिक्त डेटा देखील खरेदी करू शकतो. यासाठी यूजरला डेटा व्हाउचर वापरावे लागेल. ज्या यूजर्सना कमी डेटा - [विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर](https://ajinkyabharat.com/ajit-pawars-first-nationalist-candidate-declared-for-assembly/): जागावाटपाआधीच मोठी घोषणा लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली. या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागावाटपाआधीच पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची मोठी घोषणा केली आहे. सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे. Read - [परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते टोकियोमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण](https://ajinkyabharat.com/statue-of-mahatma-gandhi-unveiled-in-tokyo-by-foreign-ministers/): अंतराष्ट्रीय व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते रविवारी टोकियोच्या एडोगावा वॉर्डमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. 28 जुलै रोजी एस जयशंकर यांनी जग संघर्ष, ध्रुवीकरण आणि रक्तपात पाहत असताना, युद्धाचे युग नसावे आणि कोणतेही युग हे युद्धाचे युग नसावे हा महात्मा गांधींचा कालातीत संदेश आजही लागू आहे. जयशंकर ‘क्वाड’ (चतुर्थांश सुरक्षा संवाद) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी लाओसहून दोन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी जपानला पोहोचले. जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान जयशंकर यांनी गांधींच्या शाश्वत संदेशावर भाष्य केले. ते म्हणाले, मला आज सांगायचे आहे की जेव्हा आपण जगात इतका संघर्ष, एवढा तणाव, एवढा ध्रुवीकरण, एवढा रक्तपात पाहत आहोत, - [अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव: मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर](https://ajinkyabharat.com/annabhau-sathe-public-birth-anniversary-festival-grand-blood-donation-camp-at-murtijapur/): लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा सार्वजनिक जयंती महोत्सव १०४ व्या जयंती निमित्त गुरुवार दि १ ऑगस्ट २०२४ रोजी भक्तीधाम मंदिर, समता नगर मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिराला जास्तीत जास्त रक्तदाते यांनी रक्तदान करावे. असे आवाहन आयोजक श्री. आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडाचे गजानन चव्हाण व नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था कोकणवाडी मुर्तिजापूरचे विलास वानखडे, मल्हार स्पोर्टचे रवी माडकर, अशोकजी थोरात, निलेश वानखडे व सर्व समाज बांधव यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे. Read also: https://ajinkyabharat.com/greetings-from-various-undertakings-to-dr-nt-dahelkar/ - [डॉ. एन. टी. डाहेलकर यांना विविध उपक्रमातून अभिवादन](https://ajinkyabharat.com/greetings-from-various-undertakings-to-dr-nt-dahelkar/): तोंडगांव वाशिम येथुन पदोन्नती नंतर हिवरखेड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातून १९७४ ते १९८२ अशी नऊ वर्षे कुष्ठरोग डॉक्टर म्हणून सेवा देणारे तसेच सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक तथा पत्रकार युवाश्री अनिल डाहेलकर यांचे वडील स्व. डॉ. एन टी डाहेलकर यांनी आरोग्य सेवेत देवी, मलेरिया, आणि कुष्ठरोग जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातून अशी सेवा देत कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून अंदाजे ११ ते १५ वर्ष सेवा दिली होती. कुष्ठरोगाच्या चट्ट्यावरुन अनेक संसार मोडकळीस आलेले शासनाच्यावतीने बहुविध औषध उपचाराने तो बरा होतो हा विश्वास देवून ते संसार पुन्हा जुळवून आणले. त्यांचे ते ईश्वर कार्य खुद्द अनिल डाहेलकर यांनी बाबांसबोत जायचे तेव्हा त्यांनी ते पाहिले आणि वडीलांच्या या - [अकोला: परसबाग फुलविण्यासाठी नर्सरीमध्ये वाढली गर्दी](https://ajinkyabharat.com/crowd-increases-in-nursery-to-flower-akola-parsbagh/): पीकेव्ही, महाबीजसह खाजगी नर्सरी मध्ये विविध झाडांची विक्री पावसाळ्यामध्ये परसबागेत विविध फुलझाडे व शोभिवंत झाडे लावण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी नर्सरीमध्ये अशा झाडांची खरेदी करतात. यावर्षी देखील परसबाग फुलविण्यासाठी शहरातील विविध नर्सरीमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. राज्यातील व राज्याबाहेरील विविध शोभिवंत फुलझाडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पावसाळ्यामध्ये अनेक महिला, पुरुष आपल्या घराच्या अंगणात किंवा फ्लॅटच्या गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर परसबाग फुलवतात. या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या गुलाबांसह मोगरा, जास्वंद, लिली यासह विविध फुलांचे वेल व झाडे लावतात. याशिवाय मनी प्लांट व विविध प्रकारचे शोभिवंत झाडे सुद्धा परसबागेत लावली जातात. घरात कुंडीमध्ये लावण्यासाठी सुद्धा काही शोभिवंत झाडे खरेदी केली जातात. या सर्व प्रकारच्या - [बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा](https://ajinkyabharat.com/balapur-taluka-declared-hail-drought/): परिसरातील शेतकऱ्यांची मागणी बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदुरा, कारंजा (रम), हाता, अंदुरा, बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण, शिंगोली, अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिजन, कवठा, बहादुरा, निंबा, वझेगाव, मोखा, काजिखेड, परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे आदेश जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. सततच्या पावसामुळे शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तिळ आदी पिकांची नासाडी होत असून कपाशीची पाने झडत असल्याचे दिसत आहे. याशिवाय शेतात पीक - [अकोला: काटेपूर्णा प्रकल्पात ४२ टक्के जलसाठा](https://ajinkyabharat.com/akola-katepurna-prakalpat-42-percent-jalsatha/): अद्यापही धरणाला मुसळधार पावसाची प्रतीक्षा गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे. त्यानंतर सुद्धा धरणांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाण्याची पातळी अद्यापही समाधानकारक नाही. जुलै महिना संपत आला तरी जलसाठ्याची टक्केवारी कमीच दिसून येत आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून करण्यात येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी चार ते पाच दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार काटेपूर्णा प्रकल्पात ३६.१८९ दलघमी ४१.९०% जलसाठा आहे. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाची स्थिती सुद्धा फारशी वेगळी नाही. या प्रकल्पात २३.६४ दलघमी २८.८४ टक्के जलसाठा आहे. - [आता तयारी करून परत मैदानात उतरणार - नवनीत राणा](https://ajinkyabharat.com/navneet-rana-will-come-and-prepare-for-the-field/): मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय. विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात. आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं तर आपण अधिक जोमाने काम करत असतो. असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली. मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही. माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला. मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग तो कुठेही राहो. आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे. अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी - [बच्चू कडूंची शेतकरी आघाडीची घोषणा; जरांगे पाटील यांना खुलं आमंत्रण](https://ajinkyabharat.com/announcement-of-bachchu-kadunchi-shetkari-aghadi-and-open-invitation-to-jarange-patil/): राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले असून मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाची लढाई प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ही विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राज्यामध्ये नवीन आघाडीची घोषणा केली आहे. निवडणूकीमध्ये तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार आहे असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू हे सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत महायुतीमध्ये सामील आहे. मात्र लोकसभेच्या निवडणूकीं आधीपासून त्यांचे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार - [भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला](https://ajinkyabharat.com/the-cut-of-capturing-the-indian-watchtower-was-revealed/): लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा जम्मू-काश्मीरनजीक नियंत्रण रेषेवर कुपवाडा जिल्ह्यातील त्रेहगाम क्षेत्रातील कुमकडी येथे भारताच्या चौकीवर कब्जा मिळविण्याचा पाकिस्तानचा कट भारतीय लष्कराने शनिवारी हाणून पाडला. या चकमकीत एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा करण्यात आला. यावेळी भारताचा एक जवानही शहीद झाला असून, कॅप्टन या पदावरील अधिकाऱ्यासहित चारजण जखमी झाले. ही चकमक काही तास सुरू होती. यासंदर्भात लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बीएटी) च्या सैनिकांनी भारतीय चौकीवर हल्ला करून ती ताव्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा कट भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हाणून पाडला. त्यात पाकिस्तानी घुसखोर ठार झाला असून, भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. नियंत्रण - [विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार](https://ajinkyabharat.com/the-question-of-maratha-reservation-in-the-legislative-assembly-is-margi-lavnar/): शरद पवारांचे शिष्टमंडळाला मोठे आश्वासन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगर येथे भेट घेतली. वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षणाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवारांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असा शब्दही शरद पवारांनी मराठा शिष्टमंडळाला दिला आहे. आरक्षणात राजकारण आणले जाणार नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले आहे. यावेळी मराठा कार्यकर्ते गजेंद्र दांगट म्हणाले की, आज सकल मराठा समाजाने - [आता गौरी गणपतीचा सण होणार गोड](https://ajinkyabharat.com/gauri-will-be-blessed-on-the-occasion-of-ganpati/): १ कोटींहून अधिकांना मिळणार आनंदाचा शिधा गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी पाठोपाठ आता येत्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल या चार वस्तूंच्या समावेश असलेला संच आता ‘आनंदाचा शिधा’ म्हणून अवघ्या शंभर रुपयांमध्ये वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान ही शिधा वितरित करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला असला तरी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनातील विभागाकडे अद्याप याबाबत काही सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले. राज्यातील अंत्योदय अन्न योजना, तसेच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील एक कोटी ७० लाख ८२ हजार ८६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना - [ओबीसींना फसवण्याचा हेतू - आंबेडकरांचा दावा !](https://ajinkyabharat.com/ambedkars-claim-to-harvest-obcs/): महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत. फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे. मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला - [मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास](https://ajinkyabharat.com/manu-bhakerane-bronze-medal-zincoon-rachala-history/): नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू - [सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार](https://ajinkyabharat.com/16-year-old-mullivar-sexual-harassment/): गोरेगाव येथील घटना; अल्पवयीन मित्राविरुद्ध गुन्हा आर.आर तिवारी| सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच अल्पवयीन मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सतरा वर्षांच्या मित्राविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. १६ वर्षांची पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा एकाच परिसरातील रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. बुधवारी सकाळी दहा वाजता तो तिच्या घरी आला होता. यावेळी तिच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तो पळून गेला होता. सायंकाळी पिडीत मुलीने - [सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर](https://ajinkyabharat.com/yandacha-lokmanya-tilak-national-award-announced-to-sudha-murthy/): लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ) वतीने शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सोहळ्यात सुधा मूर्ती यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ - [पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेन दौऱ्यावर](https://ajinkyabharat.com/pm-modi-to-visit-ukraine-next-month/): पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आत पीएम मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. पीएम मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीवचा दौरा करणार आहेत. दिल्लीमधील युक्रेन दुतावासाने या वृत्ताल दुजोरा दिला आहे. पीएम मोदी या दौऱ्यात युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांची भेट घेणार आहेत. याआधी पीएम मोदी यांनी 8-9 जुलैला रशियाचा दौरा केला. यावेळी त्यांनी रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. भारत-रशिया वार्षिक शिखर सम्मेलनात पीएम मोदी सहभागी झाले होते. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिला युक्रेन दौरा आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास मोदी यांचा हा दौरा होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. युक्रेनमध्ये - [पॅरिस ऑलिम्पिकचे शानदार उद्घाटन!](https://ajinkyabharat.com/grand-opening-of-paris-olympics/): पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य आणि अद्भूत असा उद्घाटन सोहळा प्रसिद्ध सीन नदीच्या पात्रात शुक्रवारी मध्यरात्री पार पडला. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू झालेला हा सोहळा जवळपास तीन तास चालला. यावेळी २०५ देशांतील ६५०० खेळाडूंनी सहा किमी लांब ‘परेड ऑफ नेशन्स’मध्ये सहभागी होऊन जमलेल्या तीन लाख २० हजार प्रेक्षकांना अभिवादन केले. सर्वच देशांचे खेळाडू बोटींमधून विविधरंगी पोशाखात आपापल्या देशाचा ध्वज दिमाखाने उंचावून स्मितहास्य करीत होते. आम्ही खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आलो आहोत, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. उद्घाटन सोहळ्यात भारताचे ७८ खेळाडू संचलनात सहभागी झाले. उद्घाटन समारंभात सहभागी झालेले भारतीय पुरुष खेळाडू कुर्त्यामध्ये, तर महिला साडीत दिसल्या, त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रख्यात - [शिंदे - फडणवीस - पवारांमध्ये 'वर्षा'वर एक तास खलबते](https://ajinkyabharat.com/shinde-fadnavis-was-in-trouble-for-an-hour-during-rains/): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग येणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक तास चर्चा केली. चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा बराच घोळ महायुतीमध्ये झाला होता, तसा विधानसभेला होऊ नये यासाठी लगेच जागा वाटपाची चर्चा सुरू करावी, असे ठरल्याचे समजते. तिन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू करायला कोण-कोण नेते असतील, याची नावेही या बैठकीत निश्चित करण्यात आली. जागावाटपाचे सूत्र लवकर निश्चित झाले नाही तर - [आयफोन झाले स्वस्त!](https://ajinkyabharat.com/iphone-becomes-cheaper/): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी मोबाईल फोन, चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तशी घोषणा केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता जगप्रसिद्ध ॲपल या कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर ॲपलने हा निर्णय घेतला आहे. आयफोन 13, 14 आणि 15 च्या किमतीत झाली घट  ॲपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता या कंपनीच्या प्रो, प्रो मॅक्स यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मेड इन - [अकोला: कावड यात्रेच्या नियोजनाबाबत २ ऑगस्टला बैठक](https://ajinkyabharat.com/2nd-august-meeting-regarding-planning-of-akola-kavad-yatra/): श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या मिरवणूक मार्ग, सुव्यवस्था आदी नियोजनाबाबत जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नियोजन भवनात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. श्रावणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, या काळात अकोला जिल्ह्यात शहरी, तसेच ग्रामीण भागात कावड व पालखी उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणात ५ ऑगस्टला पहिला, १२ ऑगस्टला दुसरा, १९ ऑगस्टला तिसरा (श्रीक्षेत्र धारगड यात्रा) आणि २६ ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार येतो. या कालावधीत भाविक गांधीग्राम येथील पूर्णेच्या पात्राजवळ मोठ्या संख्येने एकत्र येतात व कावड जलाने भरून श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. या उत्सवाच्या अनुषंगाने शहरात आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, - [अकोला: शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षा](https://ajinkyabharat.com/akola-farmers-still-waiting-for-peak-loan/): कर्ज वाटप करण्यास बँकांची उदासीनता खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या, तरी जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे. विविध कारणांवरून अपात्र ठरविले जात असल्याने शेतकरी कर्जाच्या रकमेपासून वंचित राहत आहेत. पीक कर्ज वाटप शेतकरी व बँकांच्या दृष्टीने कायम अडचणीचे ठरते. खरीप हंगाम निघून जातो, तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे चित्र असते. खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यात दरवर्षी जिल्हानिहाय पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येते. कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवण्यात येतात; मात्र प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ६०-७० टक्क्यांच्या आसपास कर्जवाटप होते. विविध कारणं पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरविण्याचे प्रमाण मोठे आहे. खरीप हंगामाच्या नियोजनासह पेरणीसाठी पीक कर्जाचा आधार मिळण्याच्या आशेवर शेतकरी वर्ग - [एलआयसी बनली देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी](https://ajinkyabharat.com/lic-becomes-the-eighth-largest-company-in-the-country/): सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या नावावर आता एक नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहे. एलआयसीच्या शेअर्सने सोमवारी २६ जुलै रोजी बीएसईवर १,१७८.६० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. याआधी, एलआयसीचा उच्चांक १,१७५ रुपये प्रति शेअर होता, हा उच्चांक या वर्षीचा फेब्रुवारी महिन्यात झाला होता. आज एलआयसीचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल ७.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आता एलआयसी ही भारतातील आठवी सर्वात मोठी लिस्टेड कंपनी बनली आहे. सरकारी कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर दुसऱ्या क्रमांकावर एलआयसी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फक्त प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या आसपास असल्याचे दिसत आहे. यात ३२.९३ टक्के परतावा - [कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत](https://ajinkyabharat.com/potato-boom-comes-after-tomato-and-potato/): सध्या देशात कांदा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे. आता याचबरोबर बटाट्याच्या दरात देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, ग्राहकांना फटका बसतोय. त्यामुळे केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार भूतानवरुन बटाट्याची आयात करण्याची तयारी करत आहे. महागड्या भाज्यांमुळं ग्राहकांना फटका बसत आहे. मात्र, येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. बटाट्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. त्यासाठी शेजारील भूतानसह इतर देशांतून लवकरच बटाट्याची आयात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात बटाट्याचे कमी उत्पादन झाल्यामुळं भाव चढेच राहू शकतात. अशा परिस्थितीत सरकार दर कमी करण्यासाठी विविध - [न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांना राज्यांची स्थानिक भाषा यायला हवीः सुप्रीम कोर्ट](https://ajinkyabharat.com/those-who-wish-to-be-judges-are-in-the-local-language-of-the-state-supreme-court/): न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांना त्या राज्यांतील स्थानिक भाषा अवगत असायला हवी, अशी विविध राज्यांची अट सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही अट मान्य केली. पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांच्या परिक्षा आयोगांनी घातलेल्या अटीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावत हा निर्णय दिला. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांच्या परिक्षा आयोगांनी न्यायाधीश म्हणून नियुक्ती हवी असेल तर स्थानिक भाषा यायला हवी, अशी अट घातलेली आहे. या अटीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. द लीगल ऍटोर्नीज आणि बॅरिस्टर्स लॉ फर्म यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. - ['लाडकी बहीण' वर अर्थमंत्रालयाचा आक्षेप](https://ajinkyabharat.com/finance-ministrys-objection-to-girls-sisters-groom/): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थमंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये मिळणार आहेत. राज्यभरात या योजनेसाठी महिला अर्ज भरत आहेत. ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकते, अशी चर्चा असताना आता अर्थ मंत्रालयाने या योजनेवरच आक्षेप घेतल्याचे दिसत आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस अर्थसंकल्प मांडला. त्यात त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली. यापैकी लाडकी बहीण योजना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला दीड हजार - [लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच -शरद पवार](https://ajinkyabharat.com/ladki-bahine-yojana-election-purtich-sharad-pawar/): जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य, मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे. योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे. या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अ शी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम - [4 दिवस सोलापूर-पुणे रेल्वे गाड्या रद्द](https://ajinkyabharat.com/4-days-solapur-pune-railway-train-canceled/): इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सोलापूर-पुणे रेल्वे सेवेवर होणार आहे. सोलापूर पुण्यादरम्यान, धावणाऱ्या 17 रेल्वे रद्द झाल्या आहेत. दौंड येथे फेज वनमधील प्री एनआय, गुड यार्ड, ए केबिन, कॉर्ड लाइन आदी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातून धावणाऱ्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 21 गाड्या मिरजमार्गे वळविण्यात आल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यामुळे सलग 4 दिवस रेल्वे सेवेत विस्कळितपणा येणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही रेल्वे - [अमेरिका: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनी दाखल केले नामांकन](https://ajinkyabharat.com/kamala-harris-files-nomination-for-us-presidents-election/): अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनी अधिकृतरित्या  नामांकन  दाखल केले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर डोनाल्ड ट्र्म्प यांचे आव्हान आहे. दरम्यान काल कमला हॅरिस यांच्यासाठी बराक ओबामा यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची उमेदवारी सोडल्यानंतर पाच दिवसांनी, कमला हॅरिस यांनी शुक्रवारी अधिकृतपणे डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी पोस्ट करून लिहिले, ‘मी अध्यक्षपदासाठी फॉर्मवर सही केली आहे. प्रत्येक मत मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये आमचा पक्ष विजयी होईल. याआधी रविवारी (२१ जुलै) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणूक सोडत - ['धर्मवीर-2' ची रिलीज डेट पुढे ढकलली](https://ajinkyabharat.com/dharamveer-2-release-date-postponed/): बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘धर्मवीर-2’  चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘धर्मवीर-2’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘धर्मवीर 2’ चित्रपट येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘धर्मवीर-2’ चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्याचं मोठं कारणही समोर आलं आहे. ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांचा अनोखा निर्णय घेत राज्यातील पूरपरिस्थितीमुळे ‘धर्मवीर – 2’ चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. बहुचर्चित ‘धर्मवीर – 2’ या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडलं आहे. 9 ऑगस्टला “धर्मवीर – 2” चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात सुरु असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या - [महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 10 जणांची समिती; मुंबईतील 3 नेत्यांना स्थान](https://ajinkyabharat.com/10-people-committee-for-jagatvapa-in-maharashtra-3-leaders-in-mumbai-place/): काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने समिती गठीत केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकांची तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांच्या नेतृत्वात लोकसभेला काँग्रेस पक्षाला तब्बल 13 जागांवर विजय मिळाला. गत 2019 च्या तुलनेत काँग्रेस 1 जागेवरुन 13 जागेवर पोहोचल्याने पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यातही नाना पटोले यांना यश मिळालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांही काँग्रेसने नाना पटोले यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जाणार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहे. कॉँग्रेसने महाविकास - [भारत नवव्यांदा महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत](https://ajinkyabharat.com/india-navvyanda-woman-ashiya-kapchayas-last-journey/): उपांत्य फेरीत बांगलादेशचा 10 गडी राखून केला पराभव श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. आज या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा दहा गडी राखून पराभव केला आहे. या शानदार विजयानंतर टीम इंडिया महिला आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तत्पूर्वी, बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी - [मनीष सिसोदिया आणि के कविता यांना मोठा धक्का](https://ajinkyabharat.com/big-shock-to-manish-sisodia-and-his-poetry/): आबकारी धोरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत 31 जुलैपर्यंत वाढ दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 31 जुलैपर्यंत वाढ केली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टा ने मनीष सिसोदिया आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. मनीष सिसोदिया आणि के कविता दिल्ली दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. मनीष सिसोदिया आणि के कविता यांना त्यांच्या पूर्वीच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 26 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी न्यायालयाने बीआरएस नेत्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना - [भाजपच्या माजी आमदाराने बांधले शिवबंधन!](https://ajinkyabharat.com/bjps-former-mlas-tie-shivbandhan/): शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांची शिवसेना पक्षात घरवापसी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. त्यामध्ये, ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही इनकमिंग सुरू असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुतारी’ हाती घेतली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत. आता, शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदाराने पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, गोंदियातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना - ['कमला हॅरिस अमेरिकेच्या उत्तम राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात'](https://ajinkyabharat.com/kamala-harris-could-be-americas-best-president/): बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांना जाहीररित्या दिला पाठिंबा! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी जाहीररित्या कमला हॅरिस यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचं कौतुक केले आहे. बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत फोनवर बोलून आपला पाठिंबा दिला आहे. ‘कमला हॅरिस’ उत्तम राष्ट्रपती होऊ शकतात आमचा त्यांना पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं’ ओबामा यांनी म्हटलं आहे. नोव्हेंबरमध्ये हॅरिसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं ओबामा म्हणाले आहेत. मिशेल आणि मी सध्या कमला हॅरिस बद्दल अभिमान बाळगून आहोत. अमेरिकन लोकांना हॅरिसला पाठिंबा देण्यासाठी त्यांना निवडणूक देण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले असल्याचे ते म्हणाले आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/instructions-for-getting-name-plates-for-peaceful-kavad-journey/ - [शांततापूर्ण कावड यात्रेसाठी नेमप्लेट लावण्याचे निर्देश दिले..](https://ajinkyabharat.com/instructions-for-getting-name-plates-for-peaceful-kavad-journey/): उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण कावड यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नेमप्लेट लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. कावडींना त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या खाद्यपदार्थांबद्दल माहितीपूर्ण पर्याय उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, हा या सूचना जारी करण्यामागील हेतू असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. “कावडींना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबद्दल लहान गैरसमज देखील त्यांच्या धार्मिक भावना दुखावू शकतात आणि तणाव निर्माण करू शकतात, विशेषत: मुझफ्फरनगर सारख्या जातीयदृष्ट्या संवेदनशील भागात, ” सहारनपूरच्या विभागीय आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यूपी सरकारने म्हटले आहे की कावड यात्रा शांततेत पूर्ण व्हावी यासाठी ही सूचना 2 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कावड यात्रा - ["मंत्री जी जेब में हाथ डालकर मत आया करो..."!](https://ajinkyabharat.com/minister-dont-come-with-your-hands-in-your-pockets/): भर संसदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला भडकले सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून 2024 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आज लोकसभेत स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आणि सीमेवरील परिस्थिती तसेच चीनसोबतच्या व्यापारातील मोठ्या घाट्यासंदर्भात चर्चेची मागणी केली. दरम्यान, आज लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला एका मंत्र्यावरच संतापले. ओम बिरला एका मंत्र्यावर जोबरदार भडकले. संसदेची कार्यवाही सुरू असतानाच एक मंत्री महोदय खिशात हात टाकून संसदेत आले. यावरून अध्यक्ष ओम बिरला संतापले. आपली नाराजी व्यक्त करत ओम बिर्ला म्हणाले, ‘मंत्रीजी हात खिशातून बाहेर. एक तर माननीय सदस्यांनो मी आपल्याला आग्रह करतो की, हात खिशात टाकून सभागृहात - [सांगली जिल्हा कारागृहातील ८० कुख्यात गुंडांना कोल्हापूरला हलवले!](https://ajinkyabharat.com/80-notorious-goons-in-sangli-district-jail-kolhapurla-halwale/): सांगली जिल्हा कारागृहाचा संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय  सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत 80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवले आहे. सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य, कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे. सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत - [एमपीएससी परीक्षांमध्येही प्रमाणपत्रांचे गैरप्रकार](https://ajinkyabharat.com/non-types-of-certificates-in-mpsc-exams/): प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांतून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच बनावट प्रमाणपत्रधारक उमेदवारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील गट ब (अराजपत्रित) आणि गट क (वाहनचालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला या निर्णयामुळे एमपीएससीवर असलेल्या जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्टुडंट्स राइट्स असोसिएशनचे महेश बडे, किरण निंभोरे यांनी याबाबत एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांना पत्र दिले आहे. त्यात काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून देत कार्यवाहीची - [राष्ट्रपती भवनातील 'दरबार' आणि 'अशोक' हॉलची नावे बदलली !](https://ajinkyabharat.com/rashtrapati-bhavans-court-and-ashok-halls-nave-changed/): राष्ट्रपती भवनाच्या आत असणारा प्रतिष्ठित असा ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ यांची नावे बदलण्यात आली आहेत. दरबार हॉलचे नाव आता गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे नाव अशोक मंडप असे करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधत राष्ट्रपती भवनातील दालनांची नावे बदलण्यात आली आहेत. दरबार हॉल हे राष्ट्रीय पुरस्कारांचे सादरीकरण यांसारख्या महत्त्वाच्या समारंभाचे आणि सोहळ्याचे ठिकाण आहे. तर अशोक हॉल हे मुळात बॉलरूम होते. सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘दरबार’ हा शब्द भारतीय राज्यकर्ते आणि ब्रिटिशांची न्यायालये आणि संमेलनांना सूचित करतो. भारताचे प्रजासत्ताक, म्हणजेच - [पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअल येथे शहिदांना वाहिली श्रद्धांजली](https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-pays-tribute-to-martyrs-at-kargil-war-memorial/): आज कारगिल विजय दिवस. आजची ही तारीख म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली आहेत. पहिल 1965 मध्ये, दुसर 1971 मध्ये आणि तिसर 1999 मध्ये. पण सर्वात भयंकर आणि दीर्घकाळ चालणारे युद्ध म्हणजे 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध. आज कारगिल विजय दिवसाच्या निमीत्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कारगिल वॉर मेमोरिअलला भेट देत या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-kokan-west-maharashtra-hi-alert/ - [मुंबईसह कोकण -पश्चिम महाराष्ट्राला हाय अलर्ट](https://ajinkyabharat.com/mumbai-kokan-west-maharashtra-hi-alert/): पुण्यात अतिवृष्टीचा इशारा राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला . काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला - [अग्निवीरांना बीएसएफमध्ये मिळणार १० टक्के आरक्षण !](https://ajinkyabharat.com/agniveerana-will-get-10-reservation-in-bsf/): गृहमंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार बीएसएफ आणि सीआयएफमध्ये अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण आणि वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. तसेच त्यांना शारीरिक दक्षता परीक्षेमध्येही सूट मिळणार आहे. हा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच झाला होता; मात्र त्याची अधिकृत घोषणा काल केली गेली. बीएसएफ आणि सीआयएसएफमध्ये आरक्षण लागू होईल, त्यामुळे अग्निवीरांना सैन्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. अग्निवीर योजनेनुसार भारतीय सेना, नौदल, वायुदलमध्ये जवानांना भरती केले जाते. भरती केलेल्यांपैकी ७५% जवानांना चार वर्षानंतर सेवामुक्त केले जाते तर २५% जवानांना सैन्यामध्ये ठेवण्यात येते. या उर्वरित ७५% सैनिकांसाठी बीएसएफ आणि सीआयएसएफच्या १०% आरक्षणाचा लाभ होणार आहे. या निर्णयासंबंधी डीजी बीएसएफ यांनी सांगितले की, - [अखेर खासदार निलेश लंकेंचे उपोषण चौथ्या दिवशी मागे!](https://ajinkyabharat.com/akher-mp-nilesh-lankens-nutrition-demand-on-the-fourth-day/): बाळासाहेब थोरातांची मध्यस्थी यशस्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके गेल्या चार दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या विरोधात अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला  बसले होते. अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळ्या असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप लंके यांनी पत्रात केला - [पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद!](https://ajinkyabharat.com/mumbai-pune-mumbai-railway-traffic-closed-due-to-rain/): महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आज जलमय झाली आहे.   पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे. शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग नागरिकांना काढावा लागत आहे. दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे. बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पुण्यात पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला - [ राज्यात मुसळधार पाऊस; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b3%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97/): गरज पडल्यास लोकांना एअरलिफ्ट केले जाणार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे कारण नाही, मात्र नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, एक - [रुग्णवाहिकेवरील "अजित पर्व" म्हणून लावण्यात आलेले स्टिकर काढले.](https://ajinkyabharat.com/removed-the-stickers-that-were-brought-on-the-occasion-of-ajit-parva-on-morbid-vessels/): कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील घटना रुग्णवाहिका ही शासकीय संपत्ती; वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार अकोला जिल्ह्यातील कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल रुग्णवाहिकेवरील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लावलेले स्टिकर्स वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करीत काढण्यात भाग पाडले . कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचे स्टिकर्स ‘ अजित पर्व ‘ म्हणून लावण्यात आले होते. रुग्णवाहिका ही खाजगी वाहन नसून शासकीय संपत्ती असल्याच म्हणत वंचित बहुजन आघाडीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंदोलन छेडलं होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेवर लावण्यात आलेले अजित पवार आणि अमोल मिटकरी यांचे स्टिकर्स प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुखांच्या समोर - [जामठी बु.:150 वर्षांपासून आषाढ उत्सवाची परंपरा कायम](https://ajinkyabharat.com/jamathi-bu-tradition-of-ashadh-festival-continues-for-150-years/): जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत. तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे. एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला. या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे, सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे, शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत. ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला. दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले. सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम - [बस चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण](https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अकोला जवळील रिधोरा येथे शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. शेगावहून अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या या बस मध्ये आपघाताच्या वेळी बस मध्ये सुमारे 20 प्रवाशी प्रवास करत होते. गाडीतून सुरुवातीला धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्व प्रवाश्यांना बाहेर काढले. पाहता पाहता या बसने पेट घेतला आणि बसचं मोठ नुकसान झालं. बसचालकाचा सतर्कतेमुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. Read also: https://ajinkyabharat.com/there-was-a-flutter-in-gold-there-was-a-decrease-in-silver/ - [सोन्याची झळाळी झाली कमी; चांदीच्या दरातही घसरण](https://ajinkyabharat.com/there-was-a-flutter-in-gold-there-was-a-decrease-in-silver/): अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज चांदी ३०६१ रुपयांनी घसरून ८१८०१ रुपये प्रति किलो झाली. सोन्याचा भाव ९७४ रुपयांनी घसरून ६८,१७७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मंगळवारी एका झटक्यात सोनं प्रति १० ग्रॅम ३६१६ रुपयांनी स्वस्त झालं होतं. चांदीच्या दरात मात्र प्रति किलो ३२७७ रुपयांची घसरण झाली. तीन दिवसांत सोनं जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर चांदी ६००० रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याचा भाव १,१५९ रुपये म्हणजेच १.६८ टक्क्यांनी घसरून ६७,७९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदीचा भाव ३,३४३ रुपये म्हणजेच ३.९४ टक्क्यांनी घसरून ८१,५५१ रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात - [स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार, सत्तेत बसणार: राज ठाकरे](https://ajinkyabharat.com/swabavar-225-to-250-jaga-ladhanar-sattet-basnar-raj-thackeray/): कोणाशीही युती नाही; कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  साठी रणशिंग फुंकलं.  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते. आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. - [राज्यात मुसळधार पाऊस; पुणे जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-the-state-schools-and-colleges-closed-in-pune-district/): मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील पर्जन्यमानाची सध्यास्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जो तीव्र पावसाची शक्यता दर्शवितो. मुंबईत आधीच पावसाची संततधार सुरू असून, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट  जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वेगळ्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय पुणे, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपेक्षीत मुसळधार - [उद्या शहरातून निघणार सैनिकांची मोटारसायकल रॅली; शहिदांच्या परिवाराचा होणार सत्कार](https://ajinkyabharat.com/udya-shahratoon-nighnar-sainikanchi-motorcycle-rally-martyrs-families-will-be-felicitated/): अकोला: कारगिल विजय दिवस रजत महोत्सव निमित्ताने आयोजन देशभक्त आजी-माजी सैनिक, सेवाभावी संस्था अकोला व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने उद्या, २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली आणि मानवंदना देऊन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे व देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्थाध्यक्ष मेजर मनोहर चव्हाण, देवळी येथील सरपंच कोमल दीपक पातोंड यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून मोटारसायकल रॅली प्रारंभ होऊन इन्कम टॅक्स मार्गे सहकार नगर, शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राजयोग मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व वीर शहीद जवानांचा परिवार, ज्यामध्ये वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, वीर पुत्र, अश्या - [मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण स्मारक होत नाही-मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivrai-is-needed-for-modis-power-but-there-is-no-memorial-manoj-jarange/): पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात; परंतु अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही. छत्रपतींचे महानाट्य दाखविले म्हणजे गुन्हा केला का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी तसेच अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते; परंतु मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी - [देशभरात दारु होणार स्वस्त!](https://ajinkyabharat.com/liquor-will-become-cheaper-across-the-country/): सरकारने केली अर्थसंकल्पात तरतूद..  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४- २५ साठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदलाची घोषणा केली. मानक वजावटीची, स्टैंडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली. अर्थात हे बजेट काही मध्यमवर्गाच्या अपेक्षांवर खरे उतरले नाही. या वर्गाला मोठा दिलासा देण्यात यश आले नाही. पण देशभरातील तळीरामांसाठी मात्र मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ही नाराजी मात्र शक्य तितक्या लवकर दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. बजेटमधील या बदलामुळे देशभरात दारुच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, ज्यात सीमा शुल्क, जीएसटीसह इतर - [ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकर सरसावले!](https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar-sarsawale-for-obc/): मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे. यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ, भाजपचे प्रकाश लाड व प्रवीण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे. आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर - [पश्चिम बंगाल विधानसभेत 'नीट' विरोधात ठराव मंजूर](https://ajinkyabharat.com/resolution-against-neet-approved-in-west-bengal-assembly/): राज्य सरकार सादर करणार नवीन वैद्यकीय प्रवेश परीक्षा तामिळनाडू, कर्नाटकनंतर आता पश्चिम बंगाल विधानसभेतही नीटविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. बंगाल विधानसभेत नीट परीक्षेतील गडबडीविरोधातील ठराव मंजूर करण्यात आला. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMC सरकारने मंगळवारी NEET-UG मुद्द्यावर प्रस्ताव मांडला होता. त्यावर बुधवारी चर्चा होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी मांडला. बंगाल सरकारने सांगितले की, बंगालला मेडिकलसाठी नीट परीक्षेपासून दूर ठेवायचे आहे. बंगालपूर्वी तमिळनाडू आणि कर्नाटक विधानसभेतही असाच प्रस्ताव मंजूर झाला होता. या तीनही राज्यांचे म्हणणे आहे की, त्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तीच जुनी पद्धत हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या एका दिवसानंतर बंगाल - [अर्थसंकल्पानंतर शिंदे सरकारचे 6 निर्णय!](https://ajinkyabharat.com/6-decisions-of-shinde-government-after-budget/): राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाखांची मदत देणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय   राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार (पशुसंवर्धन विभाग) आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा - [मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग](https://ajinkyabharat.com/modi-governments-first-budget-what-is-good/): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.  लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित - [राज्यव्यापी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास सुरू](https://ajinkyabharat.com/statewide-government-social-and-economic-exercise-started/):  PARC ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 साठी सखोल सर्वेक्षण आणि विश्लेषण सुरू केले आहे. राजकीय विश्लेषण आणि संशोधन समिती (PARC) ने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 साठी राज्यव्यापी सर्वेक्षण आणि संशोधन सुरू केले आहे. एसपीक्वांट्स कन्सल्टंट्सचे राजकीय ब्रँडिंग स्ट्रॅटेजिस्ट आणि सल्लागार श्री. दिनेश श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या या सर्वेक्षणाचा उद्देश राज्याच्या गुंतागुंतीच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे सखोल आणि डेटा-आधारित विश्लेषण प्रदान करणे आहे. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आणि व्याप्ती:- हे सर्वेक्षण महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या सर्वसमावेशक अभ्यासात मराठवाडा, विदर्भ, कंदेश आणि देश प्रदेशांसाठी 15,000 आणि कोकण, ठाणे आणि संपूर्ण मुंबई महानगर - [बजेट 2024-25: पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखा](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-india-post-payments-bank-branch-in-eastern-state/): पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखा पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा उघडणार ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजार कोसळला आहे. मात्र, CII चे अध्यक्ष संजीव पुरी यांनी मात्र अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. “या अर्थसंकल्पात इज ऑफ डुईंग बिझनेसवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला आहे. त्याशिवाय, अनेक क्षेत्रांमधील व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत. सर्वच क्षेत्रांमधील भविष्यातील सुधारणांचा आढावा या अर्थसंकल्पात दिसतोय. उद्योगविश्वासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे. - [बजेट 2024-25: पीएम आवास योजनेतंर्गत शहरी गरीबांसाठी महत्त्वाची घोषणा](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-pm-important-announcement-for-urban-poor-under-housing-scheme/): पीएम आवास योजनेतंर्गत शहरी गरीबांसाठी महत्त्वाची घोषणा शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतुद. 1 कोटी शहरी गरीबांसाठी घर बांधणार. मध्यम वर्गीयांना सुद्धा या योजनेचा फायदा होईल. आता TDS वेळेवर न भरणं गुन्हा नसेल. सरकारकडून पेन्शन धारकांना मोठा दिलासा नव्या टॅक्स रिजीममध्ये स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवण्यात आली आहे. सरकारने पेन्शनधारकांना एक्स्ट्रा बेनिफिट दिलाय. पेन्शन धारकांना कौटुंबिक पेन्शनवर 25 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. आधी ही लिमिट 15 हजार रुपये होती. सोने चांदीच्या शेअरमध्ये वाढ अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 10 टक्क्यांवरून 6 टक्के करण्याची घोषणा केली आहे. 5 टक्के AIDC जोडल्याने सोने आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क आता 15 टक्क्यांवरून - [बजेट 2024-25: टॅक्स बाबत महत्त्वाच्या घोषणा!](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcements-regarding-taxes/): टॅक्स बाबत महत्त्वाच्या घोषणा कॅपिटल गेन टॅक्स 20 टक्क्यावरुन 12.5 टक्के. स्टार्ट अपला चालना देण्यासाठी एंजट टॅक्स बंद. विदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात. 40 वरुन 35 टक्के टॅक्स किती लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही?  नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार वरुन 75 हजार करण्यात आलय. 3 लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही. 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पनावर 5 टक्के कर लागणार. 7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्नावर 10 टक्के कर लागेल. 10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर. 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स. 15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लागणार. Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcement-regarding-land-holding-in-rural-areas/ - [बजेट 2024-25: ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcement-regarding-land-holding-in-rural-areas/): ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी तरतूद प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची घोषणा. पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार. 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार. काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी विशेष, अधिकच्या निधीची तरतूद. हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार. नालंदा विद्यापीठात टुरिरस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न. कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतुदी ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींच डिजिटलायजेशन करणार. 1 लाख रुपयापेक्षा कमी सॅलरी असणाऱ्यांना EPFO मध्ये पहिल्यांदा रजिस्टर होणाऱ्यांना तीन टप्प्यात 15 हजार रुपये मिळतील. राज्यांना बिनव्याजी 15 हजार कोटी कर्ज देणार. देशभरात 12 नवीन - [बजेट 2024-25: सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-important-announcements-regarding-gold-and-silver-electric-vehicles/): सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही. सोने-चांदी स्वस्त होणार. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला. महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार. इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार. मोबाईल, चार्जर स्वस्त होणार. एक्स रे मशिन स्वस्त होणार. चामड्यापासून, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार. लिथियम बॅटरी स्वस्त होणार. सौर ऊर्जा पॅनल स्वस्त. माशांपासून बनवलेली उत्पादन स्वस्त होणार. Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-employment-skills-and-msme-focus/ - [बजेट 2024-25: रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-employment-skills-and-msme-focus/): बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना असेल प्राधान्य. या चार घटकांवर लक्ष केंद्रीतकरण्याची गरज  अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर लक्ष केंद्रीत करण गरजेच असल्याच म्हटलं होतं. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत सर्व प्रमुख पिकांना उच्च न्यूनतम समर्थन मूल्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश – बिहारसाठी खास घोषणा आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी 26 हजार कोटी बिहारमध्ये मेडीकल कॉलेज उच्च शिक्षणात सरकारकडून मिळणार मदत रोजगार आणि कौशल्य विकास - [बजेट 2024-25: बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?](https://ajinkyabharat.com/budget-2024-25-what-has-been-announced-so-far-in-the-budget/): या योजनेला मुदतवाढ- “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील” रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. भारतात महागाई दर किती टक्के?-  “भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय. आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चमकत असल्याच निर्मला सितारमण म्हणाल्या. बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा? खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार. 30 लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना. 500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार. नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार. 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना. मुद्रा लोनची मर्यादा - [अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सातव्यांदा मांडणार अर्थसंकल्प](https://ajinkyabharat.com/economy-minister-nirmala-sitharaman-today-salag-satavyanda-mandanar-budget/): मोदी सरकार 3.0 सत्तेमध्ये आल्यानंतर आज पहिलं पूर्ण बजेट लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. लोकसभेमध्ये आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्र्यांकडून याचं वाचन सुरू झाल आहे. निर्मला सीतारामन आज दिवंगत मोरारजी देसाई यांच्या सलग सहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत. दरम्यान आजच्या बजेट मध्ये सामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली. हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा - [शरद पवारांना मोठा धक्का!](https://ajinkyabharat.com/big-blow-to-sharad-pawar/): माणिकराव सोनवलकर यांचा भाजपमध्ये प्रवेश राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी गटाचे नेते माणिकराव सोनवलकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. माणिकराव सोनवलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, माणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असून त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोनवलकर हे जिल्हा परिषदेचे नेते आहेत. आज सोनवलकर यांनी 5 हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडी विविध समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे 14.5 कोटी लोकांना माहीत आहे. काँग्रेसचे सरकार असताना - [मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात](https://ajinkyabharat.com/sharad-pawar-maidan-to-solve-the-issue-of-maratha-reservation/): मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला  मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राजकाणातील चाणाक्य अशी ओळख असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी लक्ष घातले आहे. ‘मराठा अरक्षणासाठी ओबीसी समाजात नाराजीचे सूर आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून एक बैठक घ्यावी असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिला आहे. दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे.’ असेही त्यांनी सुचवले आहे. प्रसार माध्यामांशी बोलाना शरद पवार यांनी म्हटले की, ‘नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय - [मला सत्तेतून बेदखल करण्यासाठी अमेरिकेचं षडयंत्र -शेख हसीना](https://ajinkyabharat.com/us-conspiracy-to-oust-mala-sattetoon-sheikh-hasina/): बांग्लादेश हिंसाचारातून सावरत असताना माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आता अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. मला सत्तेतून बेदखल करण्यासाठी कट रचला गेला. अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळे मला सत्तेवरून दूर सारण्याचा कट रचण्यात आल्याचे हसीनांनी म्हटले. या बेटामुळे अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर प्रभाव निर्माण करण्यास मदत झाली असती. पण त्यांचे मनसुबे सफल न झाल्याने अमेरिकेने माझ्याविरोधात योजना आखली. पण बांग्लादेशातील जनतेला आवाहन आहे की, यावेळी दिशाभूल करून घेऊ नये.’ शेख हसीना यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून संदेश पाठवला, त्यात ही माहिती दिली आहे. शेख हसीनांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. संदेशात हसीना म्हणाल्या, ‘मला मृतदेहांची मिरवणूक बघावी लागू नये, म्हणून मी राजीनामा - [विनेश फोगटला देणार गोल्डमेडल](https://ajinkyabharat.com/vinesh-phogtala-will-give-gold-medal/): हरियाणात होणार जल्लोषात स्वागत विनेश फोगट आपल्याला रौप्यपदक मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे. पण रौप्यपदकाची प्रतिक्षा असताना आता विनेश फोगटला सुवर्णपदक देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रौप्यपदकासाठी विनेशने याचिका दाखल केली होती. यानंतर आता विनेशला सुवर्णपदक देण्यात येणार असल्याचे आता समोर आले आहे. विनेश फोगट तर फायनलला पोहोचली होती. पण त्यापूर्वी तिचे वजन वाढले आणि तिला फायनल खेळता आली नाही. जर विनेश फायनल खेळली असती तर तिचा फॉर्म पाहता तिला सुवर्णपदकही पटकावता आले असते. पण वजन वाढल्यामुळे ती फायनल खेळण्यास अपात्र ठरली. त्यामुळे विनेशने क्रीडा लवादाकडे आपल्याला रौप्यपदक तरी दिले जावे, अशी मागणी केली होती. या याचिकेवर भारताकडून युक्तीवादही - [भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम लवकरच होणार सुरू](https://ajinkyabharat.com/construction-of-bhidewada-national-memorial-will-start-soon/): पुणे महानगरपालिकेने भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामासाठी 8.60 कोटींच्या निविदा मंजूर केल्याने पायाभरणी समारंभाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे स्मारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सन्मानित करेल, ज्यांनी 1848 मध्ये भिडेवाडा येथे मुलींसाठी भारतातील पहिली शाळा स्थापन केली होती. अंदाजे २.५ एकर पसरलेले भिडेवाडा हे स्थळ गेल्या काही वर्षांत खराब झाले होते. स्मारक तयार करण्याच्या प्रयत्नांवर दीर्घकाळ चर्चा होत असताना, भाडेकरूंच्या कायदेशीर आव्हानांमुळे प्रगतीला विलंब झाला. उच्च न्यायालयाने भूसंपादनासाठी योग्य मोबदला देणे अनिवार्य केले, नंतर सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवला. या निर्णयानंतर, महापालिकेने जलद कारवाई करत डिसेंबर 2023 मध्ये जागा ताब्यात घेतली आणि जुनी, जीर्ण इमारत पाडली. आता - [पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा](https://ajinkyabharat.com/pooja-khedkarla-delhi-high-court-comforta/): तात्काळ अटकेपासून रोखले दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून मोठा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. आज त्या प्रकरणाबाबतची सुनावणी पार पडली. हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करणे योग्य नाही असे म्हणत दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान पूजा खेडकरची बाजू त्यांचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली. तर नरेश कौशिक यांनी यूपीएससीकडून बाजू मांडली. २१ ऑगस्टला या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पूजा खेडकरला अटके पासून सुरक्षित करण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर - [माजी पोलिस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणूक लढवणार](https://ajinkyabharat.com/former-police-commissioner-sanjay-pandey-assembly-election-candidates/): वर्सोवा विधानसभा मतदार संघातून लढण्याची शक्यता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होण्याची शक्यता दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग लागलेला दिसतो. दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार याची घोषणा करत आहे. दरम्यान मुंबई पोलिस दलातील तडफदार व्यक्तिमत्त्व राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहले. त्यात विधानसभा निवडणूक लढणार अशी स्पष्टता दिसून येते. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याबाबत कोणतीही माहिती - [बिहार येथील सिध्दनाथ मंदिरात चेंगराचेंगरी](https://ajinkyabharat.com/siddhanath-temple-in-chengarachengari-bihar/): सात जणांचा मृत्यू, नऊ जखमी  बिहार येथील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदमपूर येथील बाबा सिध्दनाथ मंदिरात सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हजारो भक्त सिध्दनाथ बाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळीस अचानक मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले अशी जेहानाबाद येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही या सर्व गोंष्टीवर लक्ष ठेवून आहे. दिवाकर - [अजित पवारांनी दिली आगीत नुकसान झालेल्या कोल्हापूर नाट्यगृहाला भेट](https://ajinkyabharat.com/ajit-pawarani-dili-ageet-kolhapur-theater-hall-suffered-loss/): पुनर्बांधणीसाठी 20 कोटींची घोषणा! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. 8 ऑगस्टच्या रात्री या नाट्यगृहाला आग लागली होती. रविवारी अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली. अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ‘केशवराव भोसले नाट्यगृहाला’ लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. हसन मुश्रीफजी, इतर पदाधिकारी व माझे सहकारी यांच्यासह आज मी घटनास्थळी भेट देऊन - [वायनाडच्या भूस्खलन ग्रस्तांना धनूषचा पाठिंबा](https://ajinkyabharat.com/dhanushs-support-to-wayanad-landslide-victims/): मुख्यमंत्री मदत निधीसाठी २५ लाख रुपयांची देणगी केरळ येथील वायनाड जिल्ह्यातील काहा गावांमध्ये भुस्खलन झाले होते. भूस्खलन चुरमाला, मुंडक्काई, मेपपाडा, अट्टामाला, कुन्होम आणि पुनचिरीमट्टम गावात झाले. भुस्खलनामुळे अनेक लोक दगावले. लाखो कुटुंबाचे घर उध्वस्त झाले. २०० हून अधिक लोक मरण पावले तर अनेक जण जखमी झाले. भूस्खलन हे नैसर्गिक आपत्तींपैक सर्वात भयंकर मानले जाते. केरळच्या या घटनेनंतर अनेक कलाकारांनी पुढे येऊन योगदान दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलगु चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता धानुष यांनी सीएम रिलीफ फंडात २५ लाख रुपये दिले आहे. यांच्या योगदानाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आता पर्यंत अनेकांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना निधी दिला आहे. दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी - [अडसूळ असो की बच्चू कडू, यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून पाठीत खंजीर खुपसलाय](https://ajinkyabharat.com/adsool-aso-ki-bachchu-kadu-yaane-katappachaya-lahunkeet-rahoon-paathit-khanjir-khupasalay/): आमदार रवी राणांची टीका अमरावती मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी दिवसागणिक आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोंप आणि टीकेची झोड रंगताना हल्ली बघायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी आता पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ यांना मी सन्मान दिला. पण आनंदराव अडसूळ यांनी एका - [मौनी रॉयने शेअर केले पतीसोबतचे खास फोटो!](https://ajinkyabharat.com/mouni-roy-shares-special-photo-with-her-husband/): अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. नुकताच अभिनेत्रीने तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय बऱ्याच हिट शोमध्ये दिसलेली आहे. ही अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मौनी रॉयने पती सूरज नांबियारचा 9 ऑगस्टला बर्थडे साजरा केला. या खास प्रंसगी अभिनेत्रीने फोटो शेअर करत पतीला बर्थडे विश केलं. फोटोमध्ये मौनी आणि सूरज एकमेकांसोबत क्वालिटी टाईंम स्पेंड करताना दिसत आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये मौनी तिच्या पतीसोबत खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहे. पती सूरजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनीने - [वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केशव महाराजची अप्रतिम कामगिरी](https://ajinkyabharat.com/keshav-maharajs-amazing-performance-in-the-match-against-west-indies/): दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. आणि त्यातील पहिला कसोटी सामना त्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने चार गड्यांच्या मोबदल्यात 145 धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेपेक्षा अजून 212 धावा मागे आहेत. केशव महाराजच्या तीन विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरला चकित केले आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात वरचष्मा ठेवला. दक्षिण आफ्रिकेने सकाळी पहिल्या डावात आठ विकेट्सवर 344 धावा केल्या, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 357 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजची धावसंख्या एके काळी एका विकेटवर 114 धावा अशी होती, पण केशव महाराजने सलग - [आंदोलकांच्या अल्टिमेटमनंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा](https://ajinkyabharat.com/the-chief-justice-of-bangladesh-resigned-after-the-protestors-ultimatum/):  बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. ढाका येथील सर्वोच्च न्यायालयाला शनिवारी आंदोलकांनी घेराव घातला. यानंतर सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांना दुपारी एक वाजेपर्यंत राजीनामा देण्यास सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारांना सांगितले की, उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि देशभरातील कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या सुरक्षेचा विचार करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीशही राजीनामा देतील का? असे विचारले असता सरन्यायाधीश म्हणाले, हा त्यांचा निर्णय आहे. आंदोलकांनी सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशारा दिला होता. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर तेथे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली - [पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक](https://ajinkyabharat.com/pune-crime-branch-takes-major-action-one-crore-drugs-seized/): शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात अडकलं की काय? असा प्रश्न निर्माण झाला अहे. पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स समोर येत आहेत. अशातच पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील - [शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये -राज ठाकरें](https://ajinkyabharat.com/sharad-pawar-uddhav-thackeray/): अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही असे म्हणत  राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे. ते मराठवाड्यात माध्यामांशी बोलत होते. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही या भूमिकेचा पुनरूच्चार राज ठाकरेंनी केलाय. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्याविरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आला असा आरोप राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे म्हणाले, माझा आणि मनोज जरांगेचा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेच्या अडून राजकारण करत आहेत. जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. - [नोएडात 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा](https://ajinkyabharat.com/noidat-rave-party-police-raid/): विद्यापीठातील 39 विद्यार्थी ताब्यात दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील एका निवासी सोसायटीतील फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून 39 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी रात्री फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांच्या धाडीत पकडलेले सर्वजण नामांकित विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात हरियाणा लेबलच्या दारूच्या बाटल्या आणि हुक्का जप्त केला आहे. नोएडामधील सेक्टर 126 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 94 मध्ये असलेल्या सुपरनोव्हा बिल्डिंगच्या 19व्या मजल्यावर मुले-मुली पार्टी करत होते. वरून कुणीतरी दारुची बाटली फेकली. त्यामुळे येथील लोकांनी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. नोएडा पोलीसांनी घटनास्थळावरून पार्टी करणाऱ्या मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा रेव्ह पार्टीच्या दृष्टीकोणातूनही तपास करत आहेत. एडीसीपी मनीष कुमार - [आरटीई प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका](https://ajinkyabharat.com/supreme-court-scolds-state-government-regarding-rte-admission/): उच्च न्यायालयाचा आदेश कायम राखण्याचा निर्णय! सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत RTE कोट्यातून खासगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द केला आहे.  सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे.  सरकारी अनुदानित शाळेच्या 1 किमी परिघातील खासगी शाळांना पूर्व प्राथमिक वर्गातील 25% जागा आरक्षित ठेवण्यापासून सूट देण्यात आली होती. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतचा हा निर्णय होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरकारी अनुदानित शाळांच्या एक किमी परिघातील खासगी शाळांना पूर्व प्राथमिक वर्गातील 25 टक्के जागा आरक्षित ठेवण्यापासून सूट दिली होती. त्यासाठी सरकारने एक अध्यादेश काढला होता. - [छत्रपती संभाजीनगरमध्ये आ. बच्चू कडूंचा विराट मोर्चा](https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhaji-nagars-grand-morcha/): ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबरला मुंबईत धडक देणार प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये असतानाही राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोठा इशारा दिला आहे. आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या ‘आक्रोश मोर्चा’ च्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर ला मुंबईत धडक देणार, असा इशारा यावेळी आमदार कडू यांनी दिला. शहरातील क्रांती चौक ते दिल्ली गेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आमदार कडू यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन - [मराठी चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा](https://ajinkyabharat.com/marathi-film-based-mourning-art/): ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते विजय कदम यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षापासून ते कर्करोगाशी त्रस्त होते. आज सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाची माध्यमांना माहिती दिली. अंधेरी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली दिली आहे. ऐंशी ते नव्वदच्या दशकात विजय यांनी मराठी चित्रपटात काम केल. चित्रपटासोबत मालिका आणि नाटकात देखील काम केल. दे दणादण, धडक बेधडक, हळद रुसली, कुंकू हसलं अश्या अनेक मराठी चित्रपटांत कामे करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. टूरटूर, विच्छा - [पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन सहरावतने जिंकले कांस्यपदक](https://ajinkyabharat.com/aman-sahrawatne-wins-bronze-medal-in-paris-olympics/): चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेत अमन सहरावत यांनी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भारतीयांची मान उंचावली आहे. अमनच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 21 वर्षीय पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रुझला 13-5 असे पराभूत करून कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिले आहे. अमनने वैयक्तिक पदक जिंकून साऱ्या भारतीयांचे मनं जिकंली आहे. सोशल मीडियावर अमन सहरावतचे कौतुक केले जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने 6 मेडल जिंकले आहेत, ज्यात पाच कांस्यपदक आणि एक रौप्य पदक आहे. Read also: https://ajinkyabharat.com/manish-sisodia-the-first-tea-in-the-morning-of-independence/ - [आज़ादी की सुबह की पहली चाय.. -मनीष सिसोदिया](https://ajinkyabharat.com/manish-sisodia-the-first-tea-in-the-morning-of-independence/): आप कार्यकर्त्यांनाही उभारी आम आदमी पार्टी नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला. त्यामुळे ते तब्बल 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले. प्रदीर्घ काळानंर मोकळा श्वास घेत असलेल्या सिसोदिया यांनी हा क्षणही साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक छायाचित्र सामायिक करून आपले स्वातंत्र्य अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला. या छायाचित्रात ते आपल्या पत्नीसोबत चाहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन  मंजूर केला. दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी हा आनंद पत्नीसोबत चहाचा आस्वाद घेत साजरा केला. मनिष सिसोदिया यांनी X वर एक खास छायाचित्र सामायिक केले आहे. हा फोटो शेअर - ['भारतात काहीतरी मोठे घडणार' हिंडनबर्गचे ट्विट](https://ajinkyabharat.com/something-big-will-happen-in-india-hindenburgs-tweet/): शेअर बाजार, उद्योगविश्वात खळबळ वर्षभरापूर्वी अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांचे साम्राज्य हादरवून सोडणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा ट्विट करत सर्व भारतीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘भारतात लवकरच मोठ्या घडामोडी घडतील’, अशा आशयाचे ट्विट अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने केले आहे. त्यामुळे आता कोणती कंपनी निशाण्यावर आहे? शेअर बाजार कोसळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एका भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार असल्याचे ते संकेत आहेत. ट्वीट हे विस्तृत नसल्याने हिंडनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा एका चर्चेत आले आहे. कींबहूना भारतीयांना मोठ्या चिंतेत टाकले आहे. कोणत्यातरी भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा होणार आहे, एवढेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे भारतीय उद्योग - [शासन परिपत्रकाची जिल्हाधिकारी कार्यालयातच होळी](https://ajinkyabharat.com/government-circular-holi-under-district-magistrates-office/): जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध राज्यात आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त राज्य सरकारनं आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर स्थानिक सुट्टी जाहीर करावी, अशा आशयाचा शासन आदेश काल एका अध्यादेशानुसार जाहीर केला. या आदिवासी जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्याचाही  समावेश आहे. मात्र, भंडारा जिल्हाधिकारी यांनी या शासन आदेशाची अंमलबजावणी केली नाही आणि सुट्टीही दिली नाही, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदनं केला आहे. जागतिक आदिवासी दिन असताना भंडारा जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केला नसल्यानं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी तातडीनं माफी मागावी, अन्यथा - [पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले प्रकाश आंबेडकर](https://ajinkyabharat.com/journalist-questioner-santapale-prakash-ambedkar/): विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचाराचा नारळही फोडला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे धावाधाव सुरू केली आहे. दुसरीकडे राज्यात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. तर, सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. आपल्या रॅलीतून ते सत्ताधारी व विरोधक दोघांनाही लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली असून त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचंही त्यांनी म्हटलं. यादरम्यान, आज - [सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली](https://ajinkyabharat.com/demand-for-postponement-of-neet-pg-chi-exam-from-supreme-court-is-fatal/): 11 ऑगस्टलाच होणार पेपर सर्वोच्च न्यायालयाने आज नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळेनुसार 11 ऑगस्ट या दिवशीच परीक्षा होणार आहे. दिलेल्या परीक्षा केंद्रांवर पोहचणं अनेक विद्यार्थ्यांना कठीण असल्याचं सांगत या परीक्षेला पुढे ढकलण्याची मागणी झाली होती पण ती फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती CJI DY चंद्रचूड , जस्टीस जे. बी. परडीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. त्यांनी आता 11 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. या परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड देखील जारी करण्यात आल आहे. त्यामुळे आता नीट परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार आहे. Read also: https://ajinkyabharat.com/muslim-students-get-solace-from-the-supreme-court/ - [मुस्लीम विद्यार्थिनींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा](https://ajinkyabharat.com/muslim-students-get-solace-from-the-supreme-court/): हिजाबवर बंदी घातल्याबद्दल मुंबई कॉलेजला फटकारले ड्रेसकोडला स्थगिती मुंबईतील महाविद्यालयांमध्ये हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या मुलींना दिलासा दिला आहे. सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने कॉलेजच्या परिपत्रकाला अंतरिम स्थगिती दिली आहे. याशिवाय कोर्टाने कॉलेजला नोटीसही बजावली आहे. कॉलेजच्या या नोटिशीला 8 नोव्हेंबरपूर्वी उत्तर द्यावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाच्या आदेशाला अंशत: स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरनंतर होणार आहे. मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा घालण्यास बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र - [किरण रावचा ‘लापता लेडीज’ चित्रपट सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार](https://ajinkyabharat.com/kiran-ravcha-missing-ladies-film-to-be-shown-in-supreme-court/): आमिर खानही राहणार स्क्रीनिंगला उपस्थित किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली मात्र प्रेक्षक आणि समिक्षकांकडून या चित्रपटाची चांगली स्तुती ऐकायला मिळत आहे.  या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शक व निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट सर्वोच्च न्यायालयात  दाखवला जाणार आहे. ‘लापता लेडीज’ आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रदर्शित केला जाणार आहे. यासंदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे, ज्यामध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगबद्दल माहिती दिली आहे. निर्माता आमिर खानसह स्वतः किरण रावही या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश स्क्रिनिंगला उपस्थित राहतील. तसेच इतर न्यायाधीश त्यांच्या जोडीदारासह या सिनेमाच्या स्क्रीनिंगला उपस्थित - [पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले](https://ajinkyabharat.com/5-coaches-of-goods-train-derailed-in-west-bengal/): रेल्वे वाहतूक विस्कळीत पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला. एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं. कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून ही मालगाडी जात होती. यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला. - [भाजपच्या 100 खासदारांनी घेतली पीएम मोदींची भेट](https://ajinkyabharat.com/100-bjp-mps-met-pm-modi/): एससी, एसटी आरक्षणाचा मुद्दा  भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती च्या सुमारे 100 खासदारांनी शुक्रवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीचा उद्देश SC/ST कोट्यातील क्रिमी लेयर लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करणे हा होता. या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, या मागणीसाठी खासदारांनी पंतप्रधानांना निवेदन दिले. खासदारांनी स्पष्ट केले की, त्यांचा निषेध वर्गीकरणाविरुद्ध नाही, तर एससी/एसटी समुदायासाठी क्रिमी लेयरच्या तरतुदीविरुद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून या बैठकीची माहिती दिली आणि SC/ST समुदायासाठी क्रीमी लेयरची तरतूद लागू केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला उपस्थित असलेल्या - [विनेश फोगटसाठी भारत आज आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादात](https://ajinkyabharat.com/india-is-an-international-sports-gift-for-vinesh-phogat-today/): भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला होता. या सामन्यात विनेश फोगटने 5-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. मात्र,अनुज्ञेय वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम असल्याने तीला 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विनेश फोगटने याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. सीएएस  विनेशच्या याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. भारताकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे हे विनेशची व भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडणार आहेत. उपांत्य फेरीत 5-0 अशा फरकाने विजय मिळवणारी विनेश ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू - [काँग्रेसचे चिन्ह जप्त करून 99 खासदारांना अपात्र करा!](https://ajinkyabharat.com/disqualify-99-mps-by-confiscating-congress-symbols/): काँग्रेसच्या खटाखट खटाखट, ठकाठक ठकाठक शब्दांवरून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या 99 खासदारांना अपात्र ठरवावे. निवडणूक चिन्ह जप्त करण्याची आणि तिसरी मागणी पक्षाची नोंदणी रद्द करण्याची आहे. सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांचे वकील ओपी सिंह आणि शाश्वत आनंद यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणूक-2024 मध्ये काँग्रेस पक्षाने गरीब, मागास, दलित आणि अल्पसंख्याकांना दरमहा 8500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनीही त्यांच्या जाहीर सभा आणि सभांमध्ये दर महिन्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने - [रोहिणी खडसे, जयंत पाटील थोडक्यात बचावले](https://ajinkyabharat.com/rohini-khadse-jayant-patil-briefly-defended/): छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेनमध्ये बिघाड शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारादरम्यान आणि शिवस्वराज्य यात्रेच्या वेळीस एक दुर्घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी घेऊन जाणारी क्रेन बिघाडल्याची घटना घडली. क्रेनमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि रोहिणी खडसे आणि अमोल कोल्हे होते. क्रेनमध्ये बिघाड होताच, वेळेवर त्यांना वाचवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणूकीसाठी जुन्नर मतदारसंघात सर्व राजकिय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दौरा सुरु असताना अचानक ही घटना घडली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या - [दिल्ली मद्यधोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना दिलासा](https://ajinkyabharat.com/manish-sisodia-consoled-in-delhi-liquor-case/): जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात 17 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठानं तीन दिवसांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी या प्रकरणावरील आदेश राखून ठेवला होता. मनिष सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयानं सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. पण, आता सर्वोच्च न्यायालयानं काही अटी-शर्थींसह मनिष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. जामिनाच्या बाबतीत हायकोर्ट आणि ट्रायल - [मनसेचा चौथा उमेदवार जाहीर!](https://ajinkyabharat.com/mnss-fourth-candidate-declared/): भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारांची यादीच जाहीर होताना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत पोहोचली आहेत. हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, चक्क जेसीबीने फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला. यावेळी, येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुठे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, मनसेनं 4 जणांचं तिकीटवाटप केल्याचं - [बच्चू कडूआक्रमक; संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली](https://ajinkyabharat.com/bachchu-kadu-aggressive-officers-ear-stone-laid-in-sambhaji-nagar%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%86%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%95/):  आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच नेतेमंडळी कामाला लागली असून आपले दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार, मराठा नेते मनोज जरांगे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तर प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हेही विविध दौऱ्यावर आहेत. आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध-अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय व ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी, त्यांनी कडूस्टाईलने एका अधिकाऱ्याला हलकीशी कानशि‍लात लगावली. दिव्यांग बांधवांना समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या ई-रिक्षांमध्ये एकाच दिवसांत बिघाड झाल्याची तक्रार घेऊन दिव्यांग बांधव आमदार कडू यांच्याकडे गेले होते. त्यावेळी, आमदार कडू यांनी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचा पाहायला मिळालं. प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू - ['लाडकी बहीण'साठी पैसे, जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत?](https://ajinkyabharat.com/there-is-no-money-to-exchange-money-for-girls-sister/): प्रतिज्ञापत्र दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश तुमच्याकडे लाडकी बहिण योजनेसाठी पैसे पण जमिनीची मोबदला द्यायला पैसे नाहीत, १९९५ सालच्या खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं. याचिककर्त्यांच्या पूर्वजांनी १९५० साली पुण्यात २४ एकर जमीन खरेदी केली होती. राज्य सरकारने ही जमीन घेतली परंतु याचिककर्त्यांना मोबदला दिला नव्हता. राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षासंकुलाला दिल्याचे सांगितले. याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश दिले त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन दिल्याची माहिती न्यायालयात दिली. प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेली जमीन वनजमीन होती. पुन्हा याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आले  सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितले आहे. तसेच “न्यायालयाच्या आदेशांना गृहित धरुन - [भाजप विधानसभा निवडणुकीची पहिली यादी लवकरच करणार जाहीर](https://ajinkyabharat.com/bjp-will-soon-release-its-first-list-for-assembly-elections/): हमखास यशाची खात्री असलेला पॅटर्न वापरणार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पहिल्या उमेदवारी यादीत 30 ते 40 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपकडून आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जागावाटप बराच काळ रखडले होते. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीचे उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांना - [नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी केला साखरपुडा](https://ajinkyabharat.com/naga-chaitanya-shobhita-dhulipalashi-banana-sakharpuda/): दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा पार पडला आहे. हा साखरपुडा नागार्जुन यांच्या घरी पार पडला. नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या सोबतच नागार्जुन यांनी एक नोट लिहली आहे.  फोटो शेअर करताना नागार्जुन यांनी म्हटले की, आम्हाला आमचा मुलगा, नागा चैतन्य, शोभिता धुलीपाला यांचा आज सकाळी 9.42 वाजता साखरपुडा झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी एक्सवर फोटो पोस्ट करून मुलाच्या साखरपुड्याची माहिती दिली. त्यांच्या हैदराबादमधील घरीच साखरपुड्याचा समारंभ पार पडला. नागार्जुन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये शोभिता व नागा चैतन्य दोघेही खूपच सुंदर दिसत - [जपानमधे भूकंप; 7.1 रिश्टर स्केल तीव्रता!](https://ajinkyabharat.com/japanmadhe-earthquake-7-1-richter-scale-intensity/): जपान पुन्हा एकदा भूकंपाचा बळी ठरला आहे. दक्षिण-पश्चिम जपानी बेट क्युशू आणि शिकोकू भागात गुरुवारी,  ​स्थानिक वेळेनुसार 4:42 वाजता 7.1 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. प्राथमिक अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू निचिनानपासून 20 किमी उत्तर-पूर्वेस 25 ते 30 किमी खोलीवर होता. भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी सुनामीचा इशारा दिला आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, शॉपिंग मॉलमधील सामान, खुर्च्या, पंखे, टेबल थरथरू लागले. सुनामीच्या इशाऱ्यानंतर संपूर्ण जपानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला, जपान हवामान संस्थेने सांगितले की भूकंपाची प्राथमिक तीव्रता 6.9 नोंदवली गेली होती, परंतु नंतर त्याची प्राथमिक तीव्रता 7.1 वर श्रेणीसुधारित केली गेली. हा भूकंप जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूच्या पूर्वेकडील किनारपट्टीपासून सुमारे 30 - [उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट](https://ajinkyabharat.com/uddhav-thackerayaditya-thackeray-met-arvind-kejriwals-family/): सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत देखील होते. दरम्यान आप चे नेते राघव चढ्ढा, संजय सिंह देखील केजरीवाल यांच्या घरी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सुनिता केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी X  वर या भेटीचे फोटो शेअर करताना संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा आमचा लढा सुरू राहील असं म्हटलं आहे. संजय सिंह यांनी या भेटीची माहिती देताना मोदी सरकारच्या हुकूमशाही विरूद्ध तुमच्यासोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी सुनिता केजरीवाल यांना दिली आहे, असे सांगितले. Read also: https://ajinkyabharat.com/muhammad-yunuss-strong-leadership-in-bangladesh/ - [मुहम्मद यूनुस यांच्याकडे बांगलादेशचे नेतृत्व](https://ajinkyabharat.com/muhammad-yunuss-strong-leadership-in-bangladesh/):   आज स्थापणार नवीन अंतरिम सरकार नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये आज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे. विद्यार्थ्यांनी अनेक आठवडे केलेल्या तीव्र निदर्शन आणि संघर्षानंतर बांगलादेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. ज्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि बांगलादेशमधील स्थिती हाताळण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच उरला नाही. दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन करावे यासाठी नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांना विनंती केली. जी त्यांनी स्वीकारल्याने बांगलादेश सध्या अंतरीम सरकार स्थापन करण्याच्या टप्प्यावर आहे. बांगलादेशची सूत्र हाती घेणारे मुहम्मद युनूस हे त्यांच्या मायक्रोफायनान्स नवकल्पनांमुळे “गरिबांसाठी बँकर” म्हणून ओळखले जातात. ते - [पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन](https://ajinkyabharat.com/former-chief-minister-of-west-bengal-buddhadeb-bhattacharya-passes-away/): पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 वर्षीय भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. आज सकाळी 8.20 मिनिटांनी निधन झाले. ते दीर्घकाळापासून सीओपीडी आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव 2000 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री असताना भट्टाचार्य यांनी डाव्या - [राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा](https://ajinkyabharat.com/announcement-of-shivswarajya-yatrachi-by-nationalist-congress-sharadchandra-pawar-party/): 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे. महायुती सरकारच्या काळातील घोटाळे आणि खोट्या आश्वासनांचा जनतेपुढे पर्दाफाश करण्याचा उद्देश या यात्रे मागे आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेले आहे. राज्यातील अनेक उद्योक राज्याबाहेर गेले आहे. मोजक्या उद्योगपचींची भरभराट झाली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व राज्यकर्ते उघड्या डोळ्यांना पाहत बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात - [जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार](https://ajinkyabharat.com/jan-sanman-yatrala-good-response-from-people-ajit-pawar/): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेला आज नाशिक येथून सुरुवात झाली आहे. आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊन आम्हाला भेटत आहेत. आम्ही त्यांना महायुती सरकारने काय काम केले याबाबत माहिती देत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही तरुणांसाठी आणि महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आम्ही लोकांना विनंती करू की आम्हाला पुन्हा संधी द्या, असेही ते यावेळी म्हणाले. Read also: https://ajinkyabharat.com/cbi-tightens-investigation-into-delhi-coaching-center-accident-all-documents-handed-over-to-cbi/ - [दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास सीबीआय कडे पोलिसांडून सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द](https://ajinkyabharat.com/cbi-tightens-investigation-into-delhi-coaching-center-accident-all-documents-handed-over-to-cbi/): केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI)बुधवारी दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरणाचा ताबा घेतला आहे. ओल्ड राजिंदर नगरमधील राऊज आयएएस कोचिंग सेंटर च्या तळघरात असलेल्या लायब्ररीत पाणी साचल्याने तीन UPSC उमेदवार बुडून मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासावर न्यायालय असमाधानी असल्याचे मनूद करत 2 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. ‘प्रारंभिक औपचारिकतेनंतर, सीबीआयची टीम लवकरच या प्रकरणाच्या तपशीलवार तपासासाठी घटनास्थळी भेट देणार आहे,’ असे अधिकाऱ्याने सांगितले. याआधी बुधवारी, कोर्टाने राऊज आयएएस कोचिंग सेंटरमध्ये तळघराच्या चार सह-मालकांच्या जामीन याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर सीबीआयला नोटीस बजावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अनुज बजाज चंदना यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केस हस्तांतरणाची प्रक्रिया - [तू भारताचा अभिमान, प्रत्येकासाठी प्रेरणा'](https://ajinkyabharat.com/you-are-the-pride-of-india-and-an-inspiration-for-everyone/): पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्ट भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट द्वारे भावना व्यक्त केल्यात. विनेश, तू चॅम्पियन्समध्ये चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजची घटना दुखावणारी होती. मात्र, मला माहित आहे की तू लवचिकतेचे प्रतीक आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तूझा स्वभावच राहिला आहे. मजबूत रित्या परत या. आम्ही सर्व तुमच्यासाठी आहोत. असे नरेंद्र मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय मानक आणि ऑलिम्पिक नियमांनुसार या गटात खेळण्यासाठी तिचे वजन 50 किलोंपेक्षा फक्त 100 ग्रॅम जास्त होते. वजन - [राजराजेश्वर मंदिरात मौल्यवान दागिण्यांची चोरी सीसीटीव्हीत कैद](https://ajinkyabharat.com/theft-of-precious-stones-in-rajrajeshwar-temple-captured-on-cctv/): श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि मंदिरात होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेत आहेत… अकोल्याचे ग्रामदैवत श्री राज राजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि याच गर्दीचा फायदा काही चोरटे घेत असल्याचं दिसून येत आहेय शिवलिंगला जलाभिषेक करताना होणाऱ्या गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेतला असून एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्याची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केल्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय… दोन्ही महिलांनी या वृद्ध महिलेच्या अंगावर भार टाकला आणि गळ्यातील चेन तोडून पोबारा केला… या घटने संदर्भात जुने शहर पोलिसात तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपी महिलांचा आता शोध घेत आहेय…..   - [IPS काम्या मिश्राचा राजीनामा!](https://ajinkyabharat.com/ips-kamya-mishracha-resignation/): महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा समोर आला आहे. बिहारची ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी अचानक राजीनामा दिला. यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्या बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या. 22 व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. सुरुवातीला त्यांना हिमाचल केडर मिळाले होते, त्यानंतर बिहार केडरमध्ये त्यांचे स्थलांतर करण्यात आले. काम्या मिश्रा यांचे पती अवधेश सरोज पोलीस अधीक्षक आहेत. काम्या मिश्रा यांनी सांगितले की, राजीनामा देण्याचा निर्णय कठीण होता. परंतु नोकरीत मन लागत नव्हते. इतक्या मोठ्या - [बांगलादेशातील 500 कैदी तुरुंगातून पळाले](https://ajinkyabharat.com/500-prisoners-released-from-bangladesh-jail/): दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थे ट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं. सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही. - [शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवेळी CJI चिडले!](https://ajinkyabharat.com/shiv-sena-mla-cji-chidley-at-ineligibility-hearing/):  राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या पक्ष फुटीच्या सुनावणीचा चेंडू अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याबाबत आज सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आपत्रता प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. दरम्यान आज पार पडलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी वेळी कोर्टात नेमकं काय घडलं, याची माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायावयाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत पुढील सुनावणी वेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकून घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ. - [उत्तर प्रदेश: मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न](https://ajinkyabharat.com/woman-attempts-self-immolation-in-front-of-uttar-pradesh-chief-ministers-residence/): उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना रुग्णालयात उपचार सुरु उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका महिलेने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारातून बाहेर पडल्यानंतर, गौतमपल्ली पोलिस स्टेशन हद्दीतील विक्रमादित्य मार्गावरील 19 बीडी चौकात महिलेने पेट्रोल टाकून स्वत: ला पेटवून घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. अधिक माहितीनुसार, महिला उन्नाव येथील रहिवासी आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलेले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी पेटलेल्या महिलेला वाचवण्यासाठी ब्लॅंकेटचा वापर केला. महिला गंभीररित्या भाजलेली होती. पोलिसांनी तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तीची प्रकृती गंभीर असून सद्या तिच्यावर उपचार सुरु आहे. - [देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावण्यासाठी सज्ज !](https://ajinkyabharat.com/countrys-first-vande-bharat-metro-ready-to-run/): मेट्रो आणि वंदे भारत एक्स्प्रेस या दोन्हींचे मिश्रण भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रोची चाचणी सुरू केली असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर ही प्रीमियम ट्रेन सर्वसामान्यांना प्रवासासाठी उपलब्ध होईल. सध्या सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील, तर जाणून घेऊया देशाच्या पहिल्या वंदे मेट्रोची खासियत काय आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत मेट्रो ही मेट्रो आणि वंदे भारत एक्सप्रेस या दोन्हींचे मिश्रण आहे. सध्या ५२ वंदे भारत एक्सप्रेस यशस्वीपणे चालवल्या जात आहेत. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे १०० किमी. ने सध्याच्या वंदे भारत पेक्षा कमी वेळेत वेग पकडेल. म्हणजेच त्याचा पिकअप वेळ आणखी कमी झाला आहे. सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेसला शून्यावरून - [१४ ऑगस्टला पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा !](https://ajinkyabharat.com/14th-august-1st-week-of-passage-mokala/): लाडकी बहीण : याचिका फेटाळली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळाला. जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवले आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत १४ ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. आज मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत सरकारी - [७७ जातींना ओबीसी दर्जा कोणत्या आधारावर दिला ?](https://ajinkyabharat.com/on-what-basis-were-77-castes-given-obc-status/): सुप्रीम कोर्टाचा पश्चिम बंगाल सरकारला प्रश्न कोलकत्ता उच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील ७७ मुस्लिम जातींना ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. ममता बनर्जी यांच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्यावर राज्याने सर्वो च्च न्यायालयात धाव घेतली होती. आता राज्य सरकारने ७७ जातींना ओबीसी दर्जा कोणत्या आधारावर दिला, असा सवाल न्यायालयाने केला आहे. यातील बहुतांश जाती मुस्लिम धर्माचे पालन करतात. मे महिन्यातच कोलकाता उच्च न्यायालयाने हे आरक्षण बेकायदेशीर ठरवून ७७ जातींना ओबीसी यादीतून वगळण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातही वादविवाद झाले. बंगाल सरकारच्या वकिलाने उच्च न्यायालयावरच जोरदार - [बांगलादेश सोडून शेख हसीना आल्या भारतात!](https://ajinkyabharat.com/sheikh-hasina-left-bangladesh-and-came-to-india/): बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आपल्याच देशातून पलायन केलं आहे. हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासात काल काही आंदोलकांनी प्रवेश करत तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे हसीना शेख यांना अखेर काल देश सोडावा लागला. शेख हसीना आपल्या विशेष हेलिकॉप्टरने भारताच्या दिशेला रवाना झाल्या. शेख हसीना यांच्यावर ओढावलेल्या या संकट काळात भारताने त्याने आश्रय दिला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर बांगलादेश येथून निघाल्यानंतर भारताच्या उत्तर प्रदेशमधील हिंडन एअरबसवर लँड झालं. त्या भारतात फार वेळ थांबणार नाहीत. त्या लवकरच युरोपच्या दिशेला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शेख हसीना या लंडनला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पुढचा निर्णय - [केरळच्या वायनाडमध्ये मृतांची संख्या 402 वर](https://ajinkyabharat.com/death-toll-in-keralas-wayanad-reaches-402/): सुमारे 170 अद्याप बेपत्ता, 8 व्या दिवशी बचाव कार्य सुरू केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्त चार गावांतील बचावकार्य मंगळवारी आठव्या दिवशी सुरू असून मृतांची संख्या ४०२ वर पोहोचली असून सुमारे १७० अद्याप बेपत्ता आहेत. सर्व संरक्षण दल, NDRF, SDRF, पोलिस, अग्निशमन सेवा आणि स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या 1,200 हून अधिक मजबूत बचाव पथकाने चुरलमाला, वेलारीमाला, मुंडाकायिल आणि पुंचिरिमाडोम या चार सर्वाधिक प्रभावित भागात पहाटेपासून शोध कार्य सुरु आहे. विशेष पथके चाळीयार नदीत शोध घेत आहेत जिथून गेल्या काही दिवसांपासून अनेक मृतदेह आणि शरीराचे तुकडे झालेले अवयव सापडले आहेत. अशा सर्व शरीराच्या अवयवांची डीएनए चाचणी केली जात आहे. 100 हून अधिक मदत शिबिरांमध्ये, मुख्यतः प्रभावित - [मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका](https://ajinkyabharat.com/big-blow-to-arvind-kejriwal-in-liquor-policy-scam-case/): दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन  दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. सीबीआय प्रकरणात अटक बेकायदेशीर ठरवणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. उच्च न्यायालयाने जामिनासाठी खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. मद्य धोरण प्रकरणात 17 जुलै रोजी न्यायालयाने त्याच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. त्याच्या अटकेला आव्हान देताना, केजरीवाल यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला होता - [पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमध्ये दाखल](https://ajinkyabharat.com/chief-minister-eknath-shinde-admitted-to-pimpri-chinchwad-for-flood-victims/): तक्रारी जाणून घेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच आहे. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी पावसाच्या दिवसातच खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूर्वपरिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली गेली. तरी पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी नागरिकांच्या सेवेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. त्यांनी पुण्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी दौरा नियोजीत केला. आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा जुनी सांगवी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी केली आणि - [बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, देशही सोडला](https://ajinkyabharat.com/bangladesh-prime-minister-resigns-army-chief-will-soon-make-a-big-announcement/): लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांना ढाका सोडले आहे. बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बांग्लादेशचे लष्कर प्रमुख लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं बोललं जातं आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने सुरु आहेत. पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारून राजधानीच्या रस्त्यावर मोर्चा काढला आणि पंतप्रधानांच्या घरात प्रवेश केला. ढाक्यामध्ये चिलखती वाहनांसह सैनिक आणि पोलिसांनी सुश्री हसिना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर काटेरी तारे लावली होती. परंतु मोठ्या गर्दीने हे सर्व अडथळे तोडून टाकले आहेत. कालच्या भीषण चकमकींमध्ये तब्बल 98 लोक मारले गेले. त्यानंतर - [जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ](https://ajinkyabharat.com/jayakwadi-dharnachaya-panipatali-10-percent-increase/): गोदावरी नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता 14 टक्क्यांवर पोहचला आहे. काल झालेल्या पाण्याच्या विसर्गाआधी जायकवाडीचा पाणीसाठी 4 टक्क्यांपर्यंत घसरला होता. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतोय.पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. परिणामी नाशिकमध्ये पाऊस असचा सुरू राहिला तर, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड, निळवंडे, - [पूजा खेडकरची UPSC च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव](https://ajinkyabharat.com/pooja-khedkarchi-moves-high-court-against-upsc-decision/): IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यूपीएससीने पद काढून घेतल्याच्या विरोधात पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात  धाव घेतली आहे. यूपीएससीने आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी पूजा खेडकरने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे. त्यामुळे आता यूपीएससी विरोधात पूजा खेडकर तायदेशीर लढाई लढणार असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरने आधी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. - [विधानसभेत ओबीसी बहुजन पार्टी 200 हून अधिक जागा लढणार](https://ajinkyabharat.com/obc-bahujan-party-has-more-than-200-seats-in-the-legislative-assembly/):  टी. पी. मुंडेंनी केली घोषणा राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापल्याचे दिसून येत असताना नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टी कामाला लागली आहे. ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार तर बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा जागा ताकतीने लढणार असल्याचं ओबीसींचे नेते टी. पी मुंडे म्हणाले आहेत.आज बीडमध्ये प्राध्यापक टी.पी मुंडे यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी.पी मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या आरक्षणाला 100 टक्के धाेका असून एकाही कुणबी मराठा उमेदवाराला विधानसभेत मत न देण्याचे - [केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी अल्लू अर्जुनचा मदतीचा हात](https://ajinkyabharat.com/allu-arjuns-helping-hand-for-landslide-victims-in-kerala/): वायनाड आपत्तीग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा निधी केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नैसर्गित आपत्तीमुळे आतापर्यंत 308 जणांना जीव गमवावा लागला असून शेकडो जण अजूनही बेपत्ता आहेत. साउथ स्टार्स नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन, मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली होती. आता अभिनेता अल्लू अर्जुननेही आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी 25 लाखांची मदत केली आहे. 30 जुलै रोजी चुरलमला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं. अभिनेता अल्लू अर्जुनने  पीडितांना मदत करत त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. अल्लू अर्जुनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून भूस्खलनाच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अल्लू अर्जुनने लिहिलं आहे की, ‘वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप - ['श्रावणात एसटी संगे तीर्थाटन' योजना!](https://ajinkyabharat.com/shravanath-st-sange-pilgrimage-scheme/): जेष्ठांना मोफत, महिलांना माफक दरात पर्यटन श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटनालाही विशेष महत्त्व आहे. त्यातच, महादेवांची प्रसिद्ध मंदिरं असलेल्या ठिकाणी भाविक पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता, याच भाविक पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील  एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने बहुतांश - [भारताच्या हॉकी संघानं ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश ](https://ajinkyabharat.com/indian-hockey-federations-banana-entry-in-the-penultimate-olympics/): पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे.  पेनल्टी शुट आऊटमध्ये भारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्यानं मॅचचा निकाल पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये 4  गोलं केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वार्टरनंतर भारताचा अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं. त्यामुळं तो - [अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात](https://ajinkyabharat.com/amit-shahs-protestors-attacked/): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “विरोधकांना हवं ते म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. २०२९ मध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. “दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. तसेच देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे. भविष्यातही लोक त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील” असं - ['इस्रायलला शस्त्रे देणे थांबवावे', राजनाथ सिंह यांना पत्र लिहून केली मागणी](https://ajinkyabharat.com/wrote-a-letter-to-rajnath-singh-demanding-to-stop-giving-arms-to-israel/): गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध अधिकच भीषण होत चालले आहे. इराणमध्ये राहणारा हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराणसह इतर देशही युद्धात सामील होण्याची शक्यता आहे. या युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम पडू शकतो, त्यामुळे भारत यावर लक्ष ठेवून आहे. अशातच, माजी न्यायाधीश, डिप्लोमॅट्स, कार्यकर्ते, लेखक आणि अर्थतज्ज्ञांसह देशातील 25 नागरिकांच्या गटाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून इस्रायलला शस्त्रास्त्रांची निर्यात थांबवण्याची विनंती केली आहे. 30 जुलै रोजीच्या या पत्रात पुढे म्हटले की, आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ने स्पष्टपणे म्हटले आहे की, इस्रायल आपल्या दायित्वांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे, इस्रायलला शस्त्रे आणि युद्धसामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी विविध भारतीय कंपन्यांचे निर्यात - [वायनाडः भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस घरे बांधणार](https://ajinkyabharat.com/wayanad-congress-to-build-houses-for-landslide-victims/): केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरे, जीव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधून देणार आहे. यावेळी राहुल गांधींनी सांगितलं की, मी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा केला. ही एक भयंकर दुर्घटना आहे. आम्ही काल घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे. यावेळी प्रशासनाकडून - [पुण्यात पुन्हा पूरस्थिती!](https://ajinkyabharat.com/punyaat-punha-purasthi/): खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना  पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झालीय. सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येतंय. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग  वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरण भरू लागली - [कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत,ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका- प्रकाश आंबेडकर](https://ajinkyabharat.com/kunbi-maratha-is-not-true-obc-obc-reservation-is-100-fraud-prakash-ambedkar/): सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. त्यांना आमच्या प्रवर्गात सामावून घेऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. असे असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत. त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं ते म्हणालेत. “कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. - [बांगलादेशात पुन्हा तणाव वाढला!](https://ajinkyabharat.com/tension-flares-up-again-in-bangladesh/): विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारल्याने शनिवारी पुन्हा तणाव निर्माण झाला आणि आंदोलकांनी राजधानी ढाक्याच्या मुख्य रस्त्यांना घेराव घातला. आरक्षणविरोधी आंदोलनात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात अलीकडेच वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिस आणि प्रामुख्याने विद्यार्थी आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी पाहायला मिळाल्या. 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात लढलेल्या माजी सैनिकांच्या नातेवाईकांना या कोटा प्रणाली अंतर्गत सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आंदोलक विद्यार्थ्यांनी ढाक्याचे प्रमुख रस्ते अडवले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अधिका-यांनी सांगितले की, - [मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचा संकल्प](https://ajinkyabharat.com/resolution-for-change-in-murtijapur-assembly-constituency/): डॉ. सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात क्रांतिदिनाचे औचित्य साधून दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ पासून ‘परिवर्तन संकल्प यात्रेचे’ आयोजन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभर सुरू असलेली आरक्षण बचाव यात्रा ही दिनांक ०५ औगस्ट २०२४ रोजी मूर्तीजापूर मतदार संघात येणार आहे. एस.सी., एस.टी., समाजातील कार्यकर्ते व नागरिक आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारीला लागलेले आहेत. तसेच तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते मूर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांना आरक्षण बचाव यात्रेसाठी सहभागी होण्याचे आव्हाण करत आहेत. राज्यात या यात्रेचा समारोप दिनांक ०७ औगस्ट २०२४ रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. याच विचारांनी प्रेरित होऊन मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात क्रांतिदिनाचे - [पुढील काही तास महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पाऊस!](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-parts-of-maharashtra-in-next-few-hours/): वादळी वार्‍यासह वीजांच्या कडकडाटाचा अंदाज  ठाणे, पालघर, नाशिक, धुळे सह महाराष्ट्राच्या काही भागात अलर्ट जारी   आयएमडी मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. यामध्ये वार्‍याचा वेग 30-40 km/ph राहण्याचा अंदाज आहे. तसेच यावेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍याचा अंदाज आहे. मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केली आहे. Read also: https://ajinkyabharat.com/kamala-harris-formally-selected-as-us-presidential-candidate/ - [अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून औपचारिकपणे कमला हॅरिस यांची निवड](https://ajinkyabharat.com/kamala-harris-formally-selected-as-us-presidential-candidate/): डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवड  भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत डेमोक्रॅटिक उमेदवार बनल्या आहेत. X वर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आणि आनंदही व्यक्त केला. डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीने शुक्रवारी सांगितले की, डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पुरेशी प्रतिनिधी मते मिळवली आहेत, ज्यामुळे हॅरिस या प्रमुख राजकीय तिकिटावर सर्वोच्च स्थान मिळविणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला झाल्या आहेत. कमला हॅरिस यांनी X वर लिहिले आहे- ‘युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून मी सन्मानित आहे. मी पुढील आठवड्यात अधिकृतपणे नामांकन स्वीकारणार आहे. ही मोहीम देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या सर्वोत्तम स्थानासाठी लढा देणारी आहे.’ - [भारतीय लष्कराला मिळाला नवा एडजुटेंट जनरल](https://ajinkyabharat.com/indian-army-gets-new-adjutant-general/):  लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक यांनी भारतीय लष्कराच्या ॲडज्युटंट जनरल चा पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी व्हीपीएस कौशिक त्रिशक्ती कॉर्प्समध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) म्हणून कार्यरत होते. ‘लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक यांनी आज भारतीय लष्कराच्या ॲडज्युटंट जनरलचा पदभार स्वीकारला आहे . ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते त्रिशक्ती कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम करत होते,’ असे अतिरिक्त महासंचालनालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. तथापी, लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट म्हणूनही पदभार स्वीकारला आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये सार्वजनिक माहितीच्या अतिरिक्त महासंचालनालयाने सांगितले की, ‘लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी आर्मी एव्हिएशनचे - [निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी कराः राघव चड्ढा यांची मागणी](https://ajinkyabharat.com/lower-the-age-limit-for-contesting-elections-raghav-chadhas-demand/): देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी २५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे. ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी, अशी मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरूवारी केली. राज्यसभेत शून्य प्रहरावेळी चड्ढा यांनी संबंधित मुद्दा उपस्थित केला. देशातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे इतके आहे. भारत जगातील सर्वांत तरूण देशांपैकी एक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे. देशात पहिल्या लोकसभेत निवडून गेलेले २९ टक्के सदस्य ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मात्र, मागील लोकसभेतील केवळ १२ टक्के खासदार त्या वयोगटातील होते. आपला तरूण - [उत्तराखंडमध्ये अस्मानी संकट; १६ मृत्यू](https://ajinkyabharat.com/sky-crisis-in-uttarakhand-16-dead/):  उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेक मार्गावरील भीमभालीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ खोऱ्याशी संपर्क तुटला आहे. येथे सुमारे ४५० लोक अडकून पडले आहेत, तर केदारनाथ महामार्ग सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान वाह्न गेला आहे. यामुळे चार धाम यात्रा ठप्प झाली आहे. केदारनाथ मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा थांबवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भिंबलीजवळील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. एनडीआरएफने सोनप्रयाग आणि भिंबली दरम्यानच्या मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर - [नीट परीक्षा पुन्हा होणार नाही!](https://ajinkyabharat.com/neet-exam-will-not-be-held-again/): सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय वैद्यकीय अभ्यास क्रमासाठीची केंद्रीय सामायिक चाचणी परीक्षा असलेल्या नीट चे पेपर उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यात फुटल्याने देशभर गोंधळ उडाला होता. याचदरम्यान नीट – युजी २०२४ परीक्षेबाबत सुरू असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून, सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षा पुन्हा होणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच पाटणा आणि हजारीबागमध्ये पेपर लीक झाल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. २३ जुलै रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सवलतीच्या गुणांच्या मुद्द्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याची याचिका फेटाळली होती. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की, पेपर मोठ्या प्रमाणावर फूटला नाही. संपूर्ण परीक्षेच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसला नाही. अशा प्रकारचा निष्काळजीपणा टाळली पाहिजे. - [उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ कार्यालयाला भेट](https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-devendra-fadnavis-visits-sangh-office/): पंधरा दिवसातली दुसरी भेट, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची संघाशी खलबतं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला आज भेट दिली आहे. संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातली ही सलग दुसरी फडणवीसांची  भेट आहे. राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असताना या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. साधारण अर्धा तास या बैठकीत चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे - [मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या](https://ajinkyabharat.com/manu-bhakarne-suvarnapadakachaya-asha-unchavalya/): महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. अशाप्रकारे मनू भाकरला पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. याआधी मनू भाकरने 0 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर आता भारताला मनू भाकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-ladki-bahin-yojana-petition-filed-in-high-court/ - ['मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने'ला उच्च न्यायालयात आव्हान, याचिका दाखल](https://ajinkyabharat.com/chief-minister-ladki-bahin-yojana-petition-filed-in-high-court/): महाराष्ट्रातील महिलांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद अब्दुल सईद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यातील 21-60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा आधार नसलेल्या सर्व महिलांना दरमहा 1,500 रुपये हस्तांतरित करण्याचे वचन देणाऱ्या या योजनेला त्यांनी आव्हान दिले आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेबाबत 9 जुलैचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ही महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप योजना आहे. याचिकेमध्ये म्हटले आहे की, ‘या योजनांद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदाते/तिजोरींवर अतिरिक्त भार टाकला जात आहे. जनता भरत असलेला कर - [विधानसभा निवडणुकीपूर्वी BJP, शिवसेना आणि NCP काढणार वेगवेगळ्या यात्रा](https://ajinkyabharat.com/assembly-elections-east-bjp/):  प्रशासनात एकजूट असली तरी, विद्यमान सरकारमधील तीनही पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-एपी (NCP- AP), राजकारणात विभागलेले दिसत आहेत. सरकारमधील निर्णय हे तीनही पक्ष एकत्र घेतात, मात्र जनतेवर आपली छाप पाडण्यासाठी ते स्वतंत्रपणे काम करतात. आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, तीनही पक्ष महाराष्ट्रात स्वतंत्र यात्रा काढणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या विविध योजनांमधून राजकीय फायदा मिळवण्यासाठी सरकारमधील तिन्ही भागीदार लवकरच राज्यभर तीन वेगवेगळ्या यात्रेला निघणार आहेत. भाजपची संवाद यात्रा 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान केवळ चार दिवसांची असेल तर पक्षाची तालुका स्तरावर 750 अधिवेशने होणार आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित 69 संघटनात्मक अधिवेशनांना पक्षाचे तब्बल 36 नेते उपस्थित राहणार आहेत, अशी - [एससी, एसटी आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला ॲड. सदावर्तेंचं आव्हान](https://ajinkyabharat.com/supreme-courts-appeal-regarding-sc-st-reservation/):  सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाला मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असून राज्यांतील आगामी निवडणूकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा दावा वकील सदावर्ते यांनी केला आहे. तसेच कायदा करण्याचा अधिकार हा संसदेचा असून कोर्ट त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असाही दावा सदावर्तेंनी केला आहे. परिणामी, आरक्षणाबाबतचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आता सदावर्ते यांनी घेतला आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वर्गवारी करुन - [राजाभाऊ वाजेंनी इंग्रजीत मांडला नाशिककरांचा गंभीर प्रश्न](https://ajinkyabharat.com/rajabhau-vazeni-englishat-mandala-nashikkaranch-serious-question/): नाशिकचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते राजाभाऊ वाझे यांनी लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण केलंय. “खेड्यांतील माणूस इंग्रजी जमणार नाही”, अशी टीका राजाभाऊ वाजे यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान झाली होती. मात्र, राजाभाऊ वाजेंनी आता लोकसभेत फाड फाड इंग्रजीत भाषण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत आरोग्यविषयक प्रश्न मांडलाय. राजाभाऊ वाजे म्हणाले, हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. कुंभमेळा माझ्या मतदारसंघात आयोजित केला जातो. नाशिक मेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे. यामध्ये मोठा संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होत असतात. युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये याचा समावेश केला आहे. मात्र, नाशकातील रुग्णालयं अद्यावत नाहीत. शिवाय, इतर सुविधाही रुग्णालयांमध्ये उपलब्ध - [वायनाडची परिस्थिती पाहून राहुल गांधी व्यथित!](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-distressed-after-seeing-the-situation-in-wayanadchi/): राहुल गांधी यांनी आज वायनाड येथील भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा केला. बाधित लोकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी केवळ एक मिनिट वार्तालाप करून ते निघून गेले. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधींची मे १९९१ मध्ये बॉम्बस्फोटात हत्या झाली होती. या प्रसंगाची आठवण करून देताना आजही त्याचप्रकारचे दुःख मला झाले आहे, असे ते म्हणाले. केरळमधील वायनाड येथे भूस्खलन होऊन आतापर्यंत तीनशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. केरळचे माजी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज वायनाड येथील दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा केला. बाधित लोकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न - [मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची टीका](https://ajinkyabharat.com/rakhi-sawant-mns-district-presidents-comment-on-politics/): मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेतला वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत टीकेची झोड सध्या होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर देत मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींवर जोरदार पलटवार केला. आमदार मिटकरींची तुलना त्यांनी राखी सावंत हिच्याशी केली. मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे. आमच्या नेत्याला पळकुटा म्हणणारे मिटकरीच राडयाच्या दिवशी अकोला विश्रागृहाच्या बाथरूममध्ये लपले असल्याचं साबळे म्हणाले. ते अकोला इथे बोलत होते. जय मालोकार यांच्या मृत्यूचा आज दहावा दिवसही झाला नसताना मिटकरी त्याच्या मृत्युचं राजकारण करत - [विकास दिव्यकीर्ति यांच्याकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर](https://ajinkyabharat.com/vikas-divyakirti-announced-compensation-of-rs-10-lakh-to-the-families-of-the-deceased-students/): दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटना..  गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव यांच्या आयएएस कोचिंग सेंटर च्या तळघरात सुरू असलेल्या बेकायदेशीर लायब्ररीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याशिवाय, काही दिवसांपूर्वी पटेल नगर परिसरात आणखी एका विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून कोचिंग सेंटरसमोर निदर्शने केली. यादरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती आणि अवध ओझा सरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी मीडियासमोर आपले मत मांडले. दृष्टी कोचिंगचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जुने - [शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा-प्रकाश आंबेडकर](https://ajinkyabharat.com/sharad-pawar-uddhav-thackeray-fadnaviss-car-broken-prakash-ambedkar/): चिल्लर लोकांच्या काय फोडता? प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार ,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते. प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत. परभणीतून ते आज गंगाखेड येथे - [दुचाकीचा भीषण अपघात; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/duchakis-horrific-accident-led-to-death-of-9-month-old-chimukli/): पिता-पुत्र गंभीर जखमी; व्याळा नजीक असलेल्या दर्गाजवळील घटना अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर व्याळा नजीक असलेल्या दर्ग्याजवळ गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ९ महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वडील व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वर अपघाताचे सत्र सुरूच आहे. अशातच उस्मान खान रहेमान खान वय ३८वर्ष रा.गडीपुरा हातरुण ता. बाळापूर जि. अकोला हे दुचाकीने अकोल्याहून वाडेगावकडे जात असतांना व्याळा नजीक असलेल्या बुलंद शाह दर्गाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात उस्मान खानची पत्न ी कशफ - [अमरनाथ यात्रेसाठी 1221 यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीरला रवाना](https://ajinkyabharat.com/1221-yatra-a-contingent-of-karunchi-leaves-for-kashmir-for-amarnath-yatra/): अमरनाथ यात्रा शांततेत सुरू आहे. शुक्रवारी 1221 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूहून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाली. श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 4.80 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ यात्रा केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जम्मूमधील भगवती नगर यात्री निवास येथून पहाटे 3:28 वाजता 1221 प्रवाशांची  आणखी एक तुकडी  दोन सुरक्षा ताफ्यांमधून घाटीसाठी रवाना झाली. 21 वाहनांची पहिली सुरक्षा तुकडी  395 यात्रेकरूंना घेऊन उत्तर काश्मीरमधील बालटाल बेस कॅम्पसाठी रवाना झाली, तर 33 वाहनांची पहिली सुरक्षा तुकडी 826 यात्रेकरूंना घेऊन दक्षिण काश्मीरमधील नुनवान (पहलगाम) बेस कॅम्पसाठी रवाना झाली.   भगवान शिवाच्या पौराणिक शक्तींचे प्रतीक मानलेली ही गुहा काश्मीर हिमालयात समुद्रसपाटीपासून ३,८८८ मीटर - [शेतात आढळला 12 फुटांचा अजगर!](https://ajinkyabharat.com/shetat-hadhla-12-foot-python/): अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात 12 फूट लांबीचा सुमारे 40 किलोचा अजगर आढळून आला. सध्या शेतात शेतीचे काम सुरू आहेत. शेतीचे काम सुरू असतांना 12 फुटाचा अजगर शेतात दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र या 12 फुटाच्या अजगरला रुईखेड येथील सर्पमित्र अमोल मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यवस्थितरीत्या पकडून जीवदान दिले. या नंतर या अजगरला जंगलात सोडण्यात आलं. Read also: https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-nearby-congress-stage/ - [देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय काँग्रेसच्या स्टेजवर](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-nearby-congress-stage/): विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का  दोन दिवसांपूर्वी भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती. यानंतर आता नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या सत्कार सोहळ्यात राजेंद्र पिपाडा यांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या स्टेजवर राजेंद्र पिपाडा दिसल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या स्टेजवर दिसून आले. शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र पिपाडा यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र त्यातच आता राजेंद्र पिचड हे बाळासाहेब थोरात  यांच्यासोबत दिसून आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित - [लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा](https://ajinkyabharat.com/sanjay-rautanchas-disturbing-claim-regarding-girl-child-scheme/): दोन महिन्यांनी पैसे मिळणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आगपाखड केली. दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नव्या संसदेतही पाणी शिरले होते. या मुद्द्यावरुन - [संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार](https://ajinkyabharat.com/supreme-court-refuses-to-intervene-in-sambhajinagar-dharashiv-renaming-case/): नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली  औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नाव बदललं की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत, असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे. अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावं बदलल्याच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून - [माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का? -अमोल मिटकरी](https://ajinkyabharat.com/majha-jeev-gelawar-chief-minister-will-take-action-amol-mitkari/): पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का? अमोल मिटकरींचा संतप्त सवाल राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते. माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही. माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का, - [जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा हल्ला](https://ajinkyabharat.com/attack-of-jitendra-awhads-gadivar-sambhajirajs-swarajya-sangathan/): माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय. आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय. सीएसटीएम कडून इस्ट्न फ्री वे वर जाताना त्यांच्या कारवर हल्ला झालाय. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ल्या केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी - [पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक](https://ajinkyabharat.com/pooja-khedkarla-can-get-stuck-at-any-moment/): सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला  एकीकडे यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता अजून कोण-कोण गोत्यात येणार याची उत्सुकता आहे. यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये - [देवेंद्र फडणविस भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-likely-to-be-bjps-ninth-president/): पीएम यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदी 3.0 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यानंतर भाजपच्या नव्या अध्यक्षाच्या नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सर्व नावांवर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेपी नड्डा यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे. फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. फडणवीस - [अकोला: मनसेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांची मालोकार कुटुंबीयांना सांत्वन भेट](https://ajinkyabharat.com/akola-mns-youth-leader-amit-thackerays-condolence-message-to-his-family-members/): मनसे सैनिक जय मालोकार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधन घटनेची सखोल चौकशी होणार – अमित ठाकरे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या परिवाराला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे आले होते. अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.  अमित ठाकरे यांच्यासोबत अकोला, वाशिम आणि बुलढाणा येथील मनसेचे प्रमुख पदाधिकारि तथा कार्यकर्ते हजर होते. यावेळी आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचा म्हणत अमित ठाकरे यांनी भाष्य करनं टाळलं. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली. सोबतच या - [मराठवाड्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-marathwada-for-next-five-days/): बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यात रिमझिम हलका पाऊस झाल्याने धरण साठ्यात फार वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू झालाय.  पुढील पाच दिवस मराठवाड्यात सर्वदूर पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आलाय. पुढील दोन दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होणार असून त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असेल व त्यानंतर पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले. मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात - [अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा](https://ajinkyabharat.com/sanjay-raus-claim-of-trying-to-oust-ajitdadanna-from-mahayutitun/): महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. महायुती हा शब्द गोंडस आहे, मात्र ती युती नसून त्यात केवळ संघर्ष आहे. रोज त्यांच्यात  मारामाऱ्या दिसत नाहीत पण त्या चालू आहे. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे हे आपण पाहू शकतो. शिंदेंच्या गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय. कारण जागा वाटपात आता अडचण होईल. किंबहुना अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीतील हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा त्यांच्या मारामाऱ्या होतील, एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, - [पश्चिम बंगाल सरकारवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे](https://ajinkyabharat.com/west-bengal-government-supreme-court-officers/): डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येशी संबंधित प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने बंगाल सरकारला फटकारले आहे. “आपण हा राजकीय मुद्दा बनवू नये आणि मी पश्चिम बंगाल राज्याला विनंती करतो की त्यांनी नकार देऊ नये. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. ‘आम्ही डॉक्टरांना पुन्हा काम सुरू करण्याची विनंती करतो’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश चंद्रचू़ड म्हणाले की, आम्ही या - [बदलापूरकर उतरले रस्त्यावर; शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना](https://ajinkyabharat.com/incident-of-sexual-harassment-against-two-chimuklins-in-badlapurkar-uttar-road-school/): बदलापुरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं. 12-13 ऑगस्ट रोजीची सकाळच्यावेळचे वर्ग सुरु असतानाची ही घटना आहे. आरोपी कर्मचारी 1 ऑगस्टला कंत्राटी पद्धतीने नोकरीवर रुजू झाला होता. लेडीज टॉयलेटसाठी शाळेने एका महिलेची नियुक्ती करायला पाहिजे होती. पण पुरुष कर्मचाऱ्याला नेमलं. त्याचा या स्वच्छता कर्मचाऱ्याने गैरफायदा घेतला. शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीने तक्रार केली. कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीने शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला प्रकार सांगितला. त्या मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याच समजलं. स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर - [इम्रान खान यांना व्हायचंय ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती](https://ajinkyabharat.com/why-is-imran-khan-the-vice-chancellor-of-oxford-university/): तुरुंगातून केला अर्ज पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या पक्षाने सोमवारी ही माहिती दिली. पीटीआयने ट्विटरवर लिहिले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असताना ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदासाठी निवडणूक लढवत आहेत. ते पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आहेत. एक वर्षाहून अधिक काळ बेकायदेशीरपणे तुरुंगात असतानाही, खान आपल्या तत्त्वांना आणि ज्या कारणांना समर्थन देत आहेत त्यांच्याशी वचनबद्ध आहे. झुल्फी बुखारी यांनी अधिकृतपणे अर्ज सादर केल्याची पुष्टी केली आहे. पीटीआय प्रमुख, ऑक्सफर्डचे माजी विद्यार्थी, यांनी त्यांच्या पक्षाचे लंडनस्थित प्रवक्ते सय्यद झुल्फिकार बुखारी यांच्यामार्फत प्रतिष्ठित विद्यापीठाचे पुढील कुलगुरू होण्यासाठी औपचारिकपणे विनंती केली आहे. माहितीनुसार, - ['विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस', IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-various-states-imd-kaduna-orange-alert-issued/): भारतीय हवामान विभाग ने देशभरातील विविध राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी अचानक मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अंदाज वर्तवताना आयएमडीने म्हटले आहे की, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. याशिवाय आजचे आणि उद्याचे हवामान सर्वसाधारण सारखेच राहण्याची शक्यताही व्यक्त करण्या आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशात सागरी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवसांत पूर्व आणि पूर्व-मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतील प्रादेशिक - [राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-ordered-to-appear-in-pune-session-court/): काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. कलम 204 अन्वये हे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन मध्ये एका भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. सात्यकी सावरकर यांनी दाखल तक्रार करण्यासाठी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयात धाव घेतली होती. राहुल गांधी यांनी लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा - [मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवनपट उलगडणार 'येक नंबर'](https://ajinkyabharat.com/mns-president-raj-thackerays-biography-ulagadanar-each-number/): महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी छाप पाडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बायोपिकची पहिली झलक समोर आली आहे. राज ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या चित्रपटाचं नाव ‘येक नंबर’ असं आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री तेजस्विनी पंडित, झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने केली आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित हा चित्रपट 10 ॲाक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला - [सण, उत्सवांमध्ये लेझर, डिजेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश](https://ajinkyabharat.com/mumbai-high-court-gives-important-orders-regarding-laser-dance-in-festivals/): गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात डिजे आणि लेझर लाईटचा वापर केला जातो. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अनेकदा सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापर सर्रास केला जातो. यामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. काहींना कायमची दृष्टी गमावली आहे. त्यामुळे लेझर बीम आणि डिजेच्या वापराबाबत योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेची गंभीर दखल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी घेतली. सण उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाच्या नियमावलींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होते. त्यामुळे - [सर्वोच्च न्यायालयाकडून भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी](https://ajinkyabharat.com/golden-sandhi-for-10th-pass-candidates-recruited-by-the-supreme-court/): नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक बंपर भरती आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. थेट सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लवकरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. - [तब्बल 90 शेअर्स पुढच्या पाच दिवसांत होणार एक्स-डिव्हिडेंड](https://ajinkyabharat.com/total-90-shares-will-be-ex-dividend-in-next-five-days/): या आठवड्यात पाच दिवसांच्या सत्रात साधारण 90 पेक्षा अधिक शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. हे शेअर्स एक्स डिव्हिडेंग होण्या अगोदर गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना कंपनीकडून दिला जाणारा डिव्हिडेंग मिळू शकतो. म्हणजेच 19 ऑगस्टपासून चालू होणाऱ्या या आठवड्यात 90 पेक्षा अधिक शेअर्सपासून डिव्हिडेंडच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधि आहे. 19 ऑगस्ट रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: मॅन इन्फ्राकन्स्टक्शन, अॅक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, डॉ. अग्रवाल्स आई हॉस्पिटल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज. 20 ऑगस्ट रोजी एक्स डिव्हिडेंड होणारे शेअर्स: एआयए इंजिनिअरिंग, अपार इंडस्ट्रीज, बालकृष्ण इंडस्ट्रीज, सेंच्यूरी एंका, कोरल इंडिया फायनान्स अँड हाउसिंग, इंडो बोरेक्स अँड केमिकल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, जेके पेपर, डॉ. लाल पॅथलॅब्स, - [हा त्रास मी सहन करू शकत नाही - मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/yes-i-cant-bear-the-pain-manoj-jarange/): देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठयांना मदत करणे सरकारने थांबवले आहे. फडणवीसांनी ही मदत रोखली आहे, तातडीने ही मदत वाटप सुरू करावी अन्याथा राज्यात पुन्हा मोठे आंदोलन उभे करीन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. सरकार गोरगरीब मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत आहे. त्यामुळे हा त्रास मी सहन करू शकत नाही. हा त्रास असाच सुरू राहिल्यास राज्यात आणखी मोठे आंदोलन उभे करीन असा इशाराही यावेळी जरांगे यांनी अंतरवालीत दिला. जुन्या कुणबी नोंदी सापडूनही अधिकारी दखल घेत नाहीत. सरकारने या अधिकाऱ्यांना समज द्यावी. तसेच गावा- गावातील मराठ्यांनी घरातील जुन्या दस्तवेजात - [सकाळी रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे लाभकारक](https://ajinkyabharat.com/it-is-beneficial-to-consume-rikamyapoti-tulshicha-leaves-in-the-morning/): तुळस, ज्याला औषधी वनस्पति म्हणूनही ओळखले जाते. आयुर्वेदिक औषधांमध्ये अनेक आरोग्य फायद्यांसह एक शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणून तुळशीला शतकानुशतके आदरणीय स्थान आहे. अलीकडच्या काही वर्षांत, रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन करण्याची प्रथा आरोग्यप्रेमी आणि नैसर्गिक उपाय शोधणाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. तुळशीची पाने व्हिटॅमिन सी आणि युजेनॉलसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस आहेत. तुळस हे हानिकारक मुक्त रॅडिकल्सचा सामना करते आणि शरीराच्या संरक्षण यंत्रणा मजबूत करतात. नियमित तुळशीची पाने सेवन केल्याने संसर्ग टाळता येतो, आजारांची तीव्रता कमी होते आणि एकूणच रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येते. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत होते. हा शुद्धीकरण प्रभाव केवळ - [लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी](https://ajinkyabharat.com/former-chief-ministers-demand-to-remove-the-deadline-for-girl-child-scheme/):  सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांच्या खात्यात महिना 1500 रुपयांच्या मदत देणार आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. मात्र, अनेक महिलांना या योजनेसाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत. शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत आहे. काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. सहा-सहा तास ओटीपी येत नाही. त्यामुळे लाभार्थींना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे  या योजनेच्या मुदतीची अट काढून टाकावी जेणेकरुन राज्यातील सर्व पात्र महिलांना - [महाविकास आघाडीत कोणत्या आधारावर होणार जागावाटप?](https://ajinkyabharat.com/on-what-basis-will-mahavikas-aghadit-be-held/): काँग्रेसने सांगितले सूत्र  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या रणनीतीवर कामाला लागले आहेत. दरम्यान, तिकीट वाटपाबाबत राजकीय बैठकांच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीत कोणत्या आधारावर जागावाटप होणार? त्याचा फॉर्म्युला काँग्रेसने दिला आहे. महाविकास आघाडी घटकांमधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी जिंकण्याची क्षमता हा मुख्य निकष असेल, असे एका काँग्रेस नेत्याने रविवारी सांगितले. हे शक्य तितक्या लवकर सामंजस्याने मार्गी लावले जाईल. मविआ मध्ये काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, मविआ आधीच निवडणूक आणि प्रचार मोडमध्ये आहे. तसेच 16 ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही - ['मी कमला हॅरिसपेक्षा सुंदर आहे' -डोनाल्ड ट्रम्प](https://ajinkyabharat.com/donald-trump-is-prettier-than-kamala-harris/): पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली. त्यांनी कमला हॅरिसच्या शारीरिक स्वरूपावर आणि बुद्धिमत्तेवर टीका केली. त्यांच्या समर्थकांमध्ये ट्रम्प म्हणाले की, मी त्यांच्यापेक्षा सुंदर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीत हे वक्तव्य केले. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. विद्यमान अध्यक्ष जो बिडेन अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर, डेमोक्रॅट्सने उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली आहे. कमला हॅरिस यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी निकराची स्पर्धा आहे. याशी संबंधित एका प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, जो बिडेनपेक्षा कमला हॅरिसला पराभूत करणे सोपे आहे. ट्रम्प यांनी - [तीन आमदारांसह चंपई सोरेन दिल्लीत दाखल](https://ajinkyabharat.com/champai-soren-delhit-dahal-with-three-mlas/): झारखंडमध्ये काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याआधी तेथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. चंपई सोरेन तीन आमदारांसह दिल्लीत पोहोचले आहेत. एअर इंडियाच्या विमानाने ते कोलकातामार्गे दिल्लीला आले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितले की, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलो आहे. मी कोलकात्यात कोणाला भेटलो नाही, असेही ते म्हणाले. चंपाई सोरेन आधीच भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, चंपई सोरेन यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितलेही नाही किंवा त्यांनी ते स्पष्टपणे नाकारलेही नाही. हा प्रश्न विचारल्यावर ते हसले आणि बघूया काय - [सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबणीवर -संजय राऊता](https://ajinkyabharat.com/assembly-elections-are-being-held-as-a-way-to-empty-the-government-treasury-sanjay-rauta/): निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन राज्यांसोबतच झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुका होणार असल्याची अटकळ होती. मात्र, तसे झाले नाही. यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजप नेते एक देश, एक निवडणूक बोलतात, मात्र चार राज्यात एकाच वेळी निवडणुका घेऊ शकत नाहीत. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा फोडण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्रात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तिजोरी एकनाथ शिंदे भरत आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय राऊत - [शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर](https://ajinkyabharat.com/shiv-sena-party-and-symbol-hearing-again-lambanivar/): महाराष्ट्रानं गेल्या दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप अनुभवले. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं. न भूतो न भविष्यती, अनेक अविश्वसनिय घडामोडी घडल्या आणि हा लढा थेट कोर्टात पोहोचला. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुहूर्त सापडत नाही आहे. 20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती. पण, आता ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा सुनावणीसाठी तब्बल महिनाभरानंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे - [डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत IMAचं पंतप्रधानांना पत्र](https://ajinkyabharat.com/imas-letter-to-the-prime-minister-raising-questions-regarding-the-safety-of-doctors/): कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरातील वातावरण पुरतं चिघळलं. पीडितेला न्याय आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन देशभरातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. अशातच, आता इंडियन मेडिकल असोसिएशननं कोलकाता प्रकरणाबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणावा आणि रुग्णालयांना अनिवार्य सुरक्षा अधिकारांसह सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावं, अशी मागणी करणारं पत्र इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. ह्या आहेत मागण्या: महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मतही इंडियन मेडिकल असोसिएशननं व्यक्त केलं आहे. - [उत्तर प्रदेशात साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे घसरले](https://ajinkyabharat.com/uttar-pradesh-sabarmati-express-has-22-coaches/): उत्तर प्रदेशातील कानपूर येथे साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. 22 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. कानपूर शहरापासून 11 किमी अंतरावर भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकांदरम्यान पहाटे 2.35 वाजता हा अपघात झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाटणा-इंदूर एक्स्प्रेस अपघाताच्या 1 तास 20 मिनिटे आधी ट्रॅकवरून गेली होती, तोपर्यंत ट्रॅक सुरक्षित होता. अपघातानंतर 16 गाड्या रद्द करण्यात आल्या. 10 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेचे म्हणणे आहे की, ते 24 तासांत ट्रॅक क्लिअर करतील. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेचे इंजिन रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकले. इंजिनवर टक्करच्या खुणा आहेत. पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले - [शिक्षक भरतीच्या न्यायालयाच्या आदेशावर राहुल गांधींचा हल्लाबोल](https://ajinkyabharat.com/rahul-gandhis-outcry-over-teacher-recruitment-by-court-order/): अलाहाबाद हायकोर्टाने यूपीमधील 69 हजार शिक्षकांच्या भरतीची गुणवत्ता यादी रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर देशभरात राजकारण तापले आहे. आता या प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “अलाहाबाद उच्च न्यायालयाचा 69 हजार सहाय्यक शिक्षकांच्या भरतीवरील निर्णय हा आरक्षण व्यवस्थेशी खेळणाऱ्या भाजप सरकारच्या कारस्थानांना चोख प्रत्युत्तर आहे. गेली 5 वर्षे केवळ अमित मौर्यासारख्या हजारो तरुणांचाच नाही तर सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक योद्धाचा विजय आहे. आरक्षण हिसकावून घेण्याच्या भाजपच्या आग्रहामुळे शेकडो निष्पाप उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. पाच वर्षांच्या अडखळत आणि नासाडीनंतर नव्या यादीतून ज्यांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि ज्यांची नावे आता - [मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकर आर्दड निवडणूकीच्या मैदानात](https://ajinkyabharat.com/former-commissioner-of-marathwada-madhukar-ardad-in-the-election-field/): जरांगेंच्या आरक्षणाला पाठिंबा देत लढवतील विधानसभा मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आज जाहीर केलं. मनोज जरांगेंच्या कुणबीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा असल्याचं सांगत त्यांनी मतदारसंघाची जनसंवाद यात्रा काढल्यानंतरच आपण कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्नही तापत आहे. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्याची मागणीला पाठींबा देत मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे विधानसभा लढवणार आहेत. मुख्यमंत्री किंवा अजित दादांना तिकीट मागायला गेलो तर ते हो म्हणतील. त्यांचं माझ्याबाबतीत मत चांगलं आहे, असंही अर्दड म्हणाले. Read also: https://ajinkyabharat.com/pool-collapses-in-bihar/ - [बिहारमध्ये पूल कोसळला!](https://ajinkyabharat.com/pool-collapses-in-bihar/):  सुलतानगंजमधील चार पदरी पुलाचा भाग गंगेत बुडाला बिहारमधील पूल कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. शनिवारी सकाळी सुलतानगंजमधील गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या चौपदरी पुलाचा एक भाग अचानक कोसळला. गंगेच्या जोरदार प्रवाहाने तो वाहून गेला. गंगेला पूर आणि पाण्याचा जोरदार प्रवाह असताना ही घटना घडली. या घटनेमुळे खांब क्रमांक 9 वरील सुपर स्ट्रक्चरही वाहून गेले. पूलाचा भाग पाण्यात पडताच मोठा आवाज झाला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आगवाणी-सुलतानगंज चौपदरी पुलाचा भाग कोसळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 30 एप्रिल 2022 च्या रात्री जोरदार वाऱ्यामुळे 5 क्रमांकाचा खांब पडला होता. यानंतर 4 मे 2023 रोजी 9, 10, 11, - [बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ](https://ajinkyabharat.com/the-products-of-savings-group-and-women-entrepreneurs-will-get-national-level-market/): डिजीटल मार्केटींग ॲप तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात सुमारे ७ लाख ८२ हजार बचत गट कार्यरत असून उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे बचत गट कार्यरत आहेत. महानगरांमध्ये बचत गट, महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना - [अटल सेतूवर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान](https://ajinkyabharat.com/atal-bridge-woman-cab-driver-who-attempted-suicide-sacrificed-his-life%e0%a4%85%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b9/): अटल सेतू वर काल एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला कॅबने पूलावर आली होती. मध्येच तिने गाडी थांबवून आत्महत्या करण्यासाठी पूलावरून उडी मारली. मात्र यावेळी कॅब चालकाने या महिलेची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने ते आले. यावेळी पोलिसांचं प्रसंगावधान आणि कॅब चालकाची समयसूचकता यांनी महिलेला वाचवण्यात यश आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत असून या कॅब चालकाचं नेटकर्‍यांकडून कौतुक होत आहे. अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्हावा शेवा वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालकानं वाचवलं. संबधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रिमा पटेल (वय-५६) असं संबंधित महिलेचं नाव आहे. त्यांनी मुलुंड येथून कॅब बुक केली - ['त्यांचे बॉस त्यांना महाराष्ट्रात निवडणूक घेण्याची परवानगी देत नाहीत' -आदित्य ठाकरे](https://ajinkyabharat.com/aditya-thackeray-his-boss-does-not-allow-him-to-contest-maharashtra-elections/): आदित्य ठाकरे यांची इलेक्शन कमिशनवर टीका  भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. हरियाणा आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यकाळ काही दिवसांच्या फरकाने संपणार असल्याने, दोन्ही राज्यांमध्ये एकत्र निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील अतिरिक्त सुरक्षा आवश्यकता, महाराष्ट्रातील पाऊस आणि राज्यातील सण-उत्सवांमुळे महाराष्ट्रात नंतर निवडणुका होतील. यावर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘केंद्राच्या ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ घोषणेचे काय झाले. आयोगाने जम्मू आणि काश्मीरसोबत महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेण्यास नकार दिला. याचे कारण, ‘सुरक्षा दलांवर मर्यादा’ असे नमूद केले. यावरून - [ओडिशा राज्यात महिलांना एका दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’](https://ajinkyabharat.com/women-in-odisha-state-can-live-their-periods-for-one-day/): ओडिशा सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारी आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’ लागू केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांना आनंद देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुट्टीचा उद्देश्य मासिक पाळी दरम्यान महिलांना होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन घेण्यात आला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे. हा निर्णय तातडीने लागू झाला असल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले. हा एक चांगला पायंडा पाडणारा निर्णय आहे. ओडिशा हे राज्य मासिक धर्म समानताच्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणारे ठरणार आहे. या मोहीमेचा उद्देश्य महिलांसाठी एक कलेक्टीव आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण - [WFI अध्यक्षांच खळबळजनक वक्तव्य!](https://ajinkyabharat.com/wfi-presidents-disturbing-statement/): ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये भारतीय कुस्तीपटूंचा  वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे भारतात कुस्तीचा एक वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहा कुस्तीपटूंनी पदकासाठी दावा ठोकला होता. पण यापैकी फक्त अमन सहरावतच पदक मिळवू शकला. दुसरीकडे, विनेश फोगाट 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरली. तर इतर चार स्पर्धक पदकाच्या शर्यतीतच पोहोचले नाहीत. कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह नाराज आहेत. यासाठी त्यांनी देशातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कारणीभूत धरलं आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी स्पोर्टक्रीडाला दिलेल्या मुलाखतीत कांस्य पदक विजेत्या अमन सहरावतचं कौतुक केलं. पण यावेळी त्यांनी इतर कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून निराशा जाहीर केली. भारतीय - [देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस?](https://ajinkyabharat.com/a-total-of-22-upsc-officials-in-the-country-are-bogus/): RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस असल्याचा दावा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. एवढेच नाही तर या 22 अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट UPSC FILES नावाने सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखिल विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. याबाबत UPSC आयोगाला पत्र लिहून, या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या अधिकार्‍यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. या 22 मधील पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील - [कोण असेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितल](https://ajinkyabharat.com/who-is-the-chief-ministerial-face-of-mahavikas-aghadi-nana-patoleni/): महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये आणि राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा आणि नावं पुढे येत होती. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून आज मोठी घोषणा केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकप्रकारे निर्धार केलाय. सोबतच या चर्चांना अंशत: पूर्णविराम मिळाला आहे. तर त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदावरून प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर महत्वाच भाष्य केलं. यावर - [हरियाणा, जम्मू-काश्मीरचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर!](https://ajinkyabharat.com/haryana-jammu-kashmir-assembly-election-schedule-released/): भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार, जम्मू- काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर हरयाणात एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर दोन्ही निवडणुकांचे निकाल  ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आम्ही अलीकडेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी - [70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा!](https://ajinkyabharat.com/70th-national-film-awards-announced-today/): राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकार ने दिलेले पुरस्कार असून, हे पुरस्कार देण्यास १९५४ सालापासून प्रारंभ झाला. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. असे आहेत यावर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: – मल्ल्याळी चित्रपट आट्टम ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर – सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर – सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी – साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला दोन पुरस्कार – साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार - ['आट्टम'ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार; मराठीत 'वाळवी'ची मोहोर](https://ajinkyabharat.com/attamala-best-national-screenplay-award-marathit-valavichi-mohor/): 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.  आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ने आपली छाप सोडली आहे. आट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘वारसा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला  आहे. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये  ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘कार्तिकेय’ 2 चित्रपटाला  सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला - [आप कार्यकर्त्यांकडून तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा](https://ajinkyabharat.com/aap-workers-celebrate-arvind-kejriwals-birthday-outside-jail/): आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल आज 56 वर्षांचे झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापत अरविंद केजरीवाल यांच्या फोटोला केक भरवला. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना देशभक्त आणि क्रांतिकारी नेता म्हटले आहे. X वर एका पोस्टमध्ये सिसोदिया यांनी लिहिले की, सिसोदिया यांनी लिहिले- देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीविरुद्ध सर्वात कठीण लढाई लढणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला आणि राजकीय गुरूला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सिसोदिया यांनी स्वत:चे केजरीवालांचे सैनिक असल्याचे सांगून - [वंचित बहुजन आघाडीला चिन्ह मिळालं!](https://ajinkyabharat.com/vanchit-bahujan-aghadi-symbol-received/): महाराष्ट्र विधानसभेसाठी “या” चिन्हाने मैदानात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात सभा, दौरे सुरू आहेत अशातच मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी हे गॅस सिलेंडर या नव्या चिन्हाने मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला गॅस सिलेंडर दिले आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघासाठी गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाने घोषित केले. Read also: https://ajinkyabharat.com/modiji-you-ask-the-question-of-uddhav-thackeray-of-hindutva-party/ - [मोदीजी, आता तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल](https://ajinkyabharat.com/modiji-you-ask-the-question-of-uddhav-thackeray-of-hindutva-party/): लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणूक 2024 साठी रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करत, मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये  जोष भरला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर सेक्युलर सिव्हिल कोडवरुन टीकास्त्र सोडलं. मोदींनी लाल किल्ल्यावरुन सेक्युलर सिव्हिल बिलाबाबत भाष्य केलं. आता तुम्हाला सेक्युलर शब्द आठवला म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? असा सवाल उद्धव ठाकरे - [विनेश फोगाटवर PM मोदींचे मोठे वक्तव्य](https://ajinkyabharat.com/vinesh-phogatwar-pm-modis-big-statement/): पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यासाठी गेलेल्या 117 खेळाडूंचा गट आता भारतात परतला आहे. यावेळी ऑलिम्पिकमध्ये अनेक छोटे-मोठे वाद झाले. पण ज्यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची. तिला तिच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. विनेशसोबतच्या या घटनेनंतर तमाम भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.  विनेशने या प्रकरणी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट मध्ये याचिका देखील दाखल केली होती, ज्यावर तिचे अपील 14 ऑगस्ट रोजी फेटाळण्यात आली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधून परतलेल्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाटबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये - [विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार, निवडणूक आयोग आज तारीख जाहीर करणार!](https://ajinkyabharat.com/assembly-election-bugle-vajnar-election-commission-will-announce-the-date-today/):  केंद्रीय निवडणूक आयोग आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यावेळी निवडणूक आयोग या दोन राज्यांसाठीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम सार्वजनिक करणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारण 2009 सालापासून तीन वेळा महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका सोबतच आयोजित केल्या जातात. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीला या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर केला जातो. मात्र यावेळी फक्त हरियाणा राज्याचाच विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. हरियाणातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे - [मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल -उद्धव ठाकरे](https://ajinkyabharat.com/chief-minister-should-reveal-his-support-to-uddhav-thackeray/): उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं.  त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला - [पंतप्रधानपद सोडणार फुमियो किशिदा](https://ajinkyabharat.com/prime-minister-fumio-kishida/): महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे हाल पाहू शकत नसल्याने जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी स्वतः पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. देशात महागाई वाढली आहे. लोक त्रस्त आहेत. त्यांचा राग वाढत आहे. हे सर्व मी पाहू शकत नाही. त्यामुळे पुढील महिन्यात मी पदाचा त्याग करतोय. यापुढे मी कधी पंतप्रधानाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा किशिदा यांनी केली आहे. फुमिओ किशिदा यांनी म्हटलं की, राजकारण हे जनतेच्या विश्वासाशिवाय चालू शकत नाही. मी जनतेचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. देशाच्या राजकारणात सुधारणा व्हायला हवी असं त्यांनी सांगितले. २०२१ मध्ये किशिदा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. मात्र त्यांच्या कारकिर्दीत जपानची अर्थव्यवस्था ढासळली. महागाई वाढली. लोकांना अनेक - [राज्यात आज पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा इशारा](https://ajinkyabharat.com/meteorological-department-indicates-that-the-intensity-of-rain-will-increase-in-the-state-today/):  राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणर असल्याचा अंदाज आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसासह आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये आज ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  जुलैला अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने ऑगस्ट - [शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ!](https://ajinkyabharat.com/sheikh-hasinas-troubled-growth/): बांगलादेशातील हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांना ढाका सोडून जावे लागले. आता देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र त्यानंतरही शेख हसीना यांचा त्रास कमी होत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. बांगलादेशामधील हिंसक निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या संदर्भात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणात शेख हसीना आणि इतरांविरुद्ध नरसंहार आणि मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी वृत्तसंस्था बीएसएसच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नरसंहार आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही तक्रार एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली आहे, ज्यांच्या मुलाचा आंदोलनादरम्यान - [संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला; रेखा ठाकूर यांची टीका](https://ajinkyabharat.com/due-to-sanjay-rauta-rekha-thakurs-comment-left-his-good-side/): बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळतात “संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळत आहेत. संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. संजय राऊतची भूमिका हीच उद्धव ठाकरे, शरद पवार, भूमिका आहे का? महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका समजायची का?”, असं वचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला होता. त्यानंतर रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रेखा ठाकूर म्हणाल्या, वंचितला बैठकीला बोलण्याचे टाळणारे म्हणत आहेत की, 7 जागा देऊ केल्या होत्या. अश्या खोट्या थापा राऊत - [भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? 17 ऑगस्टला होईल घोषणा](https://ajinkyabharat.com/bjps-new-national-president-will-be-announced-on-17th-august/): दिल्लीत हालचालींना वेग भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या विस्तारित बैठकीत सदस्यत्व अभियान आणि त्यानंतरच्या संघटनात्मक निवडणुकांबाबतचा भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. चार राज्यांमध्ये वर्षअखेरीस होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. संघटनात्मक नेतृत्वावर कोणतीही चर्चा होणार नाही, मात्र केंद्रीय नेतृत्व बैठकीअंती यासंदर्भात मोठी घोषणा करू शकते, अशी माहिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीय अधिकारी, प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राज्यांचे प्रभारी व सहप्रभारी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय सभेला संबोधित करू शकतात. याशिवाय केंद्रीय - [बांगलादेशनंतर अमेरिकेत विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका](https://ajinkyabharat.com/aggressive-role-of-students-in-america-after-bangladesh/): तीन विद्यापीठांच्या प्रमुखांनी दिले राजीनामे! बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करताच पंतप्रधान शेख हसीना यांना पद सोडून भारतात दाखल व्हावं लागलं होतं. बांगलादेशनंतर अमेरिकेत देखील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अमेरिकेतली पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थी संघटना डेमोक्रेटिक सोशालिस्टस ऑफ अमेरिका यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या विद्यार्थ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून या शैक्षणिक वर्षातील आगामी सत्रात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी घरीच अभ्यास करणार असून विद्यापीठ आणि महाविद्यालयांवर बहिष्कार टाकणार आहेत. गेल्या शैक्षणिक सत्रात देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं होतं. द फ्री प्रेसच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील लोकशाही, समाजवादी तरुणांची संघटना वायडीएसएनं गेल्या महिन्यात एक योजना बनवली होती. त्यानुसार देशातील 100 हून - [विधानसभा निवडणूकीमध्ये जय पवार बारामती मधून लढण्याची शक्यता](https://ajinkyabharat.com/jai-pawar-likely-to-contest-assembly-elections-from-baramati/): बारामती मध्ये लोकसभा निवडणूक पवार विरूद्ध पवार झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये बारामती मध्ये काय होणार? याची चर्चा सुरू आहे. 2014 च्या लोकसभेत पार्थ पवार आणि 2019 च्या लोकसभेत सुनेत्रा पवार पराभूत झाल्यानंतर आता विधानसभेत बारामती मधून जय पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकीकडे युगेंद्र पवार शरद पवारांकडून निवडणूकीच्या मैदानामध्ये उतरण्याची चर्चा आहे अशावेळी ही निवडणूक पुन्हा काका विरूद्ध पुतणा होणार का? अशीही चर्चा आहे. आज अजित पवार यांनी आपण बारामती मधून विधानसभा लढवण्यास उत्सुक नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी बारामती मधून 7-8 वेळा निवडणुकीला उभा - [ऑलिम्पिक 2036 भारतात भरवण्यासाठी प्रयत्नशील - प्रधानमंत्री मोदी](https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-is-trying-to-bring-olympics-2036-to-india/): भारत आपल्या स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे देशातील हजारो क्रीडापटूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. पीएम मोदी म्हणाले की, “जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करून भारताने दाखवून दिले आहे की आपला देश मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आता 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे भारताचे स्वप्न आहे. यासाठी आम्ही तयारी करत आहोत. यासोबतच पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंचे मोदींनी अभिनंदन केले. Read - [आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र व दंत तपासणी शिबिर](https://ajinkyabharat.com/eye-and-dental-check-up-camp-jointly-organized-by-aadhaar-foundation-and-dr-sugata-waghmare/): स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी येथील जामा मस्जिद चौक येथे भव्य नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुगत वाघमारे हे होते तर अध्यक्षस्थानी हाजी महफूज खान उपस्थित होते. यावेळी तहसिलदार राजेश वजिरे, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे, बार्शिटाकळी नगर पंचायत मुख्याधिकारी पंकज सोनोने, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. वानखडे, नेत्ररोग तज्ञ डॉ. चिराणिया, दतंरोग तज्ञ डॉ. अय्याज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर शिबिराचा लाभ घेण्याकरिता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Read also: https://ajinkyabharat.com/stree-2-best-horror-comedy/ - ['स्त्री 2' उत्तम हॉरर कॉमेडी !](https://ajinkyabharat.com/stree-2-best-horror-comedy/): मॅडॉक फिल्म्सने एक अनोखा आणि इमर्सिव्ह सिनेमॅटिक अनुभव तयार करून हॉरर कॉमेडीचा लँडस्केप बदलला आहे. स्त्री 2 हा त्याचा हॉरर कॉमेडी विश्वातील पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी हॉरर कॉमेडी शैलीला एक नवीन स्थान दिले आहे आणि या शैलीत स्वत: साठी एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट 2018 च्या हॉरर-कॉमेडी हिट चित्रपट ‘स्त्री’ चा सिक्वेल आहे.  या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. भीती आणि विनोद यांच्यात प्रभावी संतुलन साधून, ‘स्त्री २’ एक अनोखा आणि संस्मरणीय आहे. स्त्री 2 ची कथा चंदेरी या भयंकर शहरात - [ग्रॅमी विजेते रिकी केज यांनी राष्ट्रगीताच्या 'महाकाव्य' सादरीकरणासह स्थापित केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड](https://ajinkyabharat.com/grammy-winner-ricky-cage-sets-guinness-world-record-with-epic-rendition-of-the-national-anthem/): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा ग्रॅमी विजेते रिकी केज यांनी आपल्या राष्ट्रगीताच्या ‘महाकाव्य’ सादरीकरणासह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. बुधवारी, संगीतकाराने राष्ट्रगीताची नवीन आवृत्ती शेअर केली. ज्यामध्ये 100 तुकड्यांचा ब्रिटीश ऑर्केस्ट्रा आणि 14,000 आदिवासी विद्यार्थी आणि प्रसिद्ध भारतीय संगीतकार राष्ट्रगीताचे गायन करताना दिसत आहेत. रिकी केज यांनी त्यांच्या एक्स हँडलवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमच्या भारताचे राष्ट्रगीतचे माझे महाकाव्य सादरीकरण शेअर करण्याचा सन्मान वाटतो. शीर्ष दिग्गज भारतीय संगीतकारांचे वैशिष्ट्य – 100 तुकड्यांचा ब्रिटिश ऑर्केस्ट्रा आणि 14000 आदिवासी मुलांचे गायन! आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील जिंकला. कृपया शेअर करा, पहा, वापरा, परंतु आदराने. - [एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा](https://ajinkyabharat.com/independence-day-celebrated-at-lnp-convent/): शिवर येथील एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या समारोहाची सुरवात प्रभात फेरीने करण्यात आली. महापुरुषांचा वेशभूषातील विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरी मध्ये नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ध्वजारोहन समारंभाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. लक्ष्मीबाई पिंजरकर शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आशाताई पिंजरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्रीकांत पिंजरकर, संस्थेचे सदस्य ऍड. नितीन धूत, शाळेचे पालक रत्नाबाई इंगोले, सुनीता दोडे, शिक्षक पालक संघांचे सदस्य शरद देशमुख, आनंद ढोरे, प्रभाकर गवई हे होते. यावेळी अनेक विध्यार्थ्यांनी महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करून स्मृतीस उजाळा देतांना आपले मनोगत व्यक्त केलेत. तर विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह देशभक्तीपर गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला. “भारतीय स्वातंत्र्याचा - [कमळ गंगा नदीच्या पात्रात बुडून दोन अल्पवयीन युवकांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/death-of-two-minor-youths-in-budun-at-the-foot-of-kamal-ganga-river/): ग्राम हिरपूर येथील दोन अल्पवयीन युवकांचा कमळगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याचे हृदय द्रावक घटना मौजा मोहब्बतपुर शिवारात दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार हिरपूर येथील तीन अल्पवयीन युवक आपल्या मोहब्बतपुर शिवारात असलेल्या शेतात फवारणीचे काम सुरू होते या निमित्ताने जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेले होते. मार्गात असलेल्या नदीच्या पात्रातील पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही. मो. अयान अ.अजीज (वय-१७), मो. अमीर अ. मुजमील अहेमद (वय-१५) यांनी पोहण्यासाठी उड्या मारल्या त्यांच्या सोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला आपले दोन्ही मित्र वर आले नसल्याचे दिसताच त्याने आरडा ओरड सुरू केली असता टॉवरच्या कामास साठी जाणाऱ्या इसमाने नदीवर घडलेल्या - [झारखंडमध्ये हॉकीच्या सामन्या दरम्यान कोसळली वीज](https://ajinkyabharat.com/vij-broke-during-hockey-match-in-jharkhand/): 3 खेळाडूंचा मृत्यू, 5 जखमी झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात बुधवारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 3 खेळाडूंना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर 5 खेळाडू गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार हे खेळाडू हॉकी सामन्यसाठी सराव करत होते. मात्र वीज पडून त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोळीबिरा येथील तुतिकेल पंचायतीच्या जपला आरसी शाळेच्या मैदानात खेळाडू हॉकीचा सामना खेळण्याच्या तयारीत होते. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट झाला. खेळाडू मैदानात उभे होते आणि सामना सुरु होणार होता. बाकीचे लोक पावसापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे गेले. दुखापतग्रस्त खेळाडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृत पावलेल्या खेळाडूंचे शव - ['धर्मवीर 2' ची नवी रीलीज डेट जाहीर!](https://ajinkyabharat.com/dharamveer-2-new-release-date-announced/): 27 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘धर्मवीर 2’ सिनेमाची आता नवी रीलीज डेट जाहीर झाली आहे. पूर्वी 9 ऑगस्टला रीलीज होणारा हा सिनेमा आता 27 सप्टेंबरला रीलीज होणार आहे. धर्मवीर च्या पहिल्या भागाला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसर्‍या भागाची प्रतिक्षा आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा मागील महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीमुळे आणि जोरदार पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. आज स्वातंत्र्यदिनी सिनेमाची नवी रीलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट आता २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर २ चित्रपटाची सर्वाना उत्सुकता लागली आहे. धर्मवीर च्या दुसऱ्या भागात काय असेल हे आता सप्टेंबर मध्ये कळणार - [स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींच 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्त्वाचं भाष्य](https://ajinkyabharat.com/independence-day-speech-important-comment-by-prime-minister-modi-on-one-nation-one-election/): एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशाने ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी गुरुवारी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाबाबत केलेले वक्तव्य आगामी काळाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तब्बल 97 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मात्र, त्यांच्या भाषणातील सेक्युलर सिव्हिल कोड आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन मुद्दे - [भारतासाठी मालदीवने घेतला खास मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/maldives-took-a-special-big-decision-for-india/): मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे. मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल. मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “मालदीवच्या 28 बेटांवर पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला. नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो” असं मुइज्जू - [बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत -संजय राऊत](https://ajinkyabharat.com/ramdas-athawale-is-the-true-heir-of-babasaheb-ambedkar-and-sanjay-raut/):  संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावलाय. “बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत”, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष केलय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. मुख्यमंत्री लोचट मजनू आहे. अतिशय  लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय. यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल असं वर्तन - ['थार रॉक्स' आणि 'ओला इलेक्ट्रिक बाईक' 15 ऑगस्टला होणार लाँच](https://ajinkyabharat.com/thar-rocks-and-ola-electric-bike-to-be-launched-on-august-15/): स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 ला ऑटो मार्केटमध्ये काहीतरी खास घडणार आहे. वास्तविक, कार उत्पादक कंपनी महिंद्रा आपले नवीन कार थार रॉक्स लॉन्च करणार आहे आणि ओला आपले नवीन वाहन ओला इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे. महिंद्रा थार रॉक्समध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. यात 10.25-इंचाची ड्युअल स्क्रीन आहे, जी 3-डोर मॉडेलपेक्षा मोठी असू शकते. नवीन थारमध्ये, तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 360 डिग्री कॅमेराचे वैशिष्ट्य देखील मिळू शकते. महिंद्रा थार रॉक्समध्ये पॅनोरामिक सनरूफ देखील मिळू शकते. महिंद्राच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ADAS लेव्हल 2 वैशिष्ट्याव्यतिरिक्त अनेक नवीनतम वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. ओला इलेक्ट्रिक बाईकचा लुक स्लीक आणि कंटेम्पररी दिसतो. यात - [''एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल''](https://ajinkyabharat.com/one-pakistan-will-see-india-otherwise-it-will-be-destroyed-from-history/): योगी आदित्यनाथ कडाडले देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून देशभक्तीच्या वातावरणात प्रत्येकजण जुन्या आठवणी जागवताना दिसून येत आहेत. यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असून राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जाणार आहे. तर, दुसरीकडे दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे. जेव्हा अध्यात्मिक जगतात एखाद्याचं वास्तविक स्वरुप - [उद्घाटनानंतर दोन महिन्यातच ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला गेल्या तडा](https://ajinkyabharat.com/two-months-after-the-inauguration-the-approach-road-to-atal-bridge-was-damaged/): MMRDA ने कंत्राटदाराला ठोठावला 1 कोटीचा दंड भारतातील सर्वात लांब सागरी सेतू- ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला उद्घाटनानंतर दोन महिन्यातच तडे गेल्याची बाब समोर आली होती. या घटनेनंतर मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने स्ट्रबाग या कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील उलवे ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. माहितीचा अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते अनिल गंगाली यांनी सांगितले की, ‘एमएमआरडीएने सांगितले की, जून 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात अटल सेतूच्या ऍप्रोच रोडवर खड्डे पडल्याच्या बाबतीत, तपासणीदरम्यान पुलाच्या रॅम्प 5 ला जोडणाऱ्या तात्पुरत्या रस्त्यावर काही लहान खड्डे आढळून आले. - [अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार](https://ajinkyabharat.com/state-governments-jeevan-gaurav-award-to-actor-shivaji-satam-and-actress-asha-parekh/): दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. अभिनेता शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर केला असून दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही गौरव होणार आहे. यासोबत राज्य सरकारकडून इतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम याचा समावेश आहे. चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. 2023 मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहिर करण्यात आला आहे. तर 2023  स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करण्यात आला आहे. - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पुन्हा आक्रमक](https://ajinkyabharat.com/congress-again-on-the-offensive-on-the-issue-of-dr-babasaheb-ambedkar-cultural-building/): दोषींकडून दहा कोटी रुपये वसूल करण्याची मागणी  नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या 10 कोटी रुपयांतून लवकरात लवकर सांस्कृतिक भवन उभारावं, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. तसेच ज्या खाजगी कंपनीने नियमबाह्य पद्धतीने जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडलं होतं, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हे दहा कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी केली. मुळातच महापालिकेच्या मालकीची कुठलीही इमारत पाडायची असेल, तर त्यासाठी महापालिकेच्या सभागृहाची तसेच शासनाची परवानगी लागते. मात्र, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाबतीत खाजगी कंपनीने या नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळेच - [जिल्हापरिषद शाळेचे 30 हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित](https://ajinkyabharat.com/30-thousand-students-of-zilla-parishad-schools-are-still-deprived-of-uniform/): केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आज या सूचना देऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून एकट्या नागपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे. परिणामी, उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी या - [अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन शहीद](https://ajinkyabharat.com/captain-martyred-who-fought-against-terrorist-with-bullet/):  देशभरात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे. सैन्य दलाच्या पथकाने या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती आहे. कॅप्टन दीपक  हे आपल्या पथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतामातेनं आपला पुत्र गमावला आहे. दहशवाद्यांशी गोळी लागल्यानंतरही कॅप्टन दीपक त्यांचा सामना करत होते. भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पटनीटॉप जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला - [माजी सैनिकावर हल्ला प्रकरण, नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा](https://ajinkyabharat.com/maji-sainikwar-attack-case-citizens-police-stationwar-morcha/): खदान परिसरातील नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि नगरसेविकेचा पती तसेच इतर सहा जणांनी एका माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात माजी सैनिक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्यांच्यावर अकोल्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुद्धपाल सदांशिव असे या जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका ‘मंगला सोनोने’ आणि त्यांचे पती गजानन सोनोने’ यांच्यासह 8 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यातील मुख्य आरोपी सह तिन आरोपींना अटक करण्यात आली होती उर्वरित आरोपींना अटक करण्या करिता मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास खदान परिसरातील शेकडो नागरिक खदान पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेले - [कोलकाताच्या घटनेचे पडसाद अकोल्यात.](https://ajinkyabharat.com/kolkatas-ghantne-padsaad-akolyat/): मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद घटना घडली. त्याचे पडसाद अकोल्यातील मेडिकल कॉलेजमध्ये उमटले आहेत. या घटनेचा निषेध करत निवासी डॉक्टर संघटनेने अत्यावश्यक सेवा वगळता कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज या निवासी डॉक्टरांनी घटनेच्या निषेधार्थ मेडिकल कॉलेजच्या परिसरात निदर्शने करत रैली काढली व न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवू असा इशारा डॉक्टरांनी दिलाय. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. Read also: https://ajinkyabharat.com/modi-shahani-maharashtras-losses-are-bananas-sanjay-raut/ - [मोदी-शहांनी महाराष्ट्राचे नुकसान केले - संजय राऊत](https://ajinkyabharat.com/modi-shahani-maharashtras-losses-are-bananas-sanjay-raut/): अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही, अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी खासदार संजय राऊत बुधवारी अकोला जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार राऊत म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आगामी निवडणुक लक्षात घेता महायुती सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचे सरकार आल्यावर या योजनेचे पैसे आम्ही वाढविणार आहेत. सध्या महायुती सरकारकडून शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना नाहक त्रास दिल्या - [ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या!](https://ajinkyabharat.com/help-farmers-by-declaring-hail-drought/): अकोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मागण्याचे निवेदन वंचितने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. बार्शीटाकळी, बाळापूर, अकोला तालुक्यात अतिवृष्टी झाली. पहिल्या वेळी १५ तर नंतर ६ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. ऑगस्ट महिन्यातही अधून-मधून दमदार पाऊस पडत आहे. दरम्यान जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी वंचितने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात केली. यावेळी वंचितचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, जि.प अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, - [स्वातंत्र्यदिनानिमित्त 'देश का गर्व-प्रदेश की कला' मध्ये अजिंठा, वेरुळचा सन्मान!](https://ajinkyabharat.com/pride-of-the-country-on-the-occasion-of-independence-day-ajintha-verulcha-honored-in-the-art-of-the-state/): टाटा टी प्रीमियमचा पुढाकार सर्व रक्कम वंचित समुदायातील मुलांना भोजन पुरवण्यासाठी दिली जाणार देश की चाय म्हणून नावाजल्या जाणारा, टाटा कन्ज्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा प्रमुख चहा ब्रँड टाटा टी प्रीमियमने यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देश का गर्व प्रदेश की कला हा आपला उपक्रम पुन्हा सुरु सुरु केला आहे. भारताची स्वातंत्र्योत्तर काळातील अभिमानास्पद कामगिरी दर्शवणाऱ्या गोष्टींचा गौरव यामध्ये केला जात आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवण्यात आलेली, अजिंठा आणि वेरूळ ही महाराष्ट्रातील ठिकाणे याचेच ठळक उदाहरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचालीतील हे महत्त्वाचे टप्पे भारताचा अभिमान आहेत त्यांचे महत्त्व लोकांच्या मनावर कायमचे ठसवले जावे यासाठी टाटा टी प्रीमियमने देश का गर्व हे लिमिटेड एडिशन कलेक्शन - [२२ ऑगस्टला काँग्रेसचे देशभरात आंदोलन](https://ajinkyabharat.com/countrywide-movement-of-22nd-august-congress/): ईडी कार्यालयांना घेराव घालणार प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने २२ ऑगस्ट रोजी देशभरातील अंमलबजावणी संचालनालय कार्यालयांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या एआयसीसी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत एससी-एसटी आरक्षणातील क्रिमी लेयरच्या मुद्द्यावर एक विधेयक आणून पक्ष सरकारकडे संसदेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणार असल्याचेही ठरले आहे. एआयसीसीचे सरचिटणीस आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले, “२२ ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय स्तरावरील मोठे आंदोलन होईल. सेबीच्या अध्यक्षांना त्या पदावरून हटवण्याची मागणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक राज्याच्या राजधानीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाला घेराव घालू. आज आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली एआयसीसी - [अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित!](https://ajinkyabharat.com/amarnath-yatra-postponed-once-again/): पहलगाम आणि बालटाल मार्ग बंद मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अर्ध्या वाटेवरील यात्रेकरू मध्येच अडकले आहेत. त्यांना योग्य ती मदत दिली जात आहे. यात्रेकरूंना केलेल्या सहकार्याबद्दल भाविकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि येथील सर्व स्थानिक पोलीस अधिकारी यात्रेकरूंना सहकार्य करत आहेत. आम्हाला चांगली वागणूक मिळत आहे असे भाविकांनी नमूद केले. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणारी यात्रा दोन मार्गांमध्ये विभागली गेली आहे. एक पहलगाम मार्गे, आणि दुसरा काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गे. - [ऑलिम्पिकवीर अर्शद नदीमच्या भेटीला दहशतवादी](https://ajinkyabharat.com/olympic-hero-arshad-nadims-terrorist/): लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घेतली भेट ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटू अर्शद नदीम वादात सापडला आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीगचे नेते त्याच्या घरी येऊन त्याची भेट घेऊन गेले. मरकजी मुस्लिम लीग ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी आहे. या संघटनेच्या युवा आघाडीचा अध्यक्ष हॅरिस दार हा नदीमच्या घरी आला होता. या दारवर लष्कर-ए-तोयबासाठी पैसे गोळा करण्याचा आरोप आहे. त्यामुळे सुवर्णपदक जिंकून देखील सध्या नदीम हा आता वादात अडकण्याची शक्यता आहे. पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचा प्रवक्ता तबिश कय्युम आणि युवा विंगचा अध्यक्ष हॅरिस दार यांनी अर्शद नदीमची त्याच्या घरी भेट घेतली. पीएमएमएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून ही - [कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे](https://ajinkyabharat.com/kolkata-trainee-doctor-rape-and-murder-case-investigated-by-cbi/): आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे एक पथक कोलकाता येथे दाखल झाले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने  प्रकरण केंद्रीय एजन्सीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यानंतर एक दिवसानंतर ही महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाने कोलकाता पोलिसांना सर्व संबंधित कागदपत्रे तातडीने सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. दिल्लीतील एक विशेष वैद्यकीय आणि फॉरेन्सिक पथकही तपासात सहभागी झाले आहे. दरम्यान, कोलकाता मेडिकल कॉलेजमधील प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतरही डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची आंदोलने सुरुच आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी करत देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी आंदोलन करत आहेत. एम्स दिल्ली येथील निवासी डॉक्टर, इंदिरा गांधी रुग्णालय आणि फेडरेशन ऑफ - [धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ धर्मांतराचा अधिकार नाही -अलाहबाद हायकोर्ट](https://ajinkyabharat.com/religious-freedom-does-not-mean-the-right-to-convert-allahabad-high-court/): अलाहबाद हायकोर्ट ची मोठी टिप्पणी जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे आणि लैंगिक शोषण करण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने सांगितले की, उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध कायदा 2021 चा उद्देश सर्व व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणे आहे. जो भारतातील सामाजिक समरसतेचे दर्शन घडवतो. या कायद्याचा उद्देश भारतातील धर्मनिरपेक्षतेची भावना कायम ठेवणे आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मावर विश्वास ठेवण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे, परंतु या व्यक्तीगत अधिकाराचे रूपांतर धर्मांतर करण्याच्या सामूहिक अधिकारात होत नाही. ज्या मुलीने ही माहिती दिली ती आपल्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, ती मुलगी स्वेच्छेने घर सोडून गेली होती, असा - [दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर](https://ajinkyabharat.com/schedule-of-10th-and-12th-exams-announced/): यंदा 8 ते 10 दिवस आधी होणार बोर्डाच्या परीक्षा  महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी - [राजेश्वर सेतुला कठडे बसवा,बचपन बचाव संघटनेचे मोर्णा पात्रात आंदोलन](https://ajinkyabharat.com/rajeshwar-setula-kathde-basava-childhood-rescue-organization-morna-patraat-andolan/): आंदोलनाला जमात ए इस्लामे हिंद चा पाठींबा अकोला: आज सकाळी 11 वाजता बचपन बचाव संघटने च्या वतीने मोर्ना नदी पत्रात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी काही दिवसांपूर्वी मोर्णा नदीपात्रात वाहून गेलेल्या 4 वर्षाच्या जय सचिन बोचे या चिमुकल्याला श्रद्धांजली देखील अर्पित कऱण्यात आली. तसेच रस्ता रोखो आंदोलन करीत ह्या पुलाला कठडे बसवा अन्यथा हा पूल बंद करून मोठा पूल बांधा अशी मागणी करण्यात आली, ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच बचपन बचाव संघटनेच्या आंदोलनाला जमात ए इस्लामी हिंद च्या वतीने पाठींबा देत लवकरात लवकर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत - [भरत जाधव यांच्या नाटकाच्या 4444 व्या प्रयोगाला राज ठाकरेंची उपस्थिती](https://ajinkyabharat.com/presence-of-raj-thackeray-in-bharat-jadhavs-play-4444-vya-laboratory/):  मराठी रंगभूमीचा अभिजात इतिहास घडवणारी अनेक नाटकं आजवर झालीत. ही यादी इतकी मोठी आहे की, प्रत्येकाचं नाव यामध्ये घेणं जवळपास अशक्यच. यामधील अनेक नाटकांचे विक्रमी प्रयोग झालेही. आजच्या घडीलाही नवी पिढी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं रंगभूमीवर घेऊन येतायत. पण असं असलं तरीही एखाद्या नाटकाचे विक्रमी प्रयोग होणं ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. असं असलं तरीही एका नाटकाची जादू ही रंगभूमीवर आजतागायत जिवंत आहे, ही विशेष बाब आणि ते नाटक म्हणजे भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ नाटक. येत्या 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचा बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात 4444 वा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी भरत जाधव यांच्या मोरुची - [भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत आढळले मायक्रोप्लास्टिक](https://ajinkyabharat.com/microplastics-found-in-all-brands-of-sweet-and-sugar-sold-in-india/): अभ्यासात धक्कादायक खुलासा भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत. मग तो मोठा ब्रँड असो किंवा छोटा ब्रँड किंवा ते पॅकेज केलेले असोत किंवा लूज विकले जात असो. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेने ‘मिठ आणि साखरेतील मायक्रोप्लास्टिक्स’ या नावाने हा अभ्यास केला आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेने टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चे मीठ यासह 10 प्रकारच्या मीठांवर अभ्यास केला. तसेच ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेची तपासणी केली. या अभ्यासात सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे अस्तित्व - ['गोल्ड'न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट](https://ajinkyabharat.com/golden-boy-arshadala-maryam-nawaz-yanchan-special-gift/): पॅरीस ऑलिंपिक विजेता अरशद नदीमचं पाकिस्तानमध्ये जंगी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. सासऱ्याकडून अरशदला चक्क म्हैस गिफ्ट करण्यात आल्यानंतर सोशल मीडियातून याची खिल्ली उडवण्यात आली. मात्र, आता अरशदला अनेक महागडे गिफ्ट मिळत आहेत. पाकिस्तानच्या पंजाबच्या प्रांतातील मुख्यमंत्री मरयम नवाज यांनी अर्शदला महागडी कार गिफ्ट केली आहे. विशेष म्हणजे या कारचा नंबरही खास आहे. अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्शदने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या नीरज चोप्राला हरवून त्याने सुवर्णपदक जिंकले. आता, सुवर्णपदक जिंकून पाकिस्तानात परतल्यावर अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. सुवर्णपद जिंकल्यानंतर अरशद नदीमला 50 हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळाले. मरयम यांनी अरशदचे स्वागत करुन त्याला कारची चावी दिली - [अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर](https://ajinkyabharat.com/gansamrajni-lata-mangeshkar-award-announced-to-anuradha-paudwal/): महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. अनुराधा पौडवाल यांना यंदा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच अन्य 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी केली आहे. अनुराधा पौडवाल यांच्यासोबतच यंदा ‘भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. शुभदा दादरकर यांना यंदाचा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४’जाहीर झाला आहे. त्यांना संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार - [नाशिकमधून मनोज जरांगेंची मोठी घोषणा](https://ajinkyabharat.com/manoj-jarangenchis-big-announcement-from-nashik/): बालेकिल्ल्यात भुजबळांना कॉलर उडवत  इशारा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली. तपोवन जुना आडगाव नाका -निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये - [जपानच्या शास्त्रज्ञांनी दिला महाभूकंपाचा इशारा](https://ajinkyabharat.com/japanese-scientists-give-hint-about-great-earthquake/): दोन दिवसांपूर्वी बसलेल्या ७.१ रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर आता जपानमधील शास्त्रज्ञांनी जपानला महाभूकंपाचा धक्का बसणार असल्याचा इशारा दिला आहे. भूगर्भात अत्यंत वेगाने हालचाली होत असून, त्याचाच परिणाम म्हणून महाभूकंप होण्याची शक्यता आहे व तो ८ ते ९ रिश्टर क्षमतेचा असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी जपानला ७.१ आणि ६.९ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने हादरे दिले होते. यावेळी या भूकंपाने बऱ्यापैकी नुकसानही झाले व १४ जण जखमी झाले. यानंतर आता जपानच्या शास्त्रज्ञांनी महाभूकंपाचा इशारा दिला आहे. एवढा मोठा भूकंप शतकातून एखादाच असतो, तरी सावध राहायला हवे. या इशाऱ्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा मध्य आशियाचा दौरा अर्धवट टाकून परतले आहेत. पंतप्रधान म्हणून - [पोकेमॉन मालिकेतील पात्रांना आवाज देणाऱ्या Rachael Lillis ने घेतला जगाचा निरोप](https://ajinkyabharat.com/rachael-lillis-who-voices-the-characters-of-the-pokemon-series/): पोकेमॉन मालिकेत मिस्टी व जेसी सारख्या प्रतिष्ठित पात्रांना जिवंत करणारी व्हॉईस आर्टिस्ट Rachael Lillis हिचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. Lillis मे महिन्यापासून स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत होती, ॲनिमेशन व व्हिडीओ गेमच्या जगात ती एक प्रिय व्यक्ती होती. पोकेमॉन फ्रँचायझीमध्ये मिस्टी व जेसी या प्रतिष्ठित पात्रांना जिवंत करणाऱ्या व्हॉईस आर्टिस्ट Rachael Lillis हिचे निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अनेक महिन्यांपासून तिची सुरु असलेली स्तनाच्या कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. Rachael Lillis च्या मृत्यूची बातमी पोकेमॉन सह-स्टार वेरोनिका टेलरने शेअर केली. जिने मुख्य पात्र ॲश केचमला आवाज दिला. टेलरने सोमवारी X वर एक भावनिक संदेश पोस्ट लिहिली आणि लिलिसच्या मृत्यूची घोषणा - [पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक की निराशा, आज होणार निर्णय](https://ajinkyabharat.com/disappointment-of-silver-medal-in-paris-olympics-decision-to-be-taken-today/): 7 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली होती. विनेशचे वजन 50 किलो गटात निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि हेच तिला अपात्र ठरवण्याचे कारण ठरले, मात्र विनेशने याविरोधात आवाज उठवला आणि संयुक्तपणे रौप्य पदक बहाल करण्यासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला.  विनेशसह संपूर्ण देश या अपीलाच्या निर्णयाची वाट पाहत आहे, परंतु आतापर्यंत फक्त ‘तारीखानंतर तारीख ‘ मिळत आहे. आधी यावर निर्णय ऑलिम्पिक संपल्यानंतर येणार होता, तर आता हा निर्णय खेळ संपल्यानंतर 2 दिवसांनी येईल आणि तो दिवस 13 ऑगस्ट आहे. विनेशला पदक मिळणार की नाही हे आजरात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल. संपूर्ण देश विनेशच्या - [अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू!](https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-stop-the-girlish-plan/): सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला गर्भीत इशारा राज्यातील मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे 17 ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात 3000 रुपये येणार असल्याने लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओवाळणीची अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील एका कंपनीच्या भूसंपादन केसप्रकरणी सर्वोच्च न्यायलायाने सरकारला गर्भीत इशारा दिला आहे. सरकारने ज्यांच्याकडून जमीन घेतली होती, त्यांना अद्यापही या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, त्यामुळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही महाराष्ट्र सरकारला झापलं होतं. तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, - [नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे!](https://ajinkyabharat.com/the-tenure-of-the-mayor-is-5-years-instead-of-5-years/):  विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावादेखील घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, पुढील काही दिवसांता नगराध्यक्षपदासाठी सोडत निघणार होती, त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षदाची  स्वप्ने रंगवत होती, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे. महाराष्ट्रात 228 नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अडीच-अडीच वर्षांचे असे दोन अध्यक्ष निवडण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्याच्या - [राज्य मंत्रिमंडळाची बैठक: शिंदे सरकारचे 8 मोठे निर्णय](https://ajinkyabharat.com/state-cabinet-meeting-8-major-decisions-of-shinde-government/): दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने 149 कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे. कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेले - [कोट्यवधींच्या कर्जात बुडाला अभिनेता राजपाल यादव](https://ajinkyabharat.com/kotyavadhinchya-karjat-budala-actor-rajpal-yadav/): बॅंकेकडून मालमत्ता जप्त कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव यांच्या जवळील कोट्यावधी मालमत्ता बॅंकेकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बॅंकेने आरोप केला आहे की, राजपाल यादव यांनी वेळीच कर्ज फेडले नसल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव यांनी 2010 मध्ये हे कर्ज घेतले होते. या कर्जाचे पैसे वेळेवर फेडले नाही अशी माहिती बॅंक अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी शाहजहांपूरला पोहोचले होते. रविवारी राजपालच्या मालमत्तेवर बॅकेने बॅनर लावले. या बॅनेर असे लिहले आहे की, ही मालमत्ता सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, मुंबईची असून यावर कोणत्याही प्रकरणाची खरेदी विक्री करू नये असं - [प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई](https://ajinkyabharat.com/pramod-bhagatwar-18-months-suspension-action/): पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या प्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनामुळे प्रमोदला आगामी पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेता येणार नाही. प्रमोद भगतवर ही कारवाई बॅडमिंटन महासंघाच्या अँटी-डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी झाली आहे. 1 मार्च 2024 रोजी, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट डोपिंग विरोधी विभागाने केलेल्या पाहणीत भगत १२ महिन्यांत तीन डोप टेस्टमध्ये अयशस्वी ठरला. प्रमोद भगत SL3 या गटातून खेळतो. 29 जुलै मध्ये CAS अपील विभागाने त्याने केलेली याचिका फेटाळून लावली होती. त्याचा अपात्रतेचा कालावधी आता लागू झाला आहे. प्रमोद भगत हा - [अटल सेतूमुळे 60 टक्के मासे कमी झाल्याचा मच्छिमार संघटनेचा आरोप](https://ajinkyabharat.com/fishermen-organization-alleges-60-percent-fish-reduction-due-to-atal-bridge/): नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव अटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मच्छिमार संघटनेने त्याविरोधात आवाज उठवत मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सरकारने त्याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. या याचिकेवर येत्या 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अटल सेतूमुळे वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप मच्छिमार संघटनांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या उत्पनात घट झाली आहे. सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्याबाबतची याचिका मच्छिमार संघटनेनेमुं बई हायकोर्टात दाखल केली आहे. दाखल यांचिकेत वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली, दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांचा देखील समावेश आहे. - [सुप्रिया सुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणी पुणे पोलिसांकडून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/supriya-sule-case-registered-against-unknown-person-by-pune-police-in-whatsapp-hack-case-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87/): बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सुप्रिया सुळे यांनी X वर पोस्ट करत आपला फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं सांगितलं होतं. त्यांना कॉल अथवा मेसेज न करण्याचंही आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान सोमवार 12 ऑगस्ट दिवशी त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याकडून USD 400 ची मागणी करण्यात येत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या टीम कडे मेसेज करून ही मागणी केल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केला आहे. टीमने पैसे देण्याचे मान्य करून हॅकर्सना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला असता हॅकर्सनी पैसे हस्तांतरित करण्यासाठी बँक खात्याचे तपशील - [कोलकाता घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन](https://ajinkyabharat.com/work-band-movement-of-resident-doctors-to-stop-the-kolkata-incident/): केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचं महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स  संघटनेनं निवेदनाद्वारे कळवलं आहे. तसेच, या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच असतील असंही मार्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन नं मंगळवार, 13 ऑगस्टपासून देशव्यापी निषेध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ओपीडी आणि वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 9 ऑगस्ट रोजी - [केरळमध्ये 8 वर्षांत 845 हत्तींचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/845-people-died-in-kerala-in-last-8-years/): राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने दखल घेत स्वत:हून खटला केला सुरू राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केरळ वन विभागाला 8 वर्षांत 845 हत्तींच्या मृत्यूची नोटीस बजावली आहे. द हिंदू या वृत्त संस्थेने केरळमध्ये आठ वर्षांत 845 हत्तींच्या मृत्यूची नोंद झाल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीच्या आधारे न्यायालयाने या प्रकरणात स्वतःहून खटला दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, 2015 ते 2023 काळात, केरळच्या जंगलात 845 हत्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यात विशेषत: 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या हत्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक दर्शवले आहे. न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायिक सदस्य न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ञ सदस्य डॉ. ए. सेंथिल वेल यांच्या खंडपीठासमोर - [विनोदबाबु माहेश्वरी यांचं निधन ](https://ajinkyabharat.com/vinodbabu-maheshwari-passes-away/): जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माहेश्वरी समाज भुषण रामगोपालजी माहेश्वरी यांचे पुत्र आणि नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रधान संपादक विनोद माहेश्वरी यांचं आज सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी रंगादेवी, पुत्र निमिष, सुन अनुपमा, नातु वैभव, नातसून श्रृती आणि राघव माहेश्वरी यांच्यासह मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शनासाठी माहेश्वरी समाजातील लोकांची तसेच व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी भेट दिली. प्रखर पत्रकार आणि निष्पक्ष संपादक स्व. रामगोपालजी माहेश्वरी यांचा अकोला शहरासोबत अत्यंत जवळचा व जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. जीवनाच्या - [लोहगाव येथील आरआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर](https://ajinkyabharat.com/awaraat-bibtyacha-vavar-of-rit-polytechnic-college-lohgaon/): पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे. वडगाव शिंदे रस्त्यावर आरआयटी कॉलेज आहे. कॉलेजच्या परिसरात बिबट्या वावरताना दिसला. त्यामुळे कॉलेज बंद करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला. बिबट्या अचानक दिसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात २ बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कॉलेज पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. कॉलेजमधील एका कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने बिबट्याला पाहिलं. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. Read also: https://ajinkyabharat.com/doctor-udyapasi-sampawar-resident-of-mumbai/ - [मुंबईमधील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर](https://ajinkyabharat.com/doctor-udyapasi-sampawar-resident-of-mumbai/): कोलकाता येथे डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ देशातील अनेक सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेले आहेत. याआधी दिल्लीच्या डॉक्टरांनी संपाची हाक दिली होती, आता मुंबईमधील बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित कूपर, केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर मंगळवारी सकाळपासून, संपावर जाणार आहेत. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या रहिवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी हा संप पुकारला आहे. बीएमसी मार्डने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही बीएमसी मार्ड 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून, निवासी डॉक्टरांद्वारे निवडक/गैर-आपत्कालीन वैद्यकीय सेवा निलंबित करण्याची घोषणा करत आहोत. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या रहिवाशांच्या मागण्या मान्य - [पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली](https://ajinkyabharat.com/manoj-jaranganchi-prakriti-khalawali-after-punyatil-tranquility-rally/): पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली होती  रात्री उशारी जरांगे पाटील यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुण्यात सभेदरम्यान त्यांना चक्कर आली होती. सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात शांतता रॅलीत भाषण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली होती. सततचा प्रवास, उपोषण, व्यस्त वेळापत्रकामुळे मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जावणत होता. दरम्यान चक्कर आल्यामुळे त्यांना स्टेजवर बसावे लागले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. मात्र,त्यासोबत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण रॅलीत सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती ठीक नसून हात थरथरत असल्याचं त्यांनी नमूद - [राहुल गांधी विषारी आणि विनाशकारी! -कंगना रनौत](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-poisonous-and-destructive-kangana-ranaut/): पंतप्रधान बनू शकत नसल्याने देशाचं वाटोळं करायला निघालेत, कंगना रनौतचा हल्लाबोल बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत लोकसभा निवडणूक लढवून खासदार झाली आहे. हिमाचल प्रदेशमधल्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकलीही. अशातच भाजप खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर प्रहार करताना दिसून येते. कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर सरकारला कोंडीत पकडलं आहे. ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील संगनमताचा आरोपही केला आहे. यावरुन कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. कंगना रनौतनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलंय - [अकोल्यात माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला!](https://ajinkyabharat.com/akolyat-maji-sainikwar-jeevghena-halla/): भाजपच्या माजी नगरसेविकेसह अनेकांवर गुन्हे दाखल माजी सैनिक संघटना आक्रमक; तत्काळ कारवाई करण्याची मागणी अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणि नगरसेविकेचा पती तसेच इतर सहा जणांनी एका माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माजी सैनिक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्यांच्यावर अकोल्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुद्धपाल सदांशिव अस या जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेविका ‘मंगला सोनोने’ आणि त्यांचे पती गजानन सोनोने’ यांच्यासह 8 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जागेच्या वादातून हा संपूर्ण वाद झाल्याचं समजते आहे. लोखंडी रॉड आणि लाठ्या काट्याने या माजी सैनिकावर हा जीवाघेणा हल्ला केला गेला. दरम्यान - [बसपाच्या अध्यक्षपदी मायावती यांची एकमताने फेरनिवड](https://ajinkyabharat.com/bsp-president-mayawatis-unanimous-decision/): बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. ज्यामध्ये मायावती यांची पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. सप्टेंबर 2003 पासून त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. बैठकीत पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मायावती यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्वांनी एकमताने ते मान्य केले. तत्पूर्वी, त्यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम देत मायावतींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर लिहिले की, माझ्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या गैरहजेरीत किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाने श्री आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून पुढे केले, अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहावे, जातीयवादी प्रसारमाध्यमे अशा बातम्या पसरवत आहेत’, असे त्यांनी लिहिले आहे. या - [पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2024,आरक्षण सोडत संपन्‍न.](https://ajinkyabharat.com/street-vendor-committee-member-election-2024-reservation-sodat-completed%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4/): महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्‍या असाधारण भाग 4 अ अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा प्रशासनाव्‍दारा एकुण 20 सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्धी करण्यात आलेल्या पथ विक्रेता निवडणूक नियम प्रणाली मध्ये नमुद केलेल्या एकुण 20 सदस्य संख्येमध्ये 8 (आठ) पथ विक्रेता सदस्य असणार आहेत. सदरचे ८ (आठ) पथ विक्रेता सदस्य पथ विक्रेत्यां मधून निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाचे होते. महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने असाधारण भाग चार माधील नगर पथ विक्रेता समिती रचनेनुसार 11 ख (एक) मध्ये नमूद पथ विक्रेते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव, अल्पसंख्याक, विकलांग व्यक्ती या प्रवर्गाचा उल्लेख केला आहे. तसेच 1/3 आरक्षण हे महिलांना - ['तुंबाड' पुन्हा होणार रिलीज!](https://ajinkyabharat.com/tumbbad-will-be-released-again/): बॉलिवूडमध्ये गाजलेला सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. हा सिनेमा म्हणजे ‘तुंबाड’. राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘ तुंबाड’ सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेला ‘तुंबाड’ सिनेमा ३० ऑगस्टपासून पुन्हा एकदा नजीकच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा भारतातील काही थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. सोहम शाह निर्मित आणि राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ पाहून थिएटरमध्ये अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. हाच अनुभव पुन्हा घेण्यासाठी प्रेक्षक ३० ऑगस्टला थिएटरमध्ये गर्दी करतील यात शंका नाही. राही अनिल बर्वेच्या ‘तुंबाड’ मुळे ‘स्त्री २’ च्या कमाईवर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘तुंबाड’ हा सिनेमा थिएटरमध्ये - [हरियाणा विधानसभा: दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांची आघाडी](https://ajinkyabharat.com/aghadi-of-haryana-assembly-dushyant-chautala-and-chandrashekhar-azad/): हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता राज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी यांच्यातील आघाडीची औपचारिक घोषणा झाली आहे. हरियाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी ७० जागांवर जननायक जनता पार्टी निवडणूक लढेल. तर २० जागांवर आझाद समाज पार्टी निवडणूक लढवणार आहे. या आघाडीच्या घोषणेनंतर चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, या आघाडीची घोषणा आज करण्यात आली - ["ममता बॅनर्जीची पॉलीग्राफ टेस्ट करा", भाजपाचा हल्लाबोल](https://ajinkyabharat.com/mamata-banerjees-polygraph-test-bjps-hue-and-cry/): कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कोलकाता पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गौरव भाटिया यांनी केली आहे. गौरव भाटिया म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस आयुक्तांची पॉलीग्राफ टेस्ट व्हायला हवी. गौरव भाटिया यांनी नबन्ना येथील विद्यार्थ्यांची रॅली रोखल्याबद्दल ममता सरकारवरही हल्लाबोल - [पंढरपुरातील भीमा नदीला पूर!](https://ajinkyabharat.com/pandharpuratil-bhima-river-pur/): मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. उजनीतून भीमेत ८० हजार क्यूसेकचा विसर्ग तर वीरमधून नीरा नदीत ६३ हजाराचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०७.७ टक्के एवढा आहे. सीना माढा, दहिगांव, मुख्य कॅनॉल, वीजनिर्मिती, नदीत पाणी सोडण्यात येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून दौंडमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत - [ऑगस्टमध्ये अर्ज दाखल केलेल्या लाडक्या बहि‍णींना 'या' दिवशी मिळणार पैसे](https://ajinkyabharat.com/will-the-boys-and-sisters-who-filed-the-application-in-august-get-the-money-every-day%e0%a4%91%e0%a4%97%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b0/): महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर आता असंख्य महिला ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार, अशी विचारणा करत आहे. आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली. सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करत - [गुजरातमध्ये तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी](https://ajinkyabharat.com/heavy-rains-in-gujarat-for-the-third-day-hazeri/): 7 जणांचा मृत्यू 6 हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतर गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनेमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने राज्यात जोरदार मुसंडी मारली. पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि सखल भागात पाणी साचले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने 6,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. गांधीनगर, खेडा आणि वडोदरा जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर आनंद जिल्ह्यात झाड पडून एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण बुडाले. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर द्वारे सामायिक केलेल्या डेटानुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी वार्षिक - [राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलवावे! आ.रोहित पवार](https://ajinkyabharat.com/rohit-pawar-should-call-a-convention-immediately-to-shed-light-on-the-economic-condition-of-the-state/): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काल घडली. या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, राज्यावर कर्जाचा बोजाही वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले की, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य - [लाडकी बहीण योजने’वरून जरांगेंचा सरकारला सवाल!](https://ajinkyabharat.com/government-raises-questions-on-ladki-bahine-yojana/): मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या विविध भागात दौरा करत आहेत. बीड जिल्ह्यातील तांदळा गावाला त्यांनी भेट दिली यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. शिवाय ‘लाडकी बहीण योजने’वरही मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. चांगली योजना आहे. तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा. कारण ते आपलेच पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन विकून पैसे देत नाहीत. पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले पण भाच्याचं काय? त्यांच्या आरक्षणाचं काय?, असा थेट सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर - [तालिबानचे अफगाणिस्तानमधील महिलांसाठी नवे फर्मान](https://ajinkyabharat.com/new-decrees-for-women-in-afghanistan-under-taliban/): गाण्यावर, कविता म्हणण्यास किंवा मोठ्याने वाचण्यास बंदी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलाविरोधी वृत्ती दाखवण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारने महिलांसाठी नवे फर्मान जारी केले आहे. आता अफगाणिस्तानमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी गाण्यावर, कविता वाचण्यास किंवा मोठ्याने काही वाचण्यास बंदी असेल. सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याच्या मंजुरीनंतर हे नियम लागू करण्यात आले आहेत. याआधी तालिबान शासकांनी नवीन कायद्यांनुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास बंदी घातली आहे. नव्या कायद्यानुसार महिलांना आता तोंड झाकावे लागणार आहे. कायद्याचे पालन न केल्यास इशारा किंवा अटकेसारख्या शिक्षा दिल्या जातील. Read also: https://ajinkyabharat.com/responsibility-for-extinguishing-the-pits-dug-for-the-pavilions-is-mandalanchich/ - [मंडपांसाठी खोदलेले खड्डे बुझवण्याची जबाबदारी मंडळांचीच!](https://ajinkyabharat.com/responsibility-for-extinguishing-the-pits-dug-for-the-pavilions-is-mandalanchich/): दुर्लक्ष केल्यास कारवाई अटळ  पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. गणरायासाठी गणेश मंडळ मोठमोठे मंडप उभारताना दिसत आहेत. त्यावर पुणे महापालिकेने प्रकाश टाकत रस्त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेवर गणेश मंडळांचे लक्ष वेधले आहे. मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे केले जातात. मात्र, गणेश विसर्जणानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे छोटे खडे्डे जरी केले असले तरी त्यामुळे रस्त्ये जास्त प्रमाणात उखडले जातात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर आता उपाययोजना म्हणून गणेश मंडपांसाठी खोदलेले खड्डे भरण्याची जबाबदारी मंडळांची असेल असे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे. या कामातून जर मंडळांनी हात वर केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा कडक इशाराही त्यांनी मंडळांना दिला आहे. गेल्या काही - ['पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते' -संजय राऊत](https://ajinkyabharat.com/wherever-the-prime-minister-takes-his-hand-sanjay-raut-is-his-mother/): शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते, अशी टीका त्यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर एक पुतळा बसवला. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही. पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या सरकारने बनवला होता, तो कोसळला. त्यांनी चांगल्या मनाने पुतळा बनवला नव्हता. राजकीय मनाने - [गुजरातमध्ये पावसाचे थैमान; सात जण गेले वाहून](https://ajinkyabharat.com/seven-people-drowned-in-rain-in-gujarat/): गुजरातमध्ये पावसामुळे थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मोरबी जिह्यात नदी पार करताना ट्रॅक्टर-ट्रॉली वाहून गेल्याने सात जण बेपत्ता आहेत. NDRF टीमकडून शोधमोहिम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमधील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी इशारा दिला की गुजरातमध्ये पुढील 2-3 दिवसांत मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे, गुजरातमधील मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली - [एमपीएससी: कृषी सेवेच्या 258 जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा](https://ajinkyabharat.com/mpsc-agricultural-service-exam-route-for-258-posts-mokala/): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील 258 पदांसंदर्भातील मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतील एमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे पत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे. त्यामुळे एमपीएससी मार्फत कृषी विभागातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परीक्षेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याने 20 ऑक्टोबर 2022 चे परिपत्रक राज्य शासनाकडून रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलल्यानंतर कृषी विभागाच्या 258 जागा यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑक्टोबर 2022 चे ते परिपत्रक आता रद्द - [मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी](https://ajinkyabharat.com/red-alert-issued-for-rain-in-many-places-including-mumbai/): महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसेच गुजरात आणि गोव्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, बांगलादेश आणि गंगा नदीच्या लगतच्या पश्चिम बंगाल भागात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडमध्ये ही पावसाची शक्यता आहे. याबाबत विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. IMD ने सांगितले की, 26 ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 ते 29 ऑगस्टपर्यंत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, - [महाराजांचा पुतळा कोसळल्याने वैभव नाईक यांनी फोडलं बांधकाम विभागाचे कार्यालय](https://ajinkyabharat.com/vaibhav-naik-destroyed-the-maharajas-effigy-and-destroyed-the-building-departments-office/): मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले आहे. मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड केली आहे. पुतळ्याची देखभाल व निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे या विभागाचे कार्यालय फोडण्यात आले आहे. स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने अत्यंत घाईगडबडीत सरकारने पुतळा उभारला व उद्घाटन केले. त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे छत्रपती संभाजीराजे व शिवभक्तांनी कळवले होते. आजच्या घटनेने असंख्य - [कंगनाच्या वक्तव्याशी आमचा संबंध नाही; भाजपने काढले पत्र](https://ajinkyabharat.com/we-have-no-connection-with-kanganas-statement-bjp-issues-letter/): भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावतला अखेर तिच्याच पक्षाने घरचा आहेर दिला आहे. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने तिचे कान टोचले आहेत. विशेष म्हणजे भाजपन अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत भूमिका मांडली आहे. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं आहे. कंगना राणावतने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर भाजपने भूमिका जाहीर केली आहे. “भाजप खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणावत यांच्या विधानावर भारतीय - ['इमर्जन्सी' चित्रपटातील 'सिंहासन खाली करो' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/emergency-movie-throne-khaali-karo-song-audience-bhetila/): कंगणा दिसली दमदार लूकमध्ये कंगना राणौत स्टारर आगामी पॉलिटिकल ड्रामा फिल्म इमर्जन्सी मधील पहिले गाणे ‘सिंघासन खली करो’ आज रिलीज झाले आहे.  ‘सिंहासन खाली करो’ हे गाणं प्रेक्षकांना खूप पंसत आले आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी कंमेटद्वारा कौतुक केले आहे. गाण्यात कंगना राणौत  दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. या गाण्यामुळे चित्रपटातील वातावरण आणखीनच उत्साही होते. ‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 1975 मधील भारतातील आणीबाणीच्या परिस्थितीवरील सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अनुपम खेर, महेश मांजरेकर, सतीश कौशिक आणि शिवाजी साटम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सिंहासन खली करो’ हे गाणे उदित - [छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला](https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajs-effigy-collapsed/): मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप शिवप्रेमी करत आहेत.येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले होते. राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 - [देशात अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा](https://ajinkyabharat.com/indication-of-heavy-rain-in-many-states-of-the-country/): भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवसांत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य आणि मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने वादळी प्रणालीची स्थिती तीव्र झाली आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य भारतात निर्माण झालेली प्रणाली पश्चिम-नैऋत्य दिशेने सरकून दक्षिण राजस्थान आणि गुजरातला प्रभावित करून सौराष्ट्र आणि कच्छपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र बांगला देश आणि त्यालगतच्या गंगेच्या पश्चिम बंगालवर निर्माण होत आहे. पुढील दोन दिवसांत ते आणखी तीव्र होऊन गंगेच्या पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडकडे सरकण्याची शक्यता आहे. IMD ने पुढे सांगितले की, आज - [जम्मू-काश्मीरमध्ये भाजपची सुधारित यादी जाहीर](https://ajinkyabharat.com/bjps-reformed-list-released-in-jammu-and-kashmir/): १५ उमेदवारांची यादी केली जाहीर  जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. भाजपने ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर तासाभरातच मागे घेऊन सुधारित १५ उमेदवारांची सुधारित यादी आज (दि. २६) जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक सुरू असताना त्यात काही बदल करून पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर केली. याआधी पहिल्या यादीत माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्यासह अनेक नेत्यांची तिकिटे रद्द केली होती. पहिल्या यादीतून दिग्गजांची नावे हटवल्यामुळे पक्षात गोंधळ सुरू झाला होता. ४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी १५ जागांवर, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १० जागा आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ विधानसभा जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली - [लिस्बन, पोर्तुगालच्या किनारपट्टीवर भूकंपाचा धक्का](https://ajinkyabharat.com/earthquake-hits-the-coast-of-lisbon-portugal/): आज सकाळी 5.11 या स्थानिक वेळी लिस्बन, पोर्तुगालच्या किनारपट्टीवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगालच्या अटलांटिक महासागरात मध्यम 5.4-रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे, लिस्बन आणि मोरोक्कोपर्यंत भूकंपाचे हादरे जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे ने सांगितले की, भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी होती आणि तो समुद्राच्या तळापासून सुमारे 17 किलोमीटर (10 मैल) खाली धडकला, ज्यामुळे तो उथळ भूकंप झाला. लिस्बन आणि इतर नजीकच्या शहरांसह संपूर्ण प्रदेशात हादरे जाणवले जेथे अनेक लोकांनी सांगितले की भूकंपाचे धक्के त्यांना जागे करण्यासाठी पुरेसे होते.  गंभीर नुकसान किंवा दुखापतीचे कोणतेही त्वरित वृत्त नाही. सोमवारचा भूकंप हा 2009 पासून पोर्तुगालच्या किनारपट्टीवर बसलेला सर्वात शक्तिशाली भूकंप होता, जेव्हा दक्षिणेकडील किनारपट्टीवर - [यावर्षी देशात 7000 टन चांदीची आयात होणार](https://ajinkyabharat.com/7000-tonnes-of-silver-will-be-imported-into-the-country-this-year/): चांदीची मागणी वाढली दिवसेंदिवस चांदीच्या मागणीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं यावर्षी चांदीची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये भारतातील चांदीची आयात 6,500 ते 7000 टनांपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे जागतिक किमती देखील वाढण्याची शक्यता आहे. एका प्रमुख चांदी आयातदाराने दिलेल्या माहितीनुसार, भारतात चांदीची आयात यावर्षी जवळपास दुप्पट होणार आहे. हे सौर पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांकडून वाढत्या मागणीमुळे होत आहे. तसेच, सोन्यापेक्षा चांदी चांगला परतावा देईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे. जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या ग्राहकाने केलेल्या उच्च आयातीमुळं जागतिक चांदीच्या किमतींना आणखी आधार मिळू शकेल, जे सध्या एका दशकापेक्षा जास्त काळातील सर्वोच्च पातळीच्या जवळ आहेत. - [लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा](https://ajinkyabharat.com/announcement-of-creation-of-five-new-districts-in-ladakh/): केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणे सोपे होणार आहे. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. यानंतर लडाख हा - [आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा राडा](https://ajinkyabharat.com/bjp-workers-rally-outside-aditya-thackerays-hotel/): पोलिसांचा लाठीचार्ज छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असून  शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले व त्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली आहे. आक्रमक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती आहे. या लाठीचार्जमध्ये काही कार्यकर्तेही जखमी झाले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवा राजकीय घटनांना वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज आदित्य ठाकरे आले असता भाजप आणि शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी झाली. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने मोठा राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज करून काही जणांना ताब्यातही घेतले आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये आदित्य ठाकरे आले असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी - [माजी मंत्री बाबा सिद्दीकी लीलावती रुग्णालयात दाखल](https://ajinkyabharat.com/former-minister-baba-siddiqui-admitted-to-lilavati-hospital/): राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. फूड पॉइजनिंग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बाबा सिद्दिकी यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या सुरू आहे. ही ‘जनसन्मान यात्रा’ 20 ऑगस्टला मुंबईत होती. यावेळी बाबा सिद्दिकी हे त्या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लीलीवती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार - [जम्मू आणि काश्मीर: विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने जाहीर केली 44 उमेदवारांची यादी](https://ajinkyabharat.com/bjp-released-list-of-44-candidates-for-jammu-and-kashmir-assembly-elections/): भाजपा कडून आज आगामी जम्मू कश्मीर विधानसभा निवडणूकींसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी 15, दुसऱ्या टप्प्यासाठी 10 आणि तिसर्‍यासाठी  19 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये 90 विधानसभा जागांसाठी 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 2014 मध्ये झालेल्या शेवटच्या विधानसभा निवडणूकीमध्ये जम्मू कश्मीर मध्ये भाजपा ने 25 जागा जिंकल्या होत्या. अर्शिद भट राजपोरामधून, जावेद अहमद कादरी हे शोपियानमधून निवडणूक लढवतील, मोहम्मद. अनंतनाग पश्चिममधून रफिक वानी निवडणूक लढवणार आहेत. ॲड. सय्यद वजाहत अनंतनागमधून, सुश्री शगुन परिहार किश्तवाडमधून आणि गजयसिंह राणा डोडामधून निवडणूक लढवणार आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/congress-nanded-mp-vasant-chavan-passes-away/ - [काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन](https://ajinkyabharat.com/congress-nanded-mp-vasant-chavan-passes-away/): वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मोठ्या कालावधीपासून वसंत चव्हाण आजारी होते. आधी नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधार होत नव्हता. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. तत्कालिन भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम - [श्रद्धा कपूर ठरली भारतातली सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली अभिनेत्री](https://ajinkyabharat.com/shraddha-kapoor-is-the-indian-actress-with-most-instagram-followers/): बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तिने त्यामुळे ती मोस्ट फॉलोअर्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. याआधी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकलं होतं.  श्रद्धा कपूरचा दमदार अभिनय असलेला चित्रपट ‘स्त्री 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. चित्रपटाने ब़क्स ऑफिसवर 360 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाआधी श्रद्धा कपूरची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग होती. मात्र, स्त्री 2 चित्रपटाच्या यशानंतर या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. श्रद्धा आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो होणारी दुसरी भारतीय सेलिब्रिटी बनली असल्याने प्रियांका चोप्राच्या - [मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध; मविआचं आंदोलन](https://ajinkyabharat.com/modis-maharashtra-dauriala-protest-maviyachan-movement/): अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. जळगावात मोदींच्या उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्यातील ११ लाख महिलांना प्रमाणपत्रं दिली जाणार आहेत. यापैकी काही महिलांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र दिली जातील. महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केलं आहे. याअंतर्गत मविआ कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर निषेध आंदोलन केलं. मात्र, पोलिसांनी अंबादास दानवे आणि मविआ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन थांबवलं आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली - [हिजबुल्लाच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती](https://ajinkyabharat.com/situation-of-tension-in-israel-after-hezbollah-attack/): इस्रायल आणि लेबनॉनमधील इराण-समर्थित संघटना हिजबुल्लामधील युद्ध वाढत आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लेबनॉनने उत्तर इस्रायलच्या दिशेने किमान 320 रॉकेट डागले. तथापि, आयर्न डोमने लेबनीज रॉकेटला हवेतच रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला धडा शिकवण्यासाठी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. अशा स्थितीत मध्य आशियातील तणावाने भीषण युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. इस्रायली आर्मी (IDF) लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांवर वेगाने हवाई हल्ले करत आहे आणि 100 हून अधिक स्थानांना लक्ष्य केले. लेबनॉनच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले होत असताना, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. इस्रायली मीडियानुसार, - [अपमानात जातीचा उल्लेख असला तरच अ‍ॅट्रॉसिटी होणार दाखल](https://ajinkyabharat.com/mention-of-insulting-caste-will-be-recorded-as-an-atrocity-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%b2/): अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता अपमान केला जात असेल, तर हे प्रकरण अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाही. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ऑनलाइन मल्याळम वृत्तवाहिनीचे संपादक शाजन स्कारिया यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना हा निर्णय दिला. १९८९ कायद्याच्या कलम ३(१)(आर) आणि ३(१)(यू) अन्वये स्कारियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीपीएमचे आमदार पी. व्ही. श्रीनिजन, जे एससी समुदायाचे आहेत, त्यांना माफिया डॉन म्हटल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी ट्रायल कोर्ट आणि केरळ उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. आरोपी स्कारियांच्या वतीने वकील सिद्धार्थ - [टेलिग्रामच्या सीईओंना अटक!](https://ajinkyabharat.com/telegrams-ceo-stuck/): विमातळावर पोलिसांकडून अटक अब्जाधीश म्हणून ओळख असलेले  टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरोव यांना 25 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं. पॅरिसमधील बौरगेट विमानतळावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ड्युरोव हे आपल्या खासगी विमानाने प्रवास करत होते. चौकशीसाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. पावेल यांच्यावरील या कारवाईनंतर टेलिग्रामतर्फे आणखी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरीकडे फ्रान्स सरकार तसेच तेथील पोलिसांनाही यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. रशियाने मात्र या कारवाईवर भूमिका घेतली आहे. नेमकं काय घडतंय, सध्याची स्थिती काय आहे, जे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रशियाने म्हटले आहे. Read also: https://ajinkyabharat.com/government-made-big-announcement-for-boys-and-sisters/ - [लाडक्या बहिणींसाठी सरकारने केली मोठी घोषणा!](https://ajinkyabharat.com/government-made-big-announcement-for-boys-and-sisters/): लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांना मोठी कसरत करावी लागली. अनेकांचे बँकेत खाते नव्हते. उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक अशा अनेक गोष्टींसाठी महिलांना बराच वेळ लागला. राज्यातील अनेक महिलांचे अर्ज अजूनही प्राप्त होत आहे. तर काहींना अर्ज भरण्यास वीज, इंटरनेट, गर्दी यामुळे वेळ लागत आहे. 31 ऑगस्टपर्यंत योजनेची मुदत आहे. पण आता सरकारने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत. यवतमाळ येथे शनिवार लाडकी बहीण योजनेविषयीचा कार्यक्रम झाला. त्यात अजितदादा यांनी विरोधकांवर या योजनेचा अपप्रचार करत असल्याचा हल्लाबोल केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण विरोधकांचा समाचार घेतला. आमचे विरोधक योजना बंद कसे करता येईल - [पुणे, सातारा, घाट परिसरात मुसळधार पाऊस, IMD कडून सतर्कतेचा इशारा](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-pune-satara-ghat-area-warning-signal-from-imd/): भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पुणे आणि सातारा येथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाठिमागील दोन दिवसांपासून दमदार पावसास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबई शहर, उपनगर तसेच, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अनुस्कुरा घाटात शुक्रवारी रात्री उशिरा दरड कोसळली, ज्यामुळे राजापूर-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. राज्यभरात सुरु असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला आहे. “मान्सून राज्याभर सक्रिय आहे, आणि दक्षिण गुजरातपासून दक्षिण केरळच्या किनारपट्टीपर्यंतचा समुद्रकिनारा मान्सूनसाठी अनुकुल आहे,” असे IMD - [अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात](https://ajinkyabharat.com/amravati-nagpur-mahamargavar-shivshahi-bus-accident/): एकाचा मृत्यू, 25 जखमी अमरावती नागपूर महामार्गावर नागपूरहून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमधून जवळपास 35 प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी एक गाय अचानक रस्त्यावर आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस डायरेक्ट उलटली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नागपूर- मुबंई महामार्ग एकाबाजूने बंद करण्यात आला आहे. ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय या बसच्या मध्ये आली. यावेळी गाईला पाहून तिला वाचवण्याचा प्रयत्नात बस चालकाने एकदन जोरात ब्रेक लावला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण - [सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अंतराळातला मुक्काम वाढला](https://ajinkyabharat.com/sunita-williams-and-butch-wilmores-antaralaatla-mukkam-vadhala/): अंतराळात अडकलेल्या दोघांना बोइंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आणणे धोकादायक ठरू शकते हे नासाने अखेर मान्य केले आहे. दोन्ही अंतराळवीरांना 5 जून रोजी एकाच अंतराळ यानाने ISS मध्ये पाठवले होते. स्टारलाइनर कॅप्सूलचे हे पहिले उड्डाण होते. नासाने सांगितले की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर फेब्रुवारीमध्ये एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून परततील. त्याच वेळी, स्टारलाइनर कॅप्सूल आयएसएसपासून वेगळे होईल आणि एक किंवा दोन आठवड्यात ऑटोपायलट मोडवर पृथ्वीवर परतण्याचा प्रयत्न करेल. नासाचे अधिकारी बिल नेल्सन यांनी म्हटले की, ‘बोइंगचे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परत येईल. सुनीता आणि विल्मोर 13 जून रोजी परतणार होते, परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परतीची तारीख पुढे ढकलण्यात - [मनोज जरांगे यांच्याकडे 800 इच्छुक उमेदवारांचे अर्ज](https://ajinkyabharat.com/800-interested-candidates-apply-for-manoj-jarange/): मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा आज जाहीर केला आहे. या आकड्यावरून मनोज जरांगे यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिलीय. आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 - [राणांचा किराणाः आचारसंहितेच्या भीतीमुळे लवकर वाटप सुरु](https://ajinkyabharat.com/ranancha-kirana-distribution-started-early-due-to-fear-of-code-of-conduct/): खुद्द आमदार रवी राणांच्या हस्ते झाली सुरुवात बडनेरा मतदार संघातील गोर गरीब जनतेची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून दरवर्षी दिवाळीपूर्वी किराणा वाटप करणाऱ्या आमदार रवी राणा यांनी कालपासून किराणा, लाडक्या बहिणीला साडी व प्लेट वाटप सुरु केले असून आचारसंहितेच्या भीतीमुळे हे वाटप लवकर सुरु झाल्याची शहरात चर्चा आहे. संपूर्ण बडनेरा मतदरसंघांतील शहरी व ग्रामीण भागातील एक लाख कुटुंबियांना हे वाटप करण्यात येणार आहे. गोर गरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी, त्यांना राखी, गणपती, नवरात्री व दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी हे वाटप मोफत घरपोच मिळणार आहे. काल किराणा वाटप अभियानाचा प्रारंभ करताना प्रत्येक कुटुंबाला किराणा मिळेपर्यंत हे अभियान पुढील दीड महिना - [पावसामुळे कथाकार प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द](https://ajinkyabharat.com/storyteller-pradeep-mishras-program-canceled-due-to-rain/): नांदेडमध्ये शिवपुराण महाकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी, देशातील नामवंत कथाकार प्रदीप मिश्रा यांचे नांदेडमध्ये आगमन होणार होते. मात्र, नांदेडमध्ये 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी धुव्वादार पाऊस झाला, याचा पावसाचा फटका येथील शिवपुराणकथेला बसला आहे. पंडित प्रदिप मिश्रा यांची आजपासून शिवकथा ही नांदेड येतील मोदी मैदानात आयोजित करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ही कथा रद्द करण्यात आली असून आता ऑनलाइन पद्धतीने हा शिवपुराण कथासोहळा पुढील दोन दिवस संपन्न होणार आहे. नांदेडमध्ये झालेल्या धो धो पावसामुळे सभा मंडपात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. जवळपास 20 हजार लोक हे याच मंडपात मुक्कामी होते, सगळीकडे पाणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सजगता दाखवत येथील - [मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात लाडक्या बहीणींनी घातला गोंधळ](https://ajinkyabharat.com/there-was-chaos-in-the-chief-ministers-program/): यवतमाळच्या वचनपूर्ती सोहळ्यातील प्रकार    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज यवतमाळच्या किन्ही मैदानात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला. मात्र या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींनी गोंधळ घातल्याची माहिती पुढे आली आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथील पारधी समाजाच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सगळ्यांचे   लक्ष वेधले. दिग्रस येथील ठाणेदार यांच्या बदलीच्या मागणीसाठी या महिला आक्रमक झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही काळ या कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. परिणामी, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप - [जालन्यातील औद्योगिक वसाहतीत स्टील कंपनीत स्फोट](https://ajinkyabharat.com/jalanyatil-industrial-industrial-steel-company-explosion/): जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. औद्योगिक वसाहतीत एका स्टील कंपनीत मोठा स्फोट झाला. ज्यामुळे वितळवलेला धातू आंगावर पडल्याने अनेक मजूर जखमी झाले आहेत. अंगावर वितळलेले लोखंड पडल्याने 22 जण गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व जखमींवर रुगणलयात उपचार सुरू आहेत. गजकेसरी स्टील कंपनीत हा स्फोट घडला आहे. जखमींमध्ये काहीची प्रकृती अतिशय गंभीर आहे. तीन ते चार मजूर या अपघातात गंभीर जखमी झाल्याची प्रथमदर्शनी कळाले आहे. स्फोट दुपारच्या सुमारास झाल्याचे समजते. औद्योगिक वसाहतीत गजकेसरी स्टील नावाची कंपनी आहेत. लोखंड वितळवण्याच्या भट्टीत काम सुरू असताना हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण समोर आलेले नाही. पातळ धातू आणि त्यावरून घन वस्तू पडल्यानं - [पुणे येथील पौड परिसरात कोसळले हेलिकॉप्टर](https://ajinkyabharat.com/helicopter-crashes-in-paud-area-of-u200bu200bpune/): पुणे जिल्ह्यातील पौड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही घटना आज दुपारी 3 वाजणेच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कंपनीचे आहे. त्यात किती आणि कोण व्यक्ती होत्या. याबाबत कोणतीही माहिती अद्याप पुढे आली नाही. मात्र, ही घटना घडली तो भाग अतिपर्जन्यवृष्टीचा परिसर म्हणून ओळखला जातो. आज पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या अपघातास पाऊस आणि खराब हवामान कारणीभूत ठरले असावे, असा प्राथमिक तर्क काढला जातो आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून, प्रशासन घटनास्थळी दाखल होण्याची प्रतिक्षा आहे. - [सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-sindhudurg-river-nalyanna-pur/): जनजीवन विस्कळीत राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातही पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आज जिल्हात सरासरी 114 मि.मी एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. मुसळधार पावसामुळे सिंधूदूर्गात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना पूर आला असून माणगाव खोऱ्यातील आजिंवडे गावात गेलेली एसटी बस दुकानवाड येथे अडकली आहे. त्याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थीती आहे. पावसाच्या पाण्यात, दुचाकींसह चारचाकी ही अडकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल शुक्रवारी रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. सकाळी नोंद झालेला तालुकानिहाय पाऊसाची आकडेवारी समोर आली आहे. ज्यात देवगडमध्ये 118.4 मि.मी सर्वाधिक - [महाविकास आघाडीची तीन दिवस मॅरेथॉन बैठक](https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadi-three-day-marathon-meeting/): मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. महाविकास आघाडीची मुंबईत तीन दिवस बैठक चालणार आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मुंबईत तळ ठोकून राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक होत असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसात काही आमदार आणि काही पक्षांचे नेते हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून गेले. त्यामुळे या नेत्यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही? यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या बैठकीचे हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. महाविकास आघाडीची येत्या 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक होत आहे. सूत्रांनी - [निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड](https://ajinkyabharat.com/prohibition-movement-supriya-sules-government-agapakhad/): ‘राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही’ बदलापुरात लहान शळकरी मुलींवर अत्याचार शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यावर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या विरोधात महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून निषेध आंदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलन केलं. अत्याचाराच्या विरोधात शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी शपथ दिली. महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ घोषणा केली होती. मात्र, हायकोर्टाने बंद बेकादेशीर ठरवला. त्यानंतर महाविकास आघाडीने निषेध आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कार्यकर्ते राज्यभ आंदोलन - [उद्धव ठाकरेंचे भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन](https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-black-ribbon-bandhun-movement-in-rainy-season/): बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. आज महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे दादरमधील शिवेसनेच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. एकीकडे पाऊस चालू असताना हे आंदोलन करण्यात आले. भर पासवात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय - [विधानसभेसाठी शरद पवार गटाचा मुंबईत 7 जागांवर दावा](https://ajinkyabharat.com/sharad-pawar-gatacha-mumbai-7-jaganwar-claim-for-legislative-assembly/): राज्यात मिशन विधानसभा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. लोकसभेत  यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला 7 जागा लढवण्याच्या तयारीत असून उमेदवार देखील जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सात जागा  हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने  काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर  केला आहे. - [बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या](https://ajinkyabharat.com/change-your-destiny-and-give-power-in-the-hands-of-your-mind/): मनसे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत २२५ जागा लढविणार! महाराष्ट्रात बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या. यावेळी मनसे राज्यात २२५ जागावर लढणार आहे, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी, ता. २३ रोजी वणी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी वणी विधानसभेतून मनसेचे विदर्भातील प्रमुख नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली. पुढे बोलताना ते म्हणाले की राजाचे राजकीय वातावरणाचा गढूळ झाल आहे. ज्यांना मतदारांनी मतदान केलं ते कोट्याच्या भावात विकले जात आहेत. इकडून तिकडे, तिकडून इकडे जात आहे आणि सध्या कोण कुठल्या पक्षात आहे समजत नाही. याचा जनतेला राग का येत नाही? आणि जनतेने त्यांचा राग जे - [अन्यथा 'भारत बंद' पेक्षाही मोठे आंदोलन करू](https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-launch-a-bigger-movement-than-bharat-bandh/): केंद्र सरकारला संघटनांचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षणात काही जातींना वेगळे आरक्षण देण्यासाठी वर्गीकरण करता येईल, असा निकाल दिला. या निकालाच्या विरोधात देशभरातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संघटनांनी एकत्र येत २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’चे आंदोलन पुकारले होते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला संविधानाच्या नवव्या परिशिष्टात टाकावे, जेणेकरून भविष्यात पुन्हा कधीही त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी मागणी या भारत बंद आंदोलनाद्वारे करण्यात आली. आता पुढील हिवाळी अधिवेशनात यासंबंधी कायदा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. जर केंद्र सरकारने कायदा केला नाही, तर भारत बंद पेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात - [अरविंद केजरीवालांचा तुरूंगातला मुक्काम वाढला](https://ajinkyabharat.com/arvind-kejriwalancha-turungatala-mukkam-wadhala/): दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात आहे. दरम्यान केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ५ सप्टेंबरपर्यंत पुढील सुनावणी तहकूब केली आहे. पुढील सुनावणी ५ तारखेला होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जामिनाची याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात आज केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सीबीआयने आम्ही पहिले उत्तर दाखल केले आहे, मात्र ते रेकॉर्डवर नाही. तसेच दुसरे उत्तर सादर करण्यासाठी काही कालावधी हवा आहे, असे सांगितले. सीबीआयच्या मागणीनंतर न्यायमूर्तीच्या खंडपीठाने सीबीआयला दोन दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे - [केंद्र सरकार कांदा दर पाडण्याच्या तयारीत!](https://ajinkyabharat.com/central-government-ready-to-increase-kanda-rate/): शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार! गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कांदा दराने मोठी उसळी घेतली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला ४००० ते ५५०० रुपये प्रति किंटल दर मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीत आज काद्यांला उच्चांकी ५५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. मात्र, अशातच आता केंद्र सरकार कांदा दर पाडण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार कांदा दर पाडण्यासाठी राखीव साठ्यातील कांदा बाहेर काढण्याची तयारी करत आहे. याच मुद्द्यांवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार निवडणुका पाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे - [पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली यूक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली](https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-pays-tribute-to-the-children-who-died-in-the-ukraine-war/): रशिया आणि युक्रेनमधील अडीच वर्षांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले. येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले, जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांच्या खांद्यावर हात ठेवून या सर्व परिस्थितीत मृत पावलेल्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, त्यांनी फोमिन बोटॅनिकल गार्डन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यालाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर युक्रेनची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत एकही भारतीय पंतप्रधान युक्रेनला गेले नव्हते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंत महत्त्वाचा - [उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'वर मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी](https://ajinkyabharat.com/udyacharya-maharashtra-bandwar-mumbai-high-court-banned/): महाविकास आघाडीला मोठा झटका बदलापूर आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. विरोधी पक्षांनी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. मात्र एमव्हीएच्या या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या. या दोन्ही याचिकांवर आज शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला आणि नागरिकांना बंद पुकारण्यास मनाई केली. पहिली याचिका वकील आणि राजकीय कार्यकर्ते गुणरत्ने सदाव्रत यांनी दाखल केली होती, तर दुसरी याचिका ठाण्यातील रोजंदारी कामगार नंदबाई मिसाळ यांनी दाखल केली होती. दोन्ही याचिकांमध्ये शनिवार 24 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला बंद घटनाबाह्य आणि बेकायदेशीर घोषित करावा, अशी मागणी करण्यात - [सोने चांदीच्या दरात झाली मोठी घसरण](https://ajinkyabharat.com/great-decline-in-gold-and-silver/): सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गुरुवारी (22 तारखेला) संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 71599 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जो आज 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 71325 रुपयांवर घसरला आहे. आज सोन्याच्या दरात 274 रुपयांची घसरण झाली आहे. आज (23 ऑगस्ट 2024) भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. घसरण झाली असली तरी देखील सोन्याचा भाव हा 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलो 84 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या - [जास्वंदीच्या फुलांपासून घराच्या घरी बनवा केसांचे टॉनिक](https://ajinkyabharat.com/home-made-tonic-made-from-jaswandi-flowers-and-tonic/): केसांच्या सर्व समस्या होतील दूर आपल्या घरासमोर किंवा बागेत जर जास्वंदीच्या फुलांचे झाड असेल तर त्याचा केवळ गणपती बाप्पााच्या पूजेसाठी उपयोग होत नाही तर आयुर्वेदानुसार जास्वंदीचे फुले आणि पाने देखील केसांच्या आरोग्यासाठी टॉनिक म्हणून काम करतात. या फुलांपासून आपण केसांसाठी उत्तम तेल घरच्या घरी बनविता येणार आहे. बागेतील जास्वंदच्या फुलांचे तेल तयार करता येते. घरात आपण जास्वंदीच्या तेलाचे वापर करुन तेल बनविण्याची रेसिपी एकदम सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ लाल रंगाची जास्वंदीची फुले असायला हवीत, किंवा तुम्ही फुल बाजारातून देखील जास्वंदीचे लाल फुले विकत आणू शकता. जास्वंदीच्या फुलात अनेक एण्टी ऑक्सीडेंट्स गुणधर्म असतात. अमिनो एसिड्स आणि फ्लेवेनाईड्स देखील त्यात असतात.त्यामुळे केसांच्या - [अनिल अंबानींना 25 कोटींचा दंड ठोठावत पाच वर्षांसाठी बंदी; सेबीची कारवाई](https://ajinkyabharat.com/anil-ambani-faces-fine-of-rs-25-crore-and-gets-imprisoned-for-five-years/): अनिल अंबानी यांच्यावर बंदी घालण्यात आली असून 25 कोटींचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. सेबीने अनिल अंबानींच्या विरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या माजी अधिकाऱ्यांसह 24 इतर संस्थांवर इक्विटी मार्केटमध्ये पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. फंड डायव्हर्जनच्या आरोपांखाली सेबीने ही मोठी कारवाई केली आहे. एवढंच नाही तर मार्केट रेग्युलेटरने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटी मार्केटमध्ये सहा महिन्यांची बंदी घातली आहे आणि त्यांनाही सहा लाखांचा दंड ठोठावला आहे. अनिल अंबानी यांनी RHFL च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, RHFL मधील निधी त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्ज म्हणून दाखवून फसव्या योजना आखल्या होत्या असं आढळलं. आपल्याशी संबंधित कंपन्यांना कर्ज दिल्याचं दाखवत त्यांनी - [राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा जाणार संपावर](https://ajinkyabharat.com/st-employees-across-the-state-will-be-empowered-again/): राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठ आंदोलन करणार असल्याचा इशारा आज देण्यात आला आहे. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सव सुरू होतो . मात्र या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या अंदोलना विषयी  बोलताना कृती समितीच्या पदाधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. - [राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/courts-big-decision-regarding-12-mlas-appointed-by-the-governor/): राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली आहे. ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत, असे म्हणत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे. आता राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांची नियुक्ती रखडल्याने महायुती सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती. कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जून 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने - [40 प्रवाशांना नेपाळला घेऊन जाणारी भारतीय बस नदीत कोसळली](https://ajinkyabharat.com/indian-bus-carrying-40-passengers-to-nepal-collapses/): 14 जणांचा मृत्यू नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही. तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, यूपी एफटी 7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस - [आज आहे पहिला 'राष्ट्रीय अंतराळ दिन'](https://ajinkyabharat.com/today-is-the-first-national-interval-day/): भारताच्या चंद्रयान-3 मधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. चंद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला. हे यश साजरं करण्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. चंद्रयान-3 मोहीमेची उद्दिष्टे:  1. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित सॉफ्ट लँडिंग करणे 2. चंद्रावर रोव्हर चालविणे 3. विविध नमुन्यांचे सखोल परीक्षण करणे चंद्रयान-3 च्या यशानंतर इस्त्रोचे गगनयान मिशन सुरु - [बिग बॉस मराठी 5 ने तोडले रेटिंगचे सर्व रेकॉर्ड](https://ajinkyabharat.com/bigg-boss-marathi-5-breaks-all-ratings-records/): 3.9 TVR प्राप्त करून ठरला नंबर एकचा नॉन फिक्शन शो सध्या महाराष्ट्रामध्ये मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठी सिझन 5 ची जोरदार चर्चा सुरु आहे. रितेश देशमुख होस्ट करत असलेला हा सिझन प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसत आहे. आता बिग बॉस मराठी सीझन 5 ने टीआरपी रेटिंगचे सर्व रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे. वीकेंडच्या एपिसोडसाठी शोचा टीआरपी 3.2 वर पोहोचला होता. आता माहिती मिळत आहे की, हा शो 3.9 टीव्हीआर प्राप्त करून नंबर एकचा नॉन फिक्शन शो ठरला आहे. मराठी फ्रँचायझीने असे रेटिंग मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या या सीझनची सोशल मिडियावर बरीच चर्चा सुरु आहे. त्यात रितेश देशमुख - [नंदूरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी](https://ajinkyabharat.com/state-bank-of-india-branch-in-nandurbar-mahilanchi-chengarachengri/): दोन महिला बेशुद्ध नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ई केवायसीसाठी बँकेत महिलांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत ई केवायसीसाठी आदिवासी महिलांनी आज सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी केली होती. भर पावसात बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. यात गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना ग्रामीण - [जरांगेंचे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन](https://ajinkyabharat.com/movement-for-loan-waiver-of-farmers-comes-from-jaranganche/): मनोज जरांगेंची मोठी घोषणा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे. आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करनार असून राज्यातील - [उद्या महाराष्ट्र बंद दरम्यान काय सुरू आणि काय बंद?](https://ajinkyabharat.com/work-starts-and-stops-during-udya-maharashtra-bandh/): महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. उद्याचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या लोकल आणि बससेवा बंद ठेवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत झालेल्या बंदप्रमाणेच उद्या बंद झाला पाहिजे. अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सण उत्सव आहे म्हणून दुपारी 2 पर्यंत बंद करावा. सरकारला काही ही बोलू दे, जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे. लोकल आणि बस सेवा - [विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर](https://ajinkyabharat.com/mansechas-seventh-candidate-for-assembly-declared/): विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून आज मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला. मराठवाड्यातील दौऱ्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला गोंदिया, भंडाऱ्यातून सुरुवात केली. अपेक्षानुसार राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यातही विदर्भातील काही महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. गडचिरोलीमधून चंद्रपूरला पोहोचललेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती. त्यानंतर, आज वणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंनी तीन उमेदवार घोषित केले असून यापूर्वी 4 उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, मनसेचे आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर झाले आहेत. वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी छोटेखानी - [राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस कोसळणार](https://ajinkyabharat.com/many-districts-of-the-state-will-receive-heavy-rains/): IMDने दिला इशारा आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीन वर्तवण्यात आला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान 32 अंश सेल्सिअसच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यामध्ये - [युद्धाच्या काळात पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा](https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-visit-to-ukraine-during-the-war/): दोन वर्षांत तिसऱ्यांदा झेलेन्स्कीला भेटणार रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनी पंतप्रधान मोदी आज युक्रेन मध्ये पोहोचणार आहेत. गुरुवारी रात्री ते पोलंडहून निघाले. 10 तासांच्या ट्रेन प्रवासानंतर ते युक्रेनला पोहोचतील. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी युक्रेनची राजधानी कीवमध्ये 7 तास घालवणार आहेत. भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यामुळे युक्रेनची निर्मिती झाल्यापासून एकाही भारतीय पंतप्रधानाने युक्रेनला भेट दिली नव्हती. पीएम मोदींची ही भेट खास आहे. कारण, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून नाटो देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नेत्याने युक्रेनला भेट दिली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींना युक्रेन भेटीचे निमंत्रण - [पीएम नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर](https://ajinkyabharat.com/pm-narendra-modi-25-august-rosie-jalgaon-dauriavar/):  ‘लखपती दीदीं’ना करणार प्रमाणपत्रांचे वाटप केंद्राच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान महिला मेळाव्याला संबोधित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काही लाभार्थींना शहराच्या सीमेवर असलेल्या जळगाव विमानतळाजवळील कार्यक्रमाच्या मैदानावर आमंत्रित केले जाणार आहे. या ठिकाणी त्यांना कार्यक्रमादरम्यान प्रमाणपत्रे दिली जातील, तर इतरांना त्यांच्या गावात प्रमाणपत्रे दिली जातील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने आयोजित केला आहे. यावेळी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा एक - [पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा](https://ajinkyabharat.com/manoj-jarangenshi-discussion-with-prithviraj-chavan/): विधानसभा निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यासाठी, रणनिती आखायला आणि विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करायला देखील सुरुवात झाली आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांचे राजकीय दौरे व गाठीभेटीही पाहायला मिळतात. त्यातच, लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसला असून महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, जरांगे यांच्या भेटीसाठी नेतेमंडळींची रांग लागल्याचं दिसून येतं. आता, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावरुन तर्क वितर्क सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवारच उभा - [पुण्यात एमपीएससी आंदोलकांची धरपकड](https://ajinkyabharat.com/punyaat-mpsc-agitator-arrested/): एमपीएससी आंदोलकांची पुणे पोलिसांकडून अखेर धरपकड करण्यात आली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होतं. त्यांच्या या आंदोलनात आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. यानंतर सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील आंदोलक आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम होते. दुसरीकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मान्य केल्यानंतर पुणे पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत आंदोलकांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केला. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. सरकारने आंदोलकांची मागणी मान्य केली नाही तर मी स्वत: या आंदोलनात सहभागी होणार, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री शरद - [आज रात्री ओटीटीवर पाहता येणार 'कल्की 2898 एडी'](https://ajinkyabharat.com/you-can-watch-kalki-2898-ad-tonight-on-otv/): ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट 27 जून 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता प्रभास स्टारर हा चित्रपट ओटीटीवर टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कल्की 2898 एडी’ आजपासून OTT वर प्रसारित होणार आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल. प्रभास स्टारर चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ आज रात्रीपासून Amazon प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. हा चित्रपट आज रात्री मध्यरात्री (12 वाजता) प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रसारित केला जाणार आहे. कल्की 2898 AD’ चे हक्क दोन OTT प्लॅटफॉर्मने खरेदी केले आहेत. Amazon Prime Video व्यतिरिक्त, - [ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या](https://ajinkyabharat.com/congress-workers-killed-outside-ed-office/): अदानी घोटाळ्याची चौकशी करा “अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी”, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसकडून धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढला आहे. अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने हा मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ईडी कार्यालयाबाहेर सध्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग अहवालाविरोधात काँग्रेसची दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. सेबीच्या प्रमुख निर्मला बुच आणि अडाणी समूह यांच्यातील मनी - [जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार](https://ajinkyabharat.com/congress-nc-will-contest-elections-together-in-jammu-and-kashmir/): जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली. अब्दुल्ला म्हणाले, आम्ही लवकरच जागावाटपाची घोषणा करू आणि जाहीरनामाही प्रसिद्ध करू. यावेळी, माध्यमांनी पीडीपीलाही सोबत आणण्यासंदर्भात केलेल्या प्रश्नावरही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. ते म्हणाले, कुण्याही समविचारी पक्षासाठी आमचे दरवाजे बंद नाहीत. भविष्यात कुठल्याही मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो. तसेच, विजयी झाल्यास मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर देणे टाळले. फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘येथील लोकांनी 10 वर्ष संघर्ष केला आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी आशा करतो की राज्याचा - [साऊथ स्टार विजयची राजकरणार जोरदार एंट्री!](https://ajinkyabharat.com/south-star-vijayachi-rajkarnar-makes-a-strong-entry/): पक्षाच्या ध्वज आणि चिन्हाचे अनावरण सुप्रसिद्ध अभिनेते विजय यांनी आज, गुरुवारी आपल्या पक्षाच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या ध्वजाचे आणि चिन्हाचे अधिकृतपणे अनावरण केले. टीव्हीके ध्वज आणि निवडणूक चिन्हाच्या अनावरणाच्या वेळी विजयचे वडील आणि आई देखील पक्ष कार्यालयात उपस्थित होते. 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यावेळी विजय म्हणाले, ‘मला माहित आहे की तुम्ही सर्व आमच्या पहिल्या राज्य परिषदेची वाट पाहत आहात. त्यासाठी तयारी सुरू असून लवकरच मी त्याची घोषणा करेन. त्याआधी आज मी आमच्या पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले आहे. मला खूप अभिमान वाटतो. तामिळनाडूच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू. पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यापूर्वी - [...अन्यथा एमपीएससी आयोगवाल्यांनी राजीनामा द्यावा! -आदित्य ठाकरे](https://ajinkyabharat.com/otherwise-mpsc-commission-members-should-resign-aditya-thackeray/): एमपीएससीच्या कारभारावर आदित्य ठाकरेंची टीका पुण्यातील नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. 25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अखेर यावर एमपीएससी आयोगाने निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकल्याणात आली आहे. या पेपरची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी एमपीएससी आयोगाच्या कारभारावर त्यांनी टीका केली आहे. वारंवार एमपीएससी आयोगाकडून चुकीची पाऊले का उचलली जातात? वारंवार विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी का थांबतात? आम्ही या आंदोलनाला पाठींबा दिलाय. राष्ट्रवादीने, - [बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला सुनावल](https://ajinkyabharat.com/badlapur-atrocities-case-high-court-hears-governments-hearing/): बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी झाली. तेव्हा  उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. तपास विशेष पथकाकडे देण्यापूर्वी बदलापूर पोलीसांनी काय केलं? त्याची कागदपत्रं कुठे आहेत? पीडीत मुलींचं समुपदेशन केलंत का?, असे सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारले. यावर - [संवेदनशील मन असलेल्या सार्‍यांनी 24 ऑगस्ट च्या 'महाराष्ट्र बंद' मध्ये सहभागी व्हावं](https://ajinkyabharat.com/who-participated-in-the-maharashtra-bandh-on-24th-august-with-sensitive-mind%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%b8/): बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणा विरूद्ध महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला बंद पुकारला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी ‘ संवेदनशील मन असलेल्या सार्‍यांनी 24 ऑगस्ट च्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी व्हावं’ असं आवाहन केले आहे. कोरोना संकट काळाप्रमाणे आता ही आपल्या घरातील मुलगी, आई, बहीण या प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आणि सरकार ला अशा घटनांमधील गांभीर्य समजवण्यासाठी सार्‍यांनी एकत्र येण्याचं आवाहन केले आहे. जात-धर्म, पक्षामधील भेदाभेद बाजूला सारून सार्‍यांनी महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे. बदलापूरच्या घटनेनंतर अजून मुख्यमंत्री, गृहमंत्री तेथे फिरकले नाहीत. सध्या राज्यात विविध ठिकाणी त्यांचे रक्षा बंधनाचे आणि ‘लाडकी बहीण’ चे कार्यक्रम - [पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली](https://ajinkyabharat.com/virtuous-students-movement-yash-postponed-25th-august-exam/): नवी तारीख लवकरच होणार जाहीर 25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं. अशाप्रकारे परीक्षांच्या तारखांमधील संघर्ष टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. आज त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे असे एमपीएससी ने म्हटलं आहे. पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ ही परीक्षा २५ ऑगस्टला आयोजित केली होती. या परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. - [युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा!](https://ajinkyabharat.com/yuvraj-singh-biopic-announced/): मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रवास युवराज सिंगचा बायोपिक येत असल्याची घोषणा झाली आहे. कर्करोगाशी झुंज देऊनही विश्वचषक खेळत भारताला विश्वविजेता बनवण्यात मोठी भूमिका बजावली. कॅन्सरवर मात करून क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या युवराज सिंगची कहाणी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होणार आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. 2011 च्या विश्वचषकादरम्यान युवराज सिंगला कर्करोग झाला होता आणि तरीही त्याने हार मानली नाही, तो संपूर्ण विश्वचषक खेळला होता. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब मिळाला होता. - [17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारधीने जिंकले कांस्यपदक](https://ajinkyabharat.com/sainath-pardhine-jinkle-bronze-medal-in-under-17-world-wrestling-championship/): 4 भारतीय महिला कुस्तीपटू पोहोचल्या अंतिम फेरीत भारताच्या साईनाथ पारधी ने बुधवारी अम्मान, जॉर्डन येथे झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो ग्रीको-रोमन गटात कांस्यपदक जिंकले. पारधीने कझाकस्तानच्या येरासिल मुसानचा 3-1 असा पराभव करत ही कामगिरी केली. तत्पूर्वी, त्याने रेपेचेज फेरीत अमेरिकेच्या मुनारेटो डॉमिनिक मायकेलचा 7-1 असा पराभव करून कांस्यपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले होते. या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनीही चांगली कामगिरी केली. चार भारतीय महिला कुस्तीपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता सुवर्णपदकासाठी त्यांच्यात स्पर्धा होणार आहे. 43 किलो गटात अदिती कुमारीने रशियाच्या अलेक्झांड्रा बेरेझोव्स्कायाला 8-2 ने पराभूत करून सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला, जिथे तिचा सामना ग्रीसच्या - [एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणी जाहीर](https://ajinkyabharat.com/air-indias-airport-bomb-threat-issued-warning-issued-against-thiruvananthapuram-airport/): मुंबईहून तिरुअनंतपुरम ला जाणारे एअर इंडिया च्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर या विमानाला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. सकाळी साडेसात वाजता विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सहा मिनिटांनी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानाच्या बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली. परंतु, या विमानात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. विमानतळावरील सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. हा फसवा कॉल असल्याचे विमानतळ व्यवस्थापनाचे मत आहे, परंतु सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. विमानाचे विलगिकरण करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. विमान तिरुअनंतपुरम विमानतळाजवळ येताच पायलटला - ['समाज म्हणून आपण कुठे जातोय? याचा विचार करण्याची वेळ; राहुल गांधींची पोस्ट](https://ajinkyabharat.com/time-to-think-about-where-you-are-going-as-a-society-rahul-gandhis-post/): देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे. अशातच राहुल गांधींंनीदेखील संताप व्यक्त केला आहे. देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर, चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यावरून सार्‍याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना राहुल गांधी यांनी देखील X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे - [कमला हॅरिस इतिहास घडवतील-बायडेन](https://ajinkyabharat.com/kamala-harris-history-ghadwatil-biden/): अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार कमला हॅरिस या इतिहास घडवणाऱ्या अध्यक्ष होतील असा विश्वास अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री व्यक्त केला. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनन शिकागो येथे सुरू झाले. यावेळी लोकशाही कायम राखणण्यासाठी हॅरिस यांना मतदान करावे असे आवाहन बायडेन यांनी मतदारांना केले. ८१ वर्षीय बायडेन व्यासपीठावर आल्यानंतर पक्षाच्या हजारो सदस्य आणि नेत्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. यावेळी वातावरण काहीसे भावनिक झाले होते. ५९ वर्षीय कमला हॅरिस याच अधिवेशनामध्ये गुरुवारी पक्षाची उमेदवारी अधिकृतपणे स्वीकारणार आहेत. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची मुख्य लढत होणार आहे. मतदान ५ नोव्हेंबरला होणार असून नवीन अध्यक्ष पुढील - [२४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक](https://ajinkyabharat.com/24-augustla-maharashtra-bandchi-haak/): राज्याचे वातावरण सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन तापले आहे. केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर शिपाई अक्षय शिंदे याने केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. राज्यसह देशभरातून यावर रोष व्यक्त केला जात आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही, कायद्याचा धाक नाही आणि पोलीसांवर देखील गृहमंत्र्यांचा वचक नाही अशा टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. या प्रकरणावरुन काँग्रेसने मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन छेडले. तसेच येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक काँग्रेसकडून देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य सरकारला घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर - [भाजपकडून राज्यसभेसाठी ९ उमेदवारांची घोषणा](https://ajinkyabharat.com/bjp-announces-9-candidates-for-state-assembly/): महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काहीच दिवसांनी देशात राज्यसभेची निवडणूक होणार आहे . ९ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण १२ जागा रिक्त झाल्या आहेत. १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात एनडीए १२ पैकी ११ जागांवर निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. ९ राज्यांमध्ये भाजपने आपले ९ उमेदवार घोषित केले आहेत. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थान, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय हरियाणातून किरण चौधरी, ओडिशातून ममता मोहंता तर, त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्जी निवडणुकीसाठी उभे आहेत. तर महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्र आसाममधून रंजन - [शेतकऱ्यांना लवकरच मिळणार २००० रुपये!](https://ajinkyabharat.com/farmers-will-soon-get-rs-2000/): नमो शेतकरी सन्मान निधी योजना २०४१ कोटींचा निधी मंजूर राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा योजनेचा २००० रुपयांचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये जमा झाले आहेत. अशातच आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी २०४१ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी दिली आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आतापर्यंत ५५१२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल २०२३ ते जुलै २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी १७२० कोटी रुपये खर्च - [आसाममध्ये बदलापूरसारखा उद्रेक](https://ajinkyabharat.com/udrek-like-badlapur-in-assam/): अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे नागरिक संतप्त  बदलापूर येथे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर मंगळवारी (२० ऑगस्ट) बदलापूर येथे मोठे आंदोलन उभे राहिले. काहीशी अशीच परिस्थिती आसाममधील शिवसागर शहरात पाहायला मिळाली. याठिकाणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला. मुलीचा विनयभंग करणारा आरोपी हा मारवाडी समाजातील असल्यामुळे शहरात बाहेरचे विरुद्ध आसामी असा संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले. आसामच्या उल्फा या अतिरेकी संघटनेने मारवाडी समाज बाहेरचा असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले. त्यानंतर मारवाडी समाजाने कॅबिनेट मंत्र्यासमोर गुडघे टेकून माफी मागितली. सदर प्रकरण १३ ऑगस्ट रोजी घडले. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावर - [बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढणार](https://ajinkyabharat.com/ujjwal-nikam-ladhanar-of-badlapur-atrocities-case/): बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या 8 तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलकांचा आक्रोश पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं. “बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. - [विनेश फोगाट उतरणार राजकारणाच्या आखाड्यात](https://ajinkyabharat.com/vinesh-phogat-utarnar-rajyastakhya-akhadyat/): महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरण्याची दाट शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दावा केला आहे की, कुस्तीपटू विनेश फोगाट आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याआधी विनेश फोगाटने सक्रिय राजकारणात येण्यास नकार दिला होता, परंतु ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, काही राजकीय पक्ष तिला निवडणूक लढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 2024 च्या ऑलिम्पिकनंतर विनेशच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता, फोगाट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, कदाचीत आगामी हरियाणा निवडणूकीत विनेश फोगाट विरुद्ध बबिता फोगाट या बहिणींमध्ये आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त असे चित्र दिसू शकते. पण, जर विनेश राजकारणात प्रवेश करणार असेल, तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. - [बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे -उद्धव ठाकरे](https://ajinkyabharat.com/bjps-uddhav-thackeray-the-people-who-are-trying-to-suppress-the-atrocities-in-badlapurcha-school/): बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरू केला. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे, पण आंदोलकांचं रौंद्ररुप अनुभवायला मिळालं. याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना - [पावसाळ्यात मधुमेहींनी काळजी घ्यावी](https://ajinkyabharat.com/diabetics-should-take-care-during-rainy-season/): ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे सृष्टीचे कौतुक असले, तरी पावसाळ्या बरोबरच अनेक आजारही येत असतात किंवा आधीच आजारी असलेल्या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागत असते. पावसाळ्यात विशेषतः मधुमेहग्रस्तांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील अति दमटपणामुळे अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे कठीण जाते. उष्णता आणि हवेतील ओलावा यांमुळे जी आर्द्रता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. अति दमटपणामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. कॉर्टिसोल हा ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते; ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. अति दमटपणामुळे शारीरिक थकवा जाणवतो आणि - [पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्यावर](https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modi-visits-poland-and-ukraine/): पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यामध्ये पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये २१ आणि २२ ऑगस्ट रोजी पोलंडला तर २३ ऑगस्ट रोजी युक्रेनला भेट देणार आहेत. जवळपास ३ दशकांनंतर भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देणार आहेत. तसेच ४५ वर्षांनंतर पोलंडला भेट देणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे. दरम्यान, पोलंडच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान भारतीय समुदायातील लोकांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान पोलंडमधील स्मारकांनाही भेट देणार आहेत. यामध्ये कोल्हापूर आणि आणि जामनगरचे ऐतिहासिक नाते आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे - [रश्मिका मंदाना चमकणार छावा चित्रपटात; अंगावर शहारे आणणारा टीजर रिलीज](https://ajinkyabharat.com/rashmika-mandanna-chamkanar-chaava-movie-angavar-shahare-aannara-teaser-released/): बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट छावाचा टीजर जारी करण्यात आला आहे. टीजरमध्ये हजारों सैनिक लढताना दिसत आहेत. विक्की कौशलचा जबरदस्त लूक समोर आला आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसेल. त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. आता चित्रपटाचे टीजर रिलीज करण्यात आले आहे. हा टीजर अंगावर शहारे आणणारा आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. छावाच्या टीजरची सुरुवात तलवारांच्या आवाजाने आणि घोड्यांच्या टापाने होते. ज्यामध्ये हजारों सैनिकांची तुकडी रक्ताने माखलेले दिसत आहेत. बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज ऐकू येतो, छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते हैं, - [मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम!](https://ajinkyabharat.com/manyachiwadi-first-solar-village-in-the-state/): गावामध्ये १०० टक्के सौर ऊर्जीकरण सौर उर्जेच्या वापरासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौरग्राम झाले आहे. गावामध्ये ‘महावितरण’च्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौर ग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे उपस्थित - [गौतमी पाटीलला जामीन मंजूर..](https://ajinkyabharat.com/gautami-patilla-land-approved/): आपल्या हटके डान्समुळे लोकप्रिय असलेली डान्सर गौतमी पाटील आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी गौतमी पाटील कोणत्या कार्यक्रमात नाही तर चेहऱ्याला स्कार्फ आणि अतिशय साध्या ड्रेसमध्ये चक्क न्यायालयात दिसली. रंगीत साड्या घालून कार्यक्रम गाजवणारी गौतमी पाटील अहमदनगरच्या न्यायालयात दिसली. अहमदनगरमध्ये २०२३ मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटील न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य होतं. अन्यथा तिच्यासाठी वॉरंटदेखील निघू शकलं असतं. असं असताना आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात - [जरांगेंच्या भेटीला सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचे मोठे बंधू!](https://ajinkyabharat.com/jarangchenya-bhetila-chartered-officer-tukaram-mundhenche-mothe-bandhu/): राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणि विधानसभा निवडणूका जवळ येत असल्याचा अंदाज आल्यानंतर राज्यातील राजकीय घटनांना वेग आला आहे. विधानसभेसाठी इच्छूक उमेदवार मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेताना दिसून येत असताना आता सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांनी आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा आरक्षण आंदोलक लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. आरक्षण न मिळाल्याने महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे सांगत आहेत. दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून इच्छूकांसह अनेक नेते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत. आज सर्वाधिक बदली होणारे सनदी अधिकारी अशी ओळख असणारे - ['लाडकी बहीण नको, बहिणींना सुरक्षा द्या' बदलापूरात आंदोलक आक्रमक!](https://ajinkyabharat.com/girls-and-sisters-should-not-be-protected-but-the-agitators-should-take-revenge/):  बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणातील एका पीडित मुलीचे वय तीन वर्षे 8 महिने आहे. तर दुसरी पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षांची आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. बदलपुरात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.  दरम्यान, लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर आंदोलकांनी संबंधित शाळेची तोडफोड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. तर या प्रकरणाची चौकशी - [देवेंद्र फडणवीस मध्यरात्री दिल्लीत!](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-midnight-delhi/): अमित शाहांसोबत दीड तास चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. मध्यरात्री दिल्लीला जात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दीड तास फडणवीस आणि अमित शाह यांची भेट झाली. यावेळी आगामी निवडणूक आणि राज्यातील सद्यस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली. मागच्या काही दिवसांपासून महायुतीत धुसफूस सुरु आहे. तीनही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद असल्याची माहिती आहे आणि याच मुद्द्यावर फडणवीस आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र तत्पूर्वी महायुतीत समन्वय नसल्याच्या बातम्या येत आहेत. फाईल्स अडवणुकीचं राजकारण सुरु आहे. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अमित - [रामायणात रणबीर कपूर साकारणार प्रभू राम आणि परशुराम यांची भूमिका ](https://ajinkyabharat.com/ramayanat-ranbir-kapoor-sakarnar-role-of-prabhu-ram-and-parshuram/): बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर पुन्हा एकदा सिनेप्रेमींना चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रणबीर नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट ‘रामायण’मध्ये भगवान राम आणि परशुराम यांची भूमिका साकारणार आहे. ही दुहेरी भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरू शकते. रामायणाच्या कथेत प्रभू राम आणि परशुराम यांच्यातील एक संक्षिप्त पण महत्त्वाचा सामना आहे. जेव्हा भगवान राम  शिवाचे धनुष्य तोडतो तेव्हा परशुराम चिडतात आणि रामाला विष्णूला नमन करण्याचे आव्हान देतो. जेव्हा राम हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करतात, तेव्हा परशुराम विष्णूचा अवतार म्हणून तपश्चर्ये करायला लागतात. परशुरामचे पात्र लहान असले तरी रामायणात त्याचे महत्त्व मोठे आहे.रणबीर कपूर ‘रामायण’मध्ये दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका - [सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक](https://ajinkyabharat.com/cpim-secretary-sitaram-yechurys-health-is-worrying/): माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे  कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी ही माहिती दिली. सीतारामन येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी छातीत संसर्ग झाल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. त्यांच्या पक्षाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांच्या पक्षाने मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, ७२ वर्षीय येचुरी यांच्यावर एम्सच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गावर उपचार सुरू आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/prime-ministers-74th-birthday-from-17th-september-bjp-will-organize-service-in-pandharwada/ - [पंतप्रधानांचा 74 वा वाढदिवस; 17 सप्टेंबरपासून बीजेपी राबवणार सेवा पंधरवाडा](https://ajinkyabharat.com/prime-ministers-74th-birthday-from-17th-september-bjp-will-organize-service-in-pandharwada/): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भाजपची तयारी सुरू आहे. भाजपने 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत गांधी जयंतीपर्यंत देशभरात ‘सेवा पखवाडा’ म्हणजेच सेवा पंधरवडा साजरा करण्याची योजना आखली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक टीम तयार केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांना त्याचे संयोजक बनवण्यात आले आहे. यावेळी देशभरात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे अशा विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पक्षाने आपल्या सदस्यांना 17 सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय रेडक्रॉस सोसायटी, ब्लड बँक आणि इतर सामाजिक - [वंदे भारत चे इंजिन फेल! अखेर मालगाडीचे इंजिन आले कामी!](https://ajinkyabharat.com/vande-bharats-engine-failed-finally-the-engine-of-the-goods-train-became-useless/): भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ट्रेन म्हणून वंदे भारत ट्रेनची ओळख झाली आहे. यामुळे ही ट्रेन आपआपल्या भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले वंदे भारत ट्रेनचे इंजिन फेल झाल्याची घटना घडली. त्यानंतर मालगाडीचे इंजिन लावून वंदे भारत ट्रेनला नेण्यात आले. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नवी दिल्ली ते बनारस जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला. इटावामधील भरनथा रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबली. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांना ट्रेनमधील बिघाड दूर करता आला नाही. या ट्रेनमध्ये 750 प्रवाशी होते. त्यात अनेक राजकीय नेतेही होते. ट्रेमधील प्रवाशांनी - [मुंबई मध्ये हार्बर रेल्वे विस्कळीत!](https://ajinkyabharat.com/harbor-railway-in-mumbai-dismantled/): नेरूळ स्थानकांत तांत्रिक बिघाड मुंबई मध्ये हार्बर रेल्वे मार्गावर आज पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेरूळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल- सीएसएमटी आणि पनवेल ठाणे मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. काही काळ सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती पण रेल्वेकडून तांत्रिक दोष दुरूस्त करून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सकाळी पाऊस देखील बरसत असल्याने हा तांत्रिक बिघाड दूर करण्यास अधिक वेळ लागला. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या अनेकांचा यामुळे खोळंबा झाला. स्थानकांमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली. हार्बर सोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही वाहतूक खोळंबली आहे. कल्याण-सीएसएमटी सुमारे 10-12 मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत - [आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याची बाजी](https://ajinkyabharat.com/gondia-districts-success-in-implementing-housing-schemes/):   नागपूर विभागात जिल्हा प्रथम गोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा नागपूर विभागात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज, ( दि. ६) गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत प्रधानमं त्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बिदरी - [कचरा गाडी येताच हार टाकून केले स्वागत](https://ajinkyabharat.com/welcome-bananas-by-throwing-garbage-in-trash-cart/): धामणगाव रेल्वे, दि. 8 प्रतिनिधी : पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत जुना धामणगाव रेल्वे येथील केर कचऱ्याची गाडी गेल्या १२ते१५ दिवसापासून कृष्णा नगर व इतर ठिकाणी आली नव्हती. त्यामुळे कचऱ्याची गाडी येताच नागरिकांनी गाडीचे हार टाकून स्वागत केले. कृष्णा नगर व बाकी परिसरातील कचऱ्याची गाडी आलेली नाही तरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने या केर कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसून सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. तरी ग्रामपंचायत जुना धामणगाव रेल्वे येथील कचऱ्याच्या गाडीचे दिनांक सहा सप्टेंबर २४ रोजी कृष्णा नगर येथील काही नागरिकांनी केर कचऱ्याच्या गाडीचे हार टाकून स्वागत केले. १२ते१५ दिवसांपासून जर कचऱ्याची गाडी येत नसेल तर - [कत्तलीसाठी जाणाऱ्या 15 गोवंश जनावरांची सुटका](https://ajinkyabharat.com/sutka-of-15-cattle-going-for-slaughter/): गोंदिया : गोपनीय माहितीच्या आधारावर गोरेगाव पोलिसांनी आज, (दि. ९) पहाटेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदी कारवाईदरम्यान १५ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ११.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका खासगी वाहनात गोवंशीय जनावरांना निर्दयतेने कोंबून कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती गोरेगावचे ठाणेदार पोलीस  निरीक्षक अजय भुसारी यांना  मिळाली. दरम्यान, मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे गोरेगाव पोलीस पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी कारवाई केली. यावेळी अशोक लेलँड बडा दोस्त एमएच ३६ एए ३९३५ क्रमांकाचे वाहन म्हसगाव कडून गोरेगावच्या दिशेने येताना दिसले. दरम्यान, पोलीस पथकाने वाहन थांबविले असता त्यातील दोन इसम पळून गेले. यावेळी वाहनाची - [पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का!](https://ajinkyabharat.com/big-push-for-east-vidarbha-bjp/): माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा भाजपला रामराम  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल घडून आले असताना गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपण भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून कॉंग्रेस पक्षात घरवापसी करीत असल्याचे आज, (दि. ८) पत्रकार परिषदेतून जाहिर केले आहे. गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसकडून २ वेळा विधानपरिषद तर ३ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदी लाटेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दोन महिन्यांत दुसरा मोठा धक्का दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा - [अजित पवारांच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन गाणं प्रदर्शित](https://ajinkyabharat.com/new-song-displayed-in-the-background-of-ajit-pavaranch-assembly-elections/): राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवे गाणे प्रदर्शित केलं आहे. समाज माध्यमांवर ‘दादाचा वादा’ हे गाण चांगलच व्हायरल होत आहे. अजित पवारांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर देखील हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. “सांगून आलोया, थांबायचं नाय आता, जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागं पुढे आता बघायचं नाय… धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा… जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता… असे गाण्याचे बोल आहेत. राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्ष लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गुंतले आहे. यात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र वाट - [यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केली शस्त्रक्रिया; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/kellys-surgery-15-year-old-mulacha-dies-after-watching-youtuber-video/): बोगस डॉक्टर फरार बिहारच्या सारण जिल्ह्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून डॉक्टरने एका 15 वर्षीय मुलावर शस्त्रक्रिया केली. यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात बोगस डॉक्टरही फरार आहे. अजित कुमार पुरी असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. त्याला उलट्या आणि पोटदुखीची तक्रार होती. उलट्या आणि पोटदुखीची त्रास होत असल्याने मुलाच्या पालकांनी त्याच्या शुक्रवारी रात्री मधुरा येथील डॉक्टर अजित कुमार पुरी यांच्या दवाखान्यात दाखल केले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पुरी यांनी त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय किशोर वयीन मुलावर शस्त्रक्रिया केली. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी मोबाईलवर यूट्यूब व्हिडिओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऑपरेशन दरम्यान, मुलाची प्रकृती खालावली. जेव्हा - [90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू](https://ajinkyabharat.com/hamibhawane-soybean-procurement-center-started-for-90-days/): महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती, तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि - [“ही निवडणूक बारामतीकरांच्या भवितव्याची” -अजित पवार](https://ajinkyabharat.com/this-election-is-the-future-of-baramathikaranya-ajit-pawar/): आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले आहे. गेल्या महिन्याभरापासून अजित पवार हे जनसन्मान यात्रेत व्यस्त आहेत. त्यातच आता अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. “दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. यंदाची निवडणूक बारामतीकरांच्या भवितव्याची”, असे अजित पवारांनी म्हटले. अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या बारामतीत आहे. यानिमित्ताने अजित पवारांनी दणदणीत भाषण केले. या भाषणावेळी अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकांबद्दल एक मोठं वक्तव्य केले. तसेच त्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा घेतला. “पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका. - [अनेक गोष्टीप्रमाणे लालबागचा राजाही हे लोक गुजरातला नेऊ शकतात](https://ajinkyabharat.com/like-many-things-lalbaghcha-rajahi/): गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. त्यांनी यावं, मात्र मला सारखी भीती वाटते आहे की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा देखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला आहे. कारण हे लोक काहीही करू शकतात. एकीकडे लालबागचा गणपती प्रख्यात आहे. देश विदेशातून लोक तेथे येत असतात. त्यामुळे लालबागचा राजा हे गुजरातला देखील घेऊन जातील, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून पुढील - [बिहारमध्ये मगध एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने रेल्वेचा अपघात](https://ajinkyabharat.com/railway-accident-due-to-breakage-of-coupling-of-magadh-express-in-bihar/): नवी दिल्लीहून पाटणामार्गे इस्लामपूरला जाणारी 20802 डाउन मगध एक्स्प्रेस दानापूर रेल्वे विभागाच्या रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर सुमारे आठ मिनिटांत दोन भागांत विभागली. कपलिंग तुटल्याने मगध एक्स्प्रेसचे दोन भाग झाले. अर्ध्या बोगी पुढे आल्या तर अर्ध्या बोगी काही अंतर दूर राहील्या दानापूर-बक्सर मुख्य मार्गावरील तुडीगंज स्थानकाजवळ ही घटना घडली. सकाळी 11.01 च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 20802 डाउन मगध एक्स्प्रेस डुमराव स्थानकातून सकाळी 10.58 वाजता निघाली. तुडीगंज स्टेशनजवळ नुआनव गुमतीला पोहोचताच. एस-7 कंपार्टमेंटचे कपलिंग तुटले आणि एक्सप्रेसपासून वेगळे झाले. एसी असलेला एस-7 डबा पुढे निघाला. उर्वरित डबे रुळावर थांबले. दरम्यान, रेल्वेमॅनच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली. - [मराठवाड्यात राजकीय भूकंप; धनंजय मुंडे भल्या पहाटे मनोज जरांगेंच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/marathwadyat-state-earthquake-dhananjay-munde-bhalya-pahate-manoj-jarangenchya-bhetila/): कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली, सरपंचाच्या घरी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून, त्या अगोदर दोघांमधील भेट महत्त्वाची मानली जाते. काल परळीमधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवाली मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला. जरांगे पाटील यांनी सांगितले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या - [स्वच्छ हवा गुणवत्तेच्या क्रमवारीत सुरत पहिल्या स्थानावर](https://ajinkyabharat.com/surat-ranked-first-in-clean-air-quality/): जबलपूर दुसरे तर आग्रा तिसऱ्या स्थानावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शनिवारी जयपूर येथे ‘स्वच्छ हवा आंतरराष्ट्रीय दिवस’ स्मरणार्थ राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते, ज्यात स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024(Clean Air Quality Ranking) दरम्यान ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा शहरे’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या अंतर्गत 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुरतला अव्वल, जबलपूरला दुसरे आणि आग्राला तिसरे स्थान मिळाले आहे. तर, तीन लाख ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये फिरोजाबाद (उत्तर प्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) आणि झाशी (यूपी) ही शहरे सर्वोत्तम मानली गेली. तर तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश), नलगोंडा (तेलंगणा) आणि नालागढ (हिमाचल प्रदेश) ही शहरे पहिल्या क्रमांकावर आहेत. ‘स्वच्छ - [अमित शाहांच्या मुंबई दौरा; प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता!](https://ajinkyabharat.com/amit-shahs-mumbai-visit-publicity-campaign-likely-to-burst/): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षाचे नेते अॅक्शन मो़डमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आगामी निवडणुकांबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच ते लालबागचा राजाचे दर्शनही घेणार आहेत. अमित शाह हे आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबत अमित शाह हे जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार - [पॅरालिम्पिक 2024 चा आज समारोप!](https://ajinkyabharat.com/paralympics-2024-concludes-today/): टोकियोमध्ये भारताने 19 पदकांची कमाई केली होती. 19 मेडलसह भारत मेडल टॅलीमध्ये 26 व्या क्रमांकावर राहिला होता. यंदा पॅरिस पॅरालिम्पिकच्या सुरुवातीच्या दिनापासून भारताने दमदार कामगिरी करत टोकियोमधील मेडल टॅलीचा रेकॉर्ड मोडला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने 10 दिवसात 29 पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताच्या मेडल टॅलीमध्ये वाढ झाली असून भारत 16 व्या क्रमांकावर आहे. 28 ऑगस्ट रोजी पॅरालिम्पिक खेळांना सुरूवात झाली होती. आज 8 सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप होत आहे. यंदाच्या पॅरालिम्पिमध्ये भारताने 29 पदके आपल्या नावे केली. ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कास्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नवदीप सिंग,अवनी लेखरा, नितेश कुमार, हरविंदर सिंग, - [लखनऊ: ट्रान्सपोर्ट नगरमध्ये झालेल्या अपघातात मृतांची संख्या 8 वर](https://ajinkyabharat.com/death-toll-in-lucknow-transport-nagar-accident-is-8/): 28 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता  उत्तर प्रदेश ची राजधानी लखनऊ मध्ये शनिवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सपोर्ट नगर मध्ये तीन मजली इमारत कोसळल्याने अनेकजण जखमी झाले. या अपघातातील मृतांची संख्या 8 झाली असून 28 जण जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. हरमिलाप इमारतीत तीन मजले होते. खाली मोबाईल आणि स्पेअर पार्ट्सचे काम सुरू होते. मधल्या मजल्यावर औषधांचे गोदाम आणि तिसऱ्या मजल्यावर भेटवस्तूंचे गोदाम होते. सर्वाना खालच्या मजल्यावरून बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दोन मजल्यांच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ढिगाऱ्यातून लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बचाव अधिकाऱ्यांनी सांगितलं - [बिहार: 43 आयएएस अधिकारी तर 12 जिल्ह्यांच्या डीएमच्या बदल्या](https://ajinkyabharat.com/bihar-43-ias-officers-and-dms-of-12-districts-changed/): बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये अनेक जिल्ह्यांचे डीएम बदलण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये भोजपूर, शिवहर, जमुई, लखीसराय, रोहतास, अररिया, समस्तीपूर, बेगुसराय, शेखपुरा, किशनगंज, अरवाल, मधेपुरासह 12 जिल्ह्यांचे डीएम बदलण्यात आले आहेत. यासोबतच पाटणा, मोतिहारी, शिवहार आणि गया या चार जिल्ह्यांमध्ये नवीन उपविकास आयुक्त (DDC) तर कटिहार, पूर्णिया आणि गया या तीन महापालिकांमध्ये महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोतिहारीचे डीडीसी समीर सौरभ यांना पटनाचे डीडीसी आणि पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेले वैभव श्रीवास्तव यांना माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक बनवण्यात आले आहे. पाटणाचे डीडीसी तनय सुल्तानिया भोजपूरचे डीएम बनले आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/america-japan-and-south-korea-united-against-kim-jong-un/   - [किम जोंग उन विरोधात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्र](https://ajinkyabharat.com/america-japan-and-south-korea-united-against-kim-jong-un/): अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया उत्तर कोरियाविरुद्ध एकत्र आले आहेत. तिन्ही देशांनी सायबर युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाच्या नागरिकांमध्ये किम जोंग उनविरोधात बंडखोरीची भावना निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. उत्तर कोरियाच्या हॅकर्सविरोधात ॲक्शन प्लॅनही लागू केला जाणार आहे. सायबर फ्रॉडद्वारे पैसे कमविण्याचा उत्तर कोरियाचा मार्ग बंद करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे. पाश्चात्य देशांचा दावा आहे की उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठे सायबर फसवणूक केंद्र चालवते, जे हॅकर्सच्या मोठ्या टीमद्वारे चालवले जाते. हा पैसा किम जोंग उन आणि त्याच्या कुटुंबावर वापरला जातो. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, तिन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत सायबर फसवणुकीच्या माध्यमातून - [लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/governments-big-decision-regarding-girl-child-scheme/): राज्यसरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपर हिट झाली आहे. गावागावातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला आहे. सरकारनेही मुक्त हस्ते महिलांना 1500 रुपये दिले आहेत. त्यामुळे महिलावर्गातून आनंद व्यक्त होत आहे. मात्र, आता या योजनेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारण्याशी संबंधित हा निर्णय आहे. या निर्णयामुळे महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून सरकारकडून महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहेत. ही योजना यशस्वी व्हावी म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा कामाला लावल्या होत्या. - [मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार!](https://ajinkyabharat.com/violence-again-in-manipur/): मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे आज सकाळी (7 सप्टेंबर) ताज्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एका व्यक्तीची झोपलेला असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन सशस्त्र विरोधी गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या. यात 4 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्ह्या मुख्यालयापासून 5 किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची घरात घुसून हत्या केली. त्यावेळी तो झोपलेला होता. या हत्येनंतर 7 किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला. यात 4 जणांचा मृत्यू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा - [उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला](https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-family-lalbaugcha-rajas-darshanala/): आजपासून गणपती बाप्पा देशभरात विराजमान होत आहेत. गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आजपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. पोलिस, प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता. Read also: https://ajinkyabharat.com/bappa-sits-in-the-chief-ministers-house/ - [मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान!](https://ajinkyabharat.com/bappa-sits-in-the-chief-ministers-house/): देशभरात आज घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावरही बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या X अकाऊंटवर टाकले आहेत. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बळीराजावरील विघ्न दूर व्हावं असं साकडं त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातलं आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान समृद्ध व्हावे. चालू वर्षी पाऊस चांगला झाला आहे. तसेच महायुती सरकारने चांगल्या योजना आणल्या आहेत.अशा आशयाचं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. झेंडूच्या पिवळ्या फुलांची सुंदर सजावट करत बाप्पासाठी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिवत बाप्पाची पूजा करत प्राणप्रतिष्ठा केली. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे चिरंजीव आणि - [राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट](https://ajinkyabharat.com/yellow-alert-for-rain-in-many-places-in-the-state/): सोमवारनंतर पावसाचा जोर ओसरणार! गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. मुंबईत गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस झाला. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, जो शुक्रवार सकाळपर्यंत लागू राहील. त्याचवेळी रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अंदाजानुसार, सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडेल.गुरुवारी दुपारी, IMD ने मुंबई आणि ठाणेसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून त्यात - [गणेशोत्सवात पोलिसांना नाचण्यास मनाई! मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश](https://ajinkyabharat.com/ganeshotsav-police-prohibited-from-dancing-orders-of-mumbai-police-commissioner/): संपूर्ण राज्यात सध्या गणेशेत्सोवनिमित्त आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. राज्यभरातल्या तेसचे देशातील सर्वच भाविकांसाठी गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्व भाविक उत्साहित असतात. गणरायाचा मुक्काम संपल्यावर विसर्जनावेळी त्याला साश्रू-नयनांनी निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या… असा गजरही होतो. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात भाविक विसर्जन करतात. यावेळी अनेक जण नृत्यही करतात. यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले पोलीसही काहीवेळा नृत्य करतात. मात्र पोलिसांचे हेच नृत्य आता इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. कारण गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पोलीसांना गणेशोत्सवादरम्यान नाचता येणार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था - [बाल शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे "शिक्षक दिन" साजरा](https://ajinkyabharat.com/teachers-day-celebrated-at-bal-shivaji-english-primary-school/): महान:- ५ सप्टेंबर वार गुरुवार रोजी बाल शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल महान येथे मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम स्कुल च्या मुख्याध्यापिका कु.सपना सुपनेर यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करुण हार अर्पण करण्यात आले. स्कूल मधिल इयत्ता ६ वी ते ८चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून सर्वा ना आनंद वाटत होता. सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शाळेच्या समोर पटांगणात जमले होते शिक्षक दिना निमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नर्सरी,केजी वन,केजी टू च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिना निमित्त छान रंगिबेरंगी ग्रिटिंग कार्ड,बुके, बनवून आनली होती.वर्ग - [क्रिकेटर रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश!](https://ajinkyabharat.com/cricketer-ravindra-jadeja-enters-bjp/): भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा ने भाजप मध्ये प्रवेश केला आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जडेजाने प्राथमिक सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची पत्नी रिवाबा जडेजा भाजपच्या सदस्या असून त्या गुजरातच्या जामनगर मतदारसंघातून पक्षाच्या आमदार आहेत. जडेजाच्या भाजपा प्रवेशाची बातमी रिवाबाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. रिवाबाने तिचे आणि रवींद्र जडेजाची मेंबरशिप कार्ड शेअर केले आहेत. दरम्यान, रिवाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘सदस्यत्व मोहिमेची सुरुवात मी माझ्या घरापासून केली आहे. काल भाजपने सदस्यत्व मोहिमेचा एक भाग म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही मोहीम भाजप शहर व जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आली होती. Read also: https://ajinkyabharat.com/kaas-plateau-ready-for-rising-uproar/ - [कास पठार फुलणाऱ्या हंगामासाठी सज्ज](https://ajinkyabharat.com/kaas-plateau-ready-for-rising-uproar/): सातारा जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. कास पठारला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’ असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार वसलेले आहे. या पठारावर 800 पेक्षा अधिक प्रकारची फुलांची झुडुपे आहेत. साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही फुले उगवतात. याच कारणामुळे याचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार आगामी फुलांच्या हंगामासाठी सज्ज झाले आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज साताऱ्यात यंदाच्या फुलांच्या हंगामाचे अधिकृत उद्घाटन झाले आहे. या वर्षी अपेक्षित असलेल्या पर्यटकांच्या ओघाला सामावून घेण्यासाठी कास समितीने सहा - [शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया रद्द](https://ajinkyabharat.com/shaktipeeth-highway-projects-land-acquisition-process-canceled/): जनतेच्या तीव्र विरोधानंतर सरकारचा निर्णय महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर, धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्यातील पवनार जि. वर्धा ते पात्रादेवी जि. सिंधुदुर्ग ते महाराष्ट्र-गोवा सरहद्द जोडणारा ‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्ग प्रस्तावित होता. मात्र आता शेतकरी, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या तीव्र विरोधानंतर, महायुती सरकारने या महत्त्वाकांक्षी 802 किमी शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकूण 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्ग प्रकल्पात तब्बल 86,300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रवासाचा वेळ सध्याच्या 13 तासांवरून 8 तासांपर्यंत कमी करणे अपेक्षित आहे. कनेक्टिव्हिटी, पर्यटन, विशेषत: धार्मिक पर्यटन आणि प्रदेशाचा सामान्य विकास वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा - [मुंबईत गणपती विसर्जनासाठी यावर्षी 200 हून अधिक कृत्रिम तलाव ](https://ajinkyabharat.com/more-than-200-artificial-ponds-for-ganpati-immersion-in-mumbai-this-year/): Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी गणेश चतुर्थी च्या उत्सवाला काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशातचं आता मुंबई महानगरपालिका रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांना विसर्जनाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी करत आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कृत्रिम तलाव गुगल मॅप वर सूचीबद्ध केले जाणार आहे. यामुळे नागरिक गुगल मॅपवर आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव शोधू शकतात. ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळता येणार आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात - [वैदर्भीयनाथ समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा मरणाच्या परवानगीची मागणी](https://ajinkyabharat.com/vaidharbiya-nath-samaj-sangh-office-bearers-wish-for-death-wish-and-demand-for-permission/): वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने नाथ समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे आंदोलन, तसेच शेकडो निवेदने राज्य शासनाला पाठविल्यानंतर सुध्दा यांची दखल राज्य सरकारने न घेतल्यामुळे अखेर वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने राज्यपालांकडे इच्छा मरणाची परवानगी पदाधिकाऱ्यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात मागितली आहे. निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की, लिंगायत, गुरव, वडार, रामोशी,सुतार, न्हावी, खाटिक, राजपुत, बारी, ब्राम्हण, विणकर तसेच तेली या समाजाकरीता शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे निर्माण केलीत. विशेष म्हणजेच यातील बऱ्याच समाजांनी कुठल्याही प्रकारची मागणी राज्य शासनाकडे केली सुध्दा नव्हती. परंतु राज्यातील अतिशय मागास स्थितीमध्ये असलेला नाथसमाज मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. वैदर्भिय नाथ समाज संघाच्या - [राज ठाकरे सक्रिय; वरळीत अनेकांचा मनसेत प्रवेश](https://ajinkyabharat.com/raj-thackeray-active-varalit-anekancha-mnset-entry/): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरा करताना दिसत आहे. या दौऱ्यादरम्यान मनसेकडून उमेदवारांचीही घोषणा देखील करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसे राज ठाकरेंच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांचे खंदे समर्थक अमित - [सोलापूरात राजकीय भूकंप; दोन बडे नेते महाविकास आघाडीत!](https://ajinkyabharat.com/solapur-state-earthquake-two-big-leaders-mahavikas-aghadit/): विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटालांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सोलापूरच्या टेभुर्णीत आमदार बबनराव शिंदेंना विजयसिंह मोहिते पाटलांनी राजकीय धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश - [लापता लेडीज 'या' तारखेला जपानमध्ये होणार रिलीज](https://ajinkyabharat.com/missing-ladies-or-tarkhela-to-be-released-in-japan/): चित्रपट निर्मात्या किरण रावकडून जपानी ट्रेलर शेअर चित्रपट निर्माता किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ भारतात गाजल्यानंतर जपानमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा जपानी भाषेतील ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करत किरण राव यांनी माहिती दिली. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टमध्ये किरण राव यांनी लिहिले, ‘लापता लेडीज 4 ऑक्टोबर 2024 पासून जपानमध्ये पाहायला मिळेल! आम्ही शोचिकू, जपान – arigato gozaimasu! (sic) द्वारे जपानमध्ये चित्रपटाच्या थिएटर रिलीजसाठी उत्सुक आहोत.’ लापता लेडीज’ ही दोन नववधूंची कथा आहे, ज्यांची भूमिका नितांशी गोयल आणि प्रतिभा रंता यांनी केली आहे. ज्यांची ट्रेनमध्ये अदलाबदल होते. चित्रपट विनोदी पण पितृसत्तेला आव्हान देतो. यापूर्वी - [मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तारांमध्ये 3 तास चर्चा!](https://ajinkyabharat.com/3-hours-discussion-between-manoj-jarange-and-abdul-sattar/): मंत्री अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची घेतली भेट अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बैठक झाली, या बैठकीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेतली. जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील यांच्या मनात काय आहे? ओळखता येणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी या बैठकीनंतर दिली आहे. राज्याचे अल्पसंख्याक पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात तीन तास बैठक झाली. ही बैठक पहाटे तीन वाजता संपली. मनोज जरांगे हे तळागाळातील शेवटच्या माणसांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तीन - [जयदीप आपटेला मालवण पोलीस स्थानकात आणलं](https://ajinkyabharat.com/jaideep-aptela-malvan-police-station-area/): कल्याणमधून करण्यात आली होती अटक  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला जयदीप आपटे अखेर सापडला आहे. कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी अटक केली आहे. कुटुंबीयांना भेटायला आलेला असताना जयदीप आपटेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान आज जयदीप आपटेला घेऊन पोलीस मालवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. जयदीप आपटे सरकारचा नातेवाईक आहे, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.  मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेतल. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या - [खामगाव: शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग](https://ajinkyabharat.com/khamgaon-school-teacher-insults-student/): ‘पोक्सो’ सारख्या प्रकरणात पोलिसात तक्रार कराण्याऐवजी शिक्षकास शिफ्ट बदलून दिली शिक्षा प्राचार्य व संचालक पालकांना इमोशनल बँकमेल करून प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात भारतीय संस्कृतीत आई-वडिलानंतर आदराचे, विश्वासाचे आणि पुजनियस्थान कुणाला दिल्या जात असेल तर ते म्हणजे गुरूजणांना!, ‘गरु साक्षात परब्रम्हा’ म्हटलंय ते उगाचचं नव्हे. आई वडिलांनंतर जास्त वेळ मुलं कोणासोबत घालवित असतील तर ते म्हणजे शिक्षक. शिक्षक आणि विद्यार्थिनींचे नाते म्हणजे पवित्र आणि पुजनीय असे असायला हवे. मात्र आज-कालच्या शिक्षकांना झाले तरी काय ? आपल्या मुलींप्रमाणे किंबहून त्याच्या सख्या मुलींपेक्षाही कमी वयाच्या मुलींवर या शिक्षकांची वाईट नजर पडत आहे. महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या मुलीं सुरक्षित नसल्याच्या घटना समोर येत आहे. असाच प्रकार खामगाव - [पुरग्रस्तांच्या मदतीला धावला सोनू सूद!](https://ajinkyabharat.com/purprakatchya-madatila-dhawala-sonu-sood/): आंध्र प्रदेश, तेलंगणातील पुरग्रस्तांसाठी अन्नधान्य, वैद्यकीय कीट केले उपलब्ध  आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला तुफान पावसानं झोडपल. आलेल्या पुरामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. रस्ते, घरं, शेती पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला गेला. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चर्चेतील नावं देखील आहेत. त्यात आता सोनू सूदची भर पडली आहे. आंध्र आणि तेलंगणातील पूरग्रस्तांच्या मदतीला सोनू सूद धावला आहे. सोनू सूद यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील पूरग्रस्तांना पुन्हा त्यांची घरे उभी करायला आपण मदत करू, त्यांचं जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्व जनतेने एकत्र आलं पाहिजे. - [पॅरालिम्पिक: पॉवरलिफ्टिंगसाठी Google चे खास Doodle](https://ajinkyabharat.com/googles-special-doodle-for-paralympic-powerlifting/): 5 सप्टेंबर रोजी, Google ने पॉवरलिफ्टिंग इव्हेंटला ॲनिमेटेड आर्टवर्कसह चिन्हांकित केले. ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये खेळाडूंची ताकद तपासली जाते. पॅरा पॉवरलिफ्टिंगच्या स्मरणार्थ, Google डूडलमध्ये एक पक्षी  मोठा ब्रेड उचल्याचे दिसत आहे. त्यावर छोटा तपकिरी पक्षी विसावताना आणि ब्रेडच्या तुकड्या बसून खात असल्याचे दाखवण्यात आले आहे. बॅकग्राउंडमध्ये डिस्प्लेवर अनेक प्रकारच्या ब्रेड दिसत आहे. पॅरा लिफ्टिंग म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या, या इव्हेंटने टोकियो 1964 गेम्स दरम्यान पदार्पण केले. 20 वर्षांनंतर 1984 मध्ये, पॉवरलिफ्टिंगचा प्रथम पॅरालिम्पिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला. तथापि, 2000 मध्ये सिडनी पॅरालिम्पिक गेम्समध्ये महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा सुरू करण्यात आली. पॉवरलिफ्टिंगमध्ये पुरुष 49 किलो, 54 किलो, 59 किलो, 65 किलो, 72 किलो, - [अनंत अंबानी लालबागचा राजा गणपती मंडळात मानद सदस्य!](https://ajinkyabharat.com/anant-ambani-lalbaghcha-raja-ganpati-mandalat-honorary-member/): लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सदस्यांमध्ये एका हायप्रोफाईल व्यक्तीचा समावेश झाल आहे. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची या मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मंडळात ते प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समिती मध्ये कार्यरत असतील. लालबागचा राजा गणपती जगभरातील गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. वर्षातून केवळ एकदाच आणि गणेशोत्सव काळातच येणाऱ्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर देश आणि जगभरातील भक्तांची गर्दी असते. लालबाचा राजा गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला. - [अनिल देशमुख यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल; मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार](https://ajinkyabharat.com/anil-deshmukhs-crime-registered-against-cbi-thanks-to-the-deputy-chief-minister/): राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ने नवा गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करत तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा देशमुख यांच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच देशमुख यांनी एक्स वरुन तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच देशमुखांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख आरोपी आहेत. याच गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतरांना आगोदरच आरोपी करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे - [बाळापुर, तेल्हारा तालुक्यात पावसाने शेतीचे नुकसान](https://ajinkyabharat.com/balapur-telhara-talukyat-damage-to-fields-due-to-rain/): सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलन उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत सुद्धा करता आली नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटली व काही ठिकाणी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याबाबत शासन स्तरावरून कुठलाही सर्वे हा शासनाच्या महसूल अथवा कृषी विभागाने केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाने ताबडतोब सर्वे करावा हा सर्वे न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी आपापल्या शेतात समाधी आंदोलन करतील असे निवेदन शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात आज बाळापूर तालुका उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. - [उत्तर कोरिया: किम जोंग यांनी 30 अधिकाऱ्यांना दिली फाशीची शिक्षा](https://ajinkyabharat.com/north-koreas-kim-jong-un-gives-fashi-education-to-30-officials/): उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशातील 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे. खरं तर, मुसळधार पावसामुळे जुलैमध्ये उत्तर कोरियामध्ये भूस्खलन आणि पूर आला होता. या काळात सुमारे 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर 4 हजार घरे उद्ध्वस्त झाली. मात्र, किम जोंग यांनी हे आकडे फेटाळून लावले. त्यांनी स्वत: पूरग्रस्त भागाचा दौरा केला. ज्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ते भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळले. आपत्तीदरम्यान झालेल्या नुकसान आणि मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. उत्तर कोरियाचे सरकारी मीडिया केसीएनएने म्हटले आहे की, किम - [अजित पवार गट जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवण्यास सज्ज!](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-group-ready-to-contest-elections-in-jammu-and-kashmir/): अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 16 उमेदवार उभे केले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपपासून वेगळे होऊन विधानसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. याआधी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता पक्षाने दुसऱ्या टप्प्यासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीने (अजित पवार गट) पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. राष्ट्रवादीने (अजित पवार गट) जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमधून वकिल मोहम्मद अल्ताफ, हजरतबलमधून हनीफ खान, खानयारमधून निसार अहमद, हब्बकन दाईमधून जाहिद बशीर, लाल चौकातून समीर अहमद, चेनापोरामधून - ['इमर्जन्सी' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार](https://ajinkyabharat.com/high-court-refuses-to-give-instructions-to-give-emergency-certificate/): मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ला कंगना राणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यास नकार दिला आणि 18 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही हरकती किंवा प्रतिनिधित्वांवर निर्णय घेण्यास सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट रणौत यांनीच लिहिला, दिग्दर्शित केला आणि निर्मिती केली. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी पडद्यावर येणार होता परंतु शीख संघटनांनी शिखांच्या चित्रणावर आणि ऐतिहासिक तथ्यांच्या अचूकतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर तो पुढे ढकलण्यात आला आहे. “न्यायिक योग्यतेची मागणी आहे की असे आदेश पारित केले जाऊ नयेत. म्हणून आम्ही सीबीएफसीला याचिकाकर्त्याने मागितल्यानुसार प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. तथापि, आम्ही सध्याची याचिका - [राज्यात 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य!](https://ajinkyabharat.com/target-to-make-25-lakh-women-lakhpati-didi-in-the-state/): लातूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते लखपती दीदींचा गौरव सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे ‘श्री वारणा महिला सहकारी समूहा’च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर काल मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी पुणे येथील ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल’च्या २१ व्या दीक्षांत समारंभाला द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. त्यमुळे आज ४ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. लातूरमध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. राज्य सरकारचे 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे द्रौपदी - [बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी राहुल गांधींची घेतली भेट](https://ajinkyabharat.com/bajrang-punia-and-vinesh-phogat-met-rahul-gandhi/): निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसकडून शड्डू ठोकण्याची शक्यता  भारताचे स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही तिकीट काँग्रेसकडून जवळपास निश्चित झाले आहे. यापूर्वी आज विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे आखाड्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग पुनिया हे बदलीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर विनेश फोगाट जुलानामधून निवडणूक लढवणार आहेत. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. काही दिवसांपासून कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही निवडणूक - [एसटी संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/big-decision-of-administration-to-remove-st-samp-modun/): एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळ कंत्राटी चालकांची भरती करणार. एसटी कामगारांच्या अकरा संघटनांच्या कृती समितीने 3 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे कामगार संपावर गेल्याने गणपती जादा वाहतूक अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, दुपारी संपाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गणपतीच्या सणाला जर आरक्षित प्रवाशांना बसेस उपलब्ध नाही झाल्या किंवा बस चालकांअभावी सुटल्या नाहीत तर एसटीच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे एसटी प्रशासनाने - [दिल्ली-विशाखापट्टणम जाणाऱ्या एअर इंडिया विमानात बॉम्ब असल्याची धमकी](https://ajinkyabharat.com/air-india-flight-going-to-delhi-visakhapatnam-faces-bomb-threat/): तपासात अफवा असल्याचे उघड  नवी दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात मंगळवारी उशीरा रात्री बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला. मात्र बंदरगाह शहरात विमान उतरवून तपास केला असता ती अफवा असल्याचे कळले. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस. राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना विमानात बॉम्ब असल्याची धमकीचा फोन आला आणि त्यांनी एअरलाइन आणि -विशाखापट्टणम विमानतळाला सतर्क कररण्यात आले. रेड्डी यांनी सांगितले की, विमान सुरक्षित पणे खाली उतरवले आणि विमानाचा संपूर्ण तपास केल्यानंतर ती अफवा असल्यााचे लक्षात आले. ते म्हणाले की, विझागला जाणाऱ्या विमानात 107 प्रवासी होते. विमानातून प्रवाशांना उतरवल्यानंतर आणि तपासल्यानंतर, काहीही संशयास्पद आढळले नाही, असे संचालकांनी - [महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका दिवाळी नंतर!](https://ajinkyabharat.com/maharashtra-assembly-elections-after-diwali/): मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत! महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकांचे बिगूल दिवाळीनंतर वाजण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. हरियाणा, जम्मू-काश्मीर मधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सार्‍यांचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांकडे लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमामध्ये बोलताना,”येत्या दोन महिन्यात अर्थात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील असे वक्तव्य केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून द्या, असे आवाहनही केले आहे.” चांदिवली मध्ये मिठी नदीच्या बाजूला आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. - [राहुल गांधी आज जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकणार](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-to-launch-campaign-in-jammu-and-kashmir-assembly-elections-today/): राहुल गांधी दोन सभांना करणार संबोधित  लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. तिथे ते दोन निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. तीन टप्प्यात होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्येकी एका रॅलीला संबोधित करणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी विशेष विमानाने सकाळी जम्मू विमानतळावर पोहोचतील. यानंतर राहुल गांधी हेलिकॉप्टरने रामबन जिल्ह्यातील सांगलदानला रवाना होतील. येथे ते पक्षाचे उमेदवार विकार रसूल वाणी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या रॅलीला संबोधित करतील. सांगालदन क्षेत्र जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यातील बनिहाल विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. बनिहाल जागेबाबत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांच्यात जागावाटपावर एकमत झाले नाही. - [सरकारने शेतकरी पण 'लाडका' आहे हे दाखवून द्यावं -राज ठाकरे](https://ajinkyabharat.com/government-is-a-farmer-but-a-boy-he-is-the-son-of-raj-thackeray/): मराठवाडा आणि विदर्भात सध्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक आडवे झालेले पहायला मिळाले आहे. यामुळे शेत करण्यांना मोठे नुकसान झालेले पहायला मिळत आहे.  मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला. नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला. पिकांचाही चिखल झाला. शेतकऱ्यांना या नुकसानाची भरपाई लवकरा लवकर मिळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या X पोस्ट द्वारे केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या X पोस्टमध्ये लिहले आहे की “गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक - [कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' साठी निर्माते उच्च न्यायालयात](https://ajinkyabharat.com/high-court-for-kangana-ranauts-emergency/): ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची सहनिर्माती झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने बुधवारी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, सेन्सॉर बोर्डाने “मनमानी आणि बेकायदेशीरपणे” चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रोखून धरले आहे. सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेटसह तयार आहे, पण ते जारी करत नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीसाठी ही याचिका ठेवण्यात आली आहे. त्यानंतर या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी रिलीज होण्यासाठी नियोजित केलेले, कंगना रणौत स्टारर चरित्रात्मक चित्रपट वादात सापडला आहे, ज्यामध्ये शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांनी आक्षेप घेत समुदायाचे चुकीचे वर्णन केले आहे - [कर्नाटक पाटबंधारे विभागाची चूक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका](https://ajinkyabharat.com/karnataka-embankment-departments-lapses-slammed-by-farmers-in-maharashtra/): 5,500 हेक्टर शेतीचं नुकसान मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्नाटक बॉर्डरजवळ असलेल्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामध्ये, लातूरमधील अनेक घरांचे व शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूरही आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, कर्नाटक पाटबंधाकेर विभागाची चूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोवल्याचं आता समोर आलं आहे. पावसाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला असून प्रार्थमिक अंदाजानुसार साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून औराद शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठ नुकसान झालं आहे. मांजरा नदी - [भाजपच्या विधानसभा प्लॅनिंगच्या प्रत्येक बैठकीत RSS चा प्रतिनिधी](https://ajinkyabharat.com/rss-representative-in-every-assembly-planning-meeting-of-bjp/): मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णय लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव जाणवला होता. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या 23 वरुन 9 पर्यंत खाली घसरली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपला उपरती झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सामील करुन घेतले जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल, असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात - [पाण्यात अडकलेल्यांची ड्रोनद्वारे प्रथमच अन्न पुरवठा](https://ajinkyabharat.com/first-food-supply-through-drone-stuck-in-water/): सैन्य दलही मदतीला महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे, अनेक जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, नद्यांजवळील गावातील नागरिकांची स्थलांतर करण्यात आले. येथील नागरिकांच्या सेवेत आता सैन्य दलानेही पुढाकार घेतल्याचं दिसून येते. राज्यातील पूरग्रस्त परिसरात लोकांना जेवण पुरविण्यासाठी सैन्य दलाच्या माध्यमातून अभिनव आणि माणूसकीचं काम केलं जातंय. येथील अनेक भागात ड्रोनद्वारे आणि सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून जेवण पोहोचवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ड्रोनद्वारे जेवण पोहोचविण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. जेथे बोट किंवा हेलिकॉप्टरचा वापर अश्यक आहे, तेथे ड्रोनच्या - [जम्मू-काश्मीर: भाजपने 6 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर](https://ajinkyabharat.com/jammu-kashmir-bjp-releases-fourth-list-of-6-candidates/): जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीये. या यादीत 6  उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या यादीनुसार, जम्मू-काश्मीर भाजपचे प्रमुख रविंदर रैना नौशेरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर पक्षाने लाल चौकातून ऐजाज हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. राजौरीतून पक्षाने विबोध गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. त्यानंतर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील यादी जाहीर केली आहे. पक्षाने प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांना श्रीनगरच्या सेंट्रल शाल्टेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी - [लाडक्या बहिणींना मोठा धक्का!](https://ajinkyabharat.com/boys-what-a-big-blow-to-the-sisters/): लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील,1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या 3 हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, असे अदिती तटकरे यांनी नमूद केले. यापुढे - [पावसामुळे गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ](https://ajinkyabharat.com/price-of-ganesh-idols-increased-by-30-percent-due-to-rain/): पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आला आहे. गणेश मूर्ती बूक करण्यासाठी भाविक दुकानात गर्दी करत आहेत. मात्र, नुकतीच गणेशभक्तांना थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. गणेश मूर्ती विक्रेत्यांनी गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यामुळे सर्वसामांन्याचा खीसा चांगलात रिकामा होणार आहे. काही ठिकाणी मूर्ती दुप्पट भावात विकल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून, रायगड जिल्ह्यातील पेण शहरात सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गणपती मूर्ती भिजल्या आहेत. काहींचे रंग उतरले आहेत. तर, काहींची माती निघाली आहे. मूर्तींची लक्षणीय कमतरता जाणवू लागली असल्याने मूर्तींच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. - ['लाडकी बहीण’ योजनेसाठी सप्टेंबरमध्येही सुरू राहणार नोंदणी](https://ajinkyabharat.com/registration-for-ladki-bahin-scheme-will-start-in-september-only/): राज्यातील महिलांना दिलासा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. Read - [एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका](https://ajinkyabharat.com/the-management-of-st-employees-started-in-rural-bhagala-the-most-hit/): राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे, महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कालच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक डेपोत एसटी बसेस उभ्या राहिल्या असल्याचे दिसत आहे. पहाटेपासूनच या संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. अकोला, अमरावती , अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातून एसटी बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पहाटेपासूनच एसटी स्थानकावर प्रवशांची गर्दी दिसून येत आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत - [पॅरालिम्पिक: भारताला दुसरे सुवर्ण पदक](https://ajinkyabharat.com/paralympics-indias-second-gold-medal/): पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवले पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक मिळवलं आहे. नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल ३ स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलं आहे. या पदकामुळे भारताच्या पारड्यात नऊ पदक पडली आहेत. दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश झाला आहे. या पदक संख्येसह भारत २ सप्टेंबर संध्या ५ वाजून १० मिनिटांपर्यंत २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या नितेश कुमारचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी झाला. नितेश कुमारने त्याला २१-१४, १८-२१ आणि २३-२१ ने पराभूत केलं. तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत - [झारखंड: शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/11-candidates-died-in-jharkhand-physical-test-exam/): झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून नोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलपदासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी 22 ऑगस्ट रोजी झारखंडमधील सात केंद्रांवर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या घटनेची माहिती देताना ऑपरेशन विभागाचे महासंचालक अमोल होमकर यांनी सांगितलं की, “दुर्दैवाने शारीरिक धावण्याच्या चाचण्यांदरम्यान 11 उमेदवारांचा मृत्यू झाला. पलामूमध्ये 4, गिरीडीह आणि हजारीबागमध्ये प्रत्येकी दोन आणि रांची, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंजमध्ये प्रत्येकी 1 तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद - [वेरूळ लेणीच्या सीता न्हाणी धबधब्याला रौद्र रूप !](https://ajinkyabharat.com/sita-nahani-waterfall-of-verul-cave-has-a-red-look/): प्रतीक्षेनंतर ओसंडून वाहू लागला वेरूळ लेणीचा सीता न्हाणी धबधबा छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या वेरूळ लेणीतील धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वेरूळ लेणीतील सीता न्हाणी धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. मुसळधार पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या सीता न्हाणी धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधबा मोठ्या प्रवाहाने उंचावरून खाली कोसळतांना दिसतोय. सध्या या सीता न्हाणी धबधब्याला प्राप्त झालेले रौद्र रूपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अजिंठा लेणीचा धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागल्याचे - [मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग](https://ajinkyabharat.com/punyaat-emergency-landing-of-chief-ministers-helicopter/): मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र भीमाशंकर इथे खराब हवामान आहे. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुके पाहायला मिळत आहे. याच खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्री - [मथुरा येथे इमारतीची भिंत कोसळल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/2-year-old-girl-dies-due-to-collapse-of-timber-wall-in-mathura/): 4 जण जखमी उत्तर प्रदेशातील मथुरे च्या नई बस्ती येथील गोविंद नगर भागात घर कोसळल्याने शेजारच्या कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अडकल्याने तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मृत मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांच्या शेजारी जफर नावाचे घर सोमवारी पहाटे अचानक कोसळले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेत त्यांच्या घराच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शेजारील कुटुंबीयांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने या घटनेत चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात - [मारुती सुझुकीच्या 'या' गाड्या आजपासून झाल्या स्वस्त](https://ajinkyabharat.com/maruti-suzuki-cars-became-cheaper-from-today/): देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सोमवारी आपल्या कमी-बजेट कार Alto K10 आणि S-Presso च्या निवडक व्हेरियंटमधील किंमत कपातीची घोषणा केली. S-Presso LXI पेट्रोलच्या किमतीत 2,000 रुपयांनी तर Alto K10 VXI पेट्रोलच्या किमतीत 6,500 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगद्वारे ही माहिती दिली आहे. नवीन किंमत 2 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाने रविवारी माहिती दिली की ऑगस्टमध्ये कंपनीची एकूण विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी घटून 1,81,782 युनिट्सवर आली आहे. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,81,782 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण घाऊक विक्री 1,43,075 युनिट्स - [राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केरळमध्ये महाबैठक; 'या' विषयांवर झाली चर्चा](https://ajinkyabharat.com/rashtriya-swayamsevak-sanghs-general-meeting-or-discussion-on-the-topic-in-kerala/): राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. या विषयावर केरळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तसेच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील मुद्दा असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. जातीय जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे, असं संघाने म्हटलं आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नेटानं पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी - [पावसाचा हाहाकार; नांदेडमधील गावांना पुराचा वेढा](https://ajinkyabharat.com/howl-of-rain-in-nanded-gavanna-purcha-vedha/): पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग कालपासून पाण्याखाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगावमधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरं सुद्धा वाहून गेली आहेत. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. 30 शेतकरी शेतामध्ये, घरावर अडकून पडले आहेत. एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. नांदेडमध्ये पाण्याचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील मुख्य स्मशान भूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी - [नामिबियात भीषण दुष्काळ!](https://ajinkyabharat.com/namibia-severe-drought/): नागरिकांची भूक भागविण्यासाठी वन्यप्राण्यांचा देणार बळी! नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल 723 वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियात सध्या यंदाच्या शतकातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे देशात नागरिकांना खाण्यासाठी फारसे अन्नधान्य उरलेले नाही. त्यामुळे येथील सरकारने देशातील 14 कोटी नागरिकांना मांस पुरवण्यासाठी हत्ती, पाणघोडे यांच्यासह 723 वन्यजीवांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 पाणघोडे, 60 म्हशी, 50 इम्पाला, 100 रानगवे, 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 वनगायींचा समावेश आहे. आतापर्यंत सरकारने 150 वन्यप्राण्यांची कत्तल केली आहे. यामधून नागरिकांना खाण्यासाठी 63 टन मांस उपलब्ध झाले आहे. या - [प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा 2’ची तगडी कमाई](https://ajinkyabharat.com/strong-earnings-of-pushpa-2-before-release/): Netflix ने खरेदी केले ओटीटीचे राइट्स ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’चे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. या डीलद्वारे चित्रपटाच्या बजेटचा अर्धा खर्च भरून निघाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्यात कोट्यवधी रुपयांचा करार झाला आहे. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल 270 कोटी रुपयांना विकले - [उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद!](https://ajinkyabharat.com/badrinath-national-highway-closed-due-to-heavy-rains-in-uttarakhand/): दरडी कोसळल्याच्या घटना चमोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशांतील इतर भागांतही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठवडाभरात रूद्रप्रयागमध्ये भूस्खलन होऊन चार नेपाळी श्रमिकांचा मृत्यू झाला होता. तर हरिद्वारमध्ये एक जण गंगा नदीत वाहून गेला होता. मुसळधार पावसाने अनेक नद्या दुधडी भरून वाहत आहेत. पाथरी राऊ नदीचे पाणी घरांमध्ये घुसल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. पुरामुळे नदीपात्राच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तेहरी जिल्ह्यातील बाणगंगा भागात मुसळधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली. राज्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे केदारनाथ, ब्रदीनाथ आणि यमुनोत्री जोडणारे - [जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला](https://ajinkyabharat.com/lashkarchaya-talawar-attack-by-terrorists-in-jammu-and-kashmir/): जम्मू-काश्मीरमधील जम्मू दरबारजवळील सुंजवान लष्करी छावणीवर सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. 36 इन्फ्रंट्री ब्रिगेडचे नियंत्रण असलेल्या कॅम्पमधील सॅन्ट्री पोस्ट परिसराजवळ हा हल्ला झाला. या भागात दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात, सुरक्षा दलांनी 31 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांच्या हालचाली निदर्शनास आल्यानंतर घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक झाली.  जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत किमान तीन दहशतवादीही ठार झाले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर कुपवाडाच्या - ['Emergency' चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे](https://ajinkyabharat.com/emergency-chitrapatchi-release-date-dhakali-ahead/): अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे ती प्रमोशन करत आहे. एकीकडे कंगनाचे जोरदार प्रमोशन सुरू असतानाच, या चित्रपटाबद्दल वाद वाढत चालले आहेत. सध्या सुरू असलेल्या वादांमुळे कंगनाचा हा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ नियोजित 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाची रीलिजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय कंगनाने स्वतः ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कंगनाचा हा आगामी चित्रपट 6 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होता. परंतु प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर, आता तो त्या तारखेला रिलीज होणार नाही. शीख समुदायाने चित्रपटावर आक्षेप घेतला. हा चित्रपट शीखविरोधी असल्याचा - [साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ!](https://ajinkyabharat.com/increase-in-co-morbidities/): डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुनियाचे 164 रुग्ण लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ मुंबईत पावसाळा सुरु झाला की, साथीचे आजार डोकं वर काढतात. ऑगस्टमध्ये मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यीच माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत जून आणि जुलैमध्ये पाऊस जोरदार होता. तरी साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली नव्हती. मात्र, ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चिकनगुनियाचे 164 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लू व कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात ऑगस्टपर्यंत डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईप्रमाणे राज्यातही चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये - [मणिपूरमध्ये संशयित कुकी अतिरेक्याकडून ड्रोन बॉम्बचा वापर](https://ajinkyabharat.com/suspected-cookie-atirekyakaduna-drone-bombcha-vapor-in-manipur/): 2 जण ठार तर अनेक जखमी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचं वातावरण उसळलं आहे. मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार झाल्याची माहिती आहे. गोळीबाराने मणिपूर पुन्हा हादरलंय. गावात कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अंदाधुंद गोळीबार आणि ड्रोनने बॉम्ब हल्ला केला असून अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दहशत पसरली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ झाली. या दुर्दैवी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक परिसरात कथित कुकी अतिरेक्यांनी हल्ला केला. कोत्रुक गावच्या पंचायत अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी गावातील स्वयंसेवक संवेदनशील भागात नव्हते. अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले - [“मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला”, -संजय राऊत](https://ajinkyabharat.com/maharajas-effigy-was-not-broken-or-broken-in-malvan-sanjay-raut/): छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही तुम्ही तोडलात”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एक धक्कादायक वक्तव्य केले. “तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडलात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. “ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी मराठा साम्राज्य - [अजित पवारांच्या अडचणीत वाढ, क्लीन चीटला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल](https://ajinkyabharat.com/4-petitions-filed-against-ajit-pavarans-troubled-marriage-clean-cheatla/): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यूने दिलेल्या क्लीन चिटला विरोध करण्यात आला आहे. यामुळे अजित पवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र याला विरोध करत चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत. सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. अजित पवारांविरोधातील खटला बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यामुळे अजित पवारांना - [संकल्प पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा!](https://ajinkyabharat.com/sankalp-environment-friendly-ganeshotsavcha/): गणेश मूर्ती साकारण्यात विद्यार्थी तल्लीन डॉ सुगत वाघमारे यांच्यातर्फे कार्यशाळेचे आयोजन डॉ. सुगत वाघमारे यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन कामात सक्रिय असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आगामीग णेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या. या कार्यक्रमात तब्बल 567 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुर्तीजापुर येथील राधा मंगलम येथे आज हा बाल महोत्सव रंगला. या कार्यशाळेचे आयोजन प्रसिद्ध उद्योजक, तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ सुगत वाघमारे यांनी केले होते. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी आज पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत 567 विद्यार्थ्यांनी बाप्पांच्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारल्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेला सुरुवात - [आरएसएसची मोठी बैठक, 320 पदाधिकारी उपस्थित!](https://ajinkyabharat.com/rss-big-meeting-320-officials-present/): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयक बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे हे विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या आणि चालवलेल्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी यावेळी समन्वयावर चर्चा करणार आहेत. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी एल संतोष उपस्थित असणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वयक बैठक केरळमधील पलक्कड या ठिकाणी होणार आहे. या बैठकीला एकूण 320 जण उपस्थित असणार आहे. यात 32 संस्थांचे प्रतिनिधी, 230 विविध संस्था – संघटनांचे कार्यकर्ते, संघाचे 90 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यासोबतच या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे - [गँग्स ऑफ वासेपूर, RHTDM, तुंबाड सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/gangs-of-wasseypur-rhtdm-tumbad-cinema-house-audience-bhetila/): लोकांचाही चांगला प्रतिसाद 30 ऑगस्ट रोजी गँग्स ऑफ वासेपूर, RHTDM, तुंबाड या चित्रपटांसह अनेक चित्रपट सिनेमगृहात पुनः प्रदर्शित करण्यात आले. तृप्ती दिमरी आणि अविनाश तिवारी अभिनीत लैला मजनू (2018) या चित्रपटाच्या यशस्वी चालल्यानंतर,  अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर (2012) चे दोन्ही भाग, आर माधवन-दिया मिर्झाचा रहना है तेरे दिल में (RHTDM) (2001), तुंबाड (2018), आणि अभिनेता दर्शन अभिनीत कन्नड चित्रपट कारिया (2003) हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गँग्स ऑफ वासेपूर, जो मूळतः एकूण 321 मिनिटांचा चित्रपट म्हणून चित्रित करण्यात आला होता, 2012 मध्ये दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि बॉक्स ऑफिसवर व्यावसायिक यश मिळाले. दोन्ही चित्रपट 38 - [गाझामध्ये तीन दिवसांचा युद्धविराम; इस्रायल आणि हमास यांची सहमती](https://ajinkyabharat.com/israel-and-hamas-agree-to-three-day-ceasefire-in-gaza/): राबवली जाणार पोलिओ लसीकरण मोहीम इस्रायल आणि हमास यांनी गाझामधील काही भागात प्रत्येकी तीन दिवसांसाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. 25 वर्षांनंतर गाझामध्ये 23 ऑगस्ट रोजी पोलिओचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर 6.40 लाख मुलांना पोलिओची लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी हा युद्धविराम असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी रिक पेपरकॉर्न यांनी सांगितले की, पॅलेस्टिनी भागात लसीकरण मोहीम रविवारी सुरू होईल. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत युद्धविराम असेल. डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, लसीकरण मोहीम मध्य गाझामध्ये सुरू होईल, जिथे तीन दिवसांचा युद्धविराम असेल. त्यानंतर ते दक्षिण गाझाकडे जातील, जिथे आणखी तीन दिवस युद्धविराम असेल. त्यानंतर - [चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता](https://ajinkyabharat.com/cyclonic-storm-likely-to-move-west-northwestwards-from-indian-coast/): भारतीय हवामान खात्याने शनिवारी इशारा दिला की अरबी समुद्रावरील खोल दाबाचे चक्रीवादळ “आसना”मुळे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पाडत असून ते पश्चिम-वायव्येला ईशान्य अरबी समुद्रातून पुढील 24 तासात भारतीय किनारपट्टीपासून दूर सरकण्याची शक्यता आहे. याशिवाय, IMD ने म्हटले आहे की, 23.6° N अक्षांश आणि 66.4°E रेखांश, गुजरातमधील नलियाच्या 250 किमी पश्चिमेस, 160 किमी दक्षिण-दक्षिण-पश्चिमेला ताशी 14 किमी वेगाने पुढे सरकत आहे. पाकिस्तानमधील कराची, आणि पाकिस्तानमधील पासनीच्या पूर्व-आग्नेय 350 किमी अंतरवार धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी शुक्रवारी आयएमडीचे शास्त्रज्ञ रामाश्रय यादव यांनी सांगितले होते की अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. गेल्या 24 तासांत कच्छच्या भागात मुसळधार पाऊस झाला असून, 1 - [मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा; विद्यार्थ्यांची निदर्शने](https://ajinkyabharat.com/camera-hidden-in-the-bathroom-of-the-hostel-students-demonstrations/): आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ कथीतरित्या विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियातून व्हायरल झाला. ज्यामुळे कॅम्पसमध्ये आणखी तणाव वाढला असून, प्रशासन आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांना शांततेचे अवाहन करण्यात आल्याचे समजते. गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात वसतिगृहाच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचे एका मुलीला आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. घडलेली घटना समजताच विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. घडल्या प्रकारामुळे महाविद्यालयातील सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल गंभीर चिंता निर्माण होत आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी त्वरित कारवाई - [अजित पवार गटाकडून नागपुरात मूक आंदोलन](https://ajinkyabharat.com/nagpurat-silent-movement-by-ajit-pawar-group/): छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्या निषेधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. नौदलाची कामगिरी आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. नागपुरात अजित पवार गटाकडून मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक आंदोलन करणयात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून टाळ वाजवून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत. - [जवानांच्या शौर्याची गाथा सांगणारा 'फौजी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/a-military-film-telling-the-story-of-bravery-will-soon-be-released-to-the-audience/): देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक स्फूर्तीदायक मराठी चित्रपट फौजी येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची गाथा पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. ‘फौजी’ चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर आधारलेल्या ‘फौजी’ चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश - ["मी जातीवादी नसून आरक्षणवादी" -मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/i-am-not-a-casteist-but-a-reservationist-manoj-jarange/): मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश श्रीमंत मराठापासून ते गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाकडे अख्ख जग पाहतेय. मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वायाला जाऊ देणार नाही. सर्व असेच एक रहा”, असा संदेश मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी समाजाला दिला. वर्षभरात काय मिळाले, काही बाकी आहे याबाबत चिंतन करण्यासाठी आज फक्त छोटी बैठक आहे. कोणीही काम बुडवून इकडे येऊ नका, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. तसेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर पुढील भूमिका मांडू, असे जरांगे - [महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची नांदी!](https://ajinkyabharat.com/maharashtra-third-aghadi-nandi/): काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतला आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मविआ असो किंवा महायुती असो जे राजकारण सुरु आहे ते - [युपीचे नवे सोशल मिडिया धोरण, देशविरोधी पोस्ट केल्यास ‘जन्मठेप’](https://ajinkyabharat.com/yupis-new-social-media-policy-janamthep-if-anti-national-posts-are-made/): मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘उत्तर प्रदेश डिजिटल मीडिया धोरण २०२४’ ला मंजुरी दिली. नवीन सोशल मीडिया धोरणानुसार, सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा देशविरोधी पोस्ट केल्यास कठोर कारवाई होवू शकते. या अंतर्गत जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याशिवाय सोशल मीडियावर काम करणाऱ्या एजन्सी आणि कंपन्यांना जाहिरात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर आयटी कायद्याच्या कलम ६६E आणि ६६F अंतर्गत कारवाई केली जात होती. आता योगी सरकारने नवे धोरण आणले आहे. या अंतर्गत दोषी आढळल्यास तीन वर्षापासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियावरील मजकूर असभ्य किंवा देशविरोधी असता कामा नये, तसे असल्यास कारवाई होणार, असे - [केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे बनवणार](https://ajinkyabharat.com/central-governments-big-decision-to-build-12-industrial-smart-cities-in-the-country/):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने देशातील १२ औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली. या निर्णयानुसार, ९ राज्यांमध्ये १२ स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात येणार आहेत. या माध्यमातून तब्बल १० लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम (NICDP) अंतर्गत या १२ स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार तब्बल २८,६०२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून देशांतर्गत उत्पादनाला - [बँक कर्मचाऱ्यांचा संप, बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता](https://ajinkyabharat.com/possibility-of-disruption-of-banking-services-to-bank-employees/): ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ने देशव्यापी संप पुकारल्यामुळे संपूर्ण भारतातील बँकिंग कामकाजात लक्षणीय व्यत्यय येण्याची शक्यता आहे. बँक ऑफ इंडियाने बँक कर्मचारी युनियनच्या तेरा पदाधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संप पुकारला आहे. AIBEA चे सरचिटणीस CH वेंकटचलम यांनी या संपाची घोषणा केली. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून संपातील मागण्या आणि कारणे जाहीर केली. युनियनच्या कामकाजात “राजकीय हस्तक्षेप” होत असल्यावर त्यांनी अधिक जोर दिला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यासह इतर अनेक बँक युनियनने या संपाला पाठिंबा दिला आहे. संप - [राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांध्ये राडा](https://ajinkyabharat.com/rajkot-killiyav-thackeray-group-and-rane-supporters-rada/): सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात सर्वसामान्य जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला. जनतेसह विरोधकांनी ही राजकारण्यांना चांगलच धारेवर धरलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच एकमेकांचे कट्टर विरोधक असणार ठाकरे आणि राणे आमनेसामने आले. त्यामुळे मालवणमध्ये सध्या तणावाचं वातावरण पहायला मिळालं. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तेथे घोषणाबाजी, धक्काबुकी आणि नंतर हाणामारी ही झाली. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज आदित्य ठाकरे हे घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक होते. पाहणी करत असतानाच - [1 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा](https://ajinkyabharat.com/1st-september-rosie-mahavikas-aghadicha-mumbaiat-morcha/): उद्धव ठाकरे यांची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धक्कादायकरित्या कोसळला. पुतळा कोसळल्यावरुन महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तर्फे राजधानी मुंबईमध्ये येत्या 1 सप्टेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा आज केली. महाविकास आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळ म्हटले की, येत्या 1 सप्टेबरपासून मुंबई येथील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या - [राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या सुरक्षेत वाढ](https://ajinkyabharat.com/increase-in-security-of-rashtriya-swayamsevak-sangh-and-sarsanghchalaks/): मोहन भागवत यांना आता एडवांस सिक्योरिटी लाइजनिंग सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहन भागवत यांना आधी झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्यात वाढ करून ASL म्हणजेच एडवांस सिक्योरिटी लाइजनिंग सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ही सुरक्षा फक्त पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनाच देण्यात येते. डॉ. मोहन भागवत यांची अचानक सुरक्षा का वाढवण्यात आली? याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राने शरद पवार यांची देखील सुरक्षा वाढवली होती. त्यामुळे केंद्र सरकार अचानक सुरक्षा वाढवण्याचा का निर्णय घेतंय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मोहन भागवत यांना कोणाची भीती आहे. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याइतकी सुरक्षा देण्याचं कारण काय? असा सवालही अनेकजण उपस्थित - [सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाउन!](https://ajinkyabharat.com/social-media-platform-x-down/): एक्स (ट्विटर) पुन्हा एकदा ग्लोबल आउटेजचा बळी जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X पुन्हा एकदा तांत्रिक समस्यांचा बळी ठरला. बुधवारी सकाळी हे प्लॅटफॉर्म ग्लोबल आऊटेजचा बळी ठरला. आज सकाळी नऊच्या सुमारास या ॲपच्या बहुतांश सेवा अचानक डाउन झाल्याचे दिसून आले. X च्या सेवा बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. केवळ भारतच नाही तर जगातील बहुतांश देश या जागतिक संकटाचे बळी ठरले आहेत. तथापि, कंपनीने अद्याप या आउटेजबद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही किंवा कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर यूजर्स सातत्याने त्याबाबतची तक्रार करत आहेत. पोस्ट लोड होत नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार केली आहे. तर वेब - [आसाराम बापू रायगड जिल्ह्यातील खोपोलीत उपचारासाठी दाखल](https://ajinkyabharat.com/asaram-bapu-admitted-for-treatment-of-khopolit-in-raigad-district/): राजस्थान उच्च न्यायालयाने 7 दिवसांचा पॅरोल केला मंजूर स्वयंभू धर्मगुरू आसाराम बापू यांना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रुग्णालयात हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी आणण्यात आले आहे. दशकभरापासून  लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 13 ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात पोलीस कोठडीत उपचार घेण्याची परवानगी दिली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसाराम यांना मंगळवारी रात्री 8 वाजता मुंबईपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या खोपोली येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या हृदयरोग चिकित्सालयात आणण्यात आले. पुढील सात दिवस या वैद्यकीय केंद्रात आसाराम यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आसारामला पॅरोल मंजूर - [अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळला](https://ajinkyabharat.com/army-truck-collapses-in-arunachal-pradesh/): 3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमी मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रक खोल दरीत पडला. यामध्ये लष्कराचे ३ जवान शहीद झाले असून ४ जण जखमी झाले आहेत. हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष अशी मृत जवानांची नावे आहेत. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील लिमेकिंगपासून १५ किमी अंतरावर बोरारुपकजवळ हा अपघात झाला. हा अपघात जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर झाला. या प्रकरणाबाबत इटानगर पोलिसांनी सांगितले की, अपघातात तिन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाला. चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या ईस्टर्न कमांडनेही जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लेफ्टनंट जनरल आर.  - [अकोल्यात बुधवारी भव्य मेकअप कार्निवल!](https://ajinkyabharat.com/akolyat-budhwari-grand-makeup-carnival/): पी. आय. मेकअप आर्ट्स आणि फॅशन कलरतर्फे आयोजन पी. आय. मेकअप आर्ट्स आणि फॅशन कलर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी १० वाजता हॉटेल शुभकर्ता, अकोला येथे सर्वात मोठ्या मेकअप कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अतूरन आणि विरा साली सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात दोन ब्युटी सेशन्स होणार असून ब्युटी, मेकअपसह ब्युटी बिजनेस डेव्हलपमेंट बद्दलही शिकायला मिळणार आहे. ब्युटी, मेकअप आणि कॉस्मेटिक च्या क्षेत्रात करिअर करणारे तथा करियर करू इच्छिनाऱ्यांनी सदर आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा पी. आय. मेकअप आर्ट्स चे प्रवीण इंगळे यांनी केले. Read also: https://ajinkyabharat.com/subhadra-yojana-gift-to-women-in-odisha-on-the-occasion-of-prime-ministers-birthday/ - [पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा मध्ये महिलांना 'सुभद्रा योजना' चं गिफ्ट](https://ajinkyabharat.com/subhadra-yojana-gift-to-women-in-odisha-on-the-occasion-of-prime-ministers-birthday/): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या शुभचिंतकांकडून आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सेवा पखवाडा’ साजरा केला जात आहे. दरम्यान आज नरेंद्र मोदी ओडिशाच्या दौर्‍यावर आहेत. तेथे महिलांना आज ‘सुभद्रा योजना’ अर्पण करणार आहेत. 74 व्या वाढदिवसा दिवशी मोदी ओडिशामध्ये ‘सुभद्रा योजना’ सह 26 लाख जणांना पीएम आवास योजना अंतर्गत घरं देणार आहेत. भुवनेश्वरच्या Gadakana मध्ये आज ते लोकांना घरं देणार आहेत. दरम्यान पोलिस कमिशनर संजीव पांडा यांच्या माहितीनुसार, पीएम मोदी भुवनेश्वर एअरपोर्ट वरून ते Gadakana च्या झोपडपट्टीला भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी यावेळी लाभार्थ्यांशी भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते - [अजित पवार गटाच्या नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatchaya-netayachaya-vidhanane-political-circles-turmoil/): विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शरद पवार आणि शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नाशिकमधील बड्या नेत्याच्या मुलाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नरहरी झिरवळ त्यांचे पुत्र गोकुळ यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. अशातच गोकुळ झिरवळ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर नरहरी झिरवळ - [मुख्यमंत्री शिंदे परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन](https://ajinkyabharat.com/lalbaugcha-raja-charani-lean-along-with-chief-minister-shinde-family/): मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. या बाप्पाच्या दर्शनाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्नीसह मनोभावे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवाचा आजचा दहावा दिवस… उद्या राज्यभरातील बाप्पाचं विसर्जन होणार आहे. जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाना निरोप देण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या ९ दिवसांपासून एकच धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे आज लालबागचा राजाच्या दरबारात पोहोचले असता त्यांनी मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं. राजाच्या चरणी - [मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात](https://ajinkyabharat.com/mns-leader-raj-thackerays-son-amit-thackeray-in-the-election-field/): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली. या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच कोण कोणते नेते निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत, त्याची विचारणा त्यांनी केली. पक्षातील सर्वच नेत्यांना निवडणूक मैदानात उतरण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. ठाकरे घराण्यातील अनेक जण आता सक्रीय राजकारणात आहेत. परंतु थेट निवडणूक आतापर्यंत केवळ आदित्य ठाकरे उतरले. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघामधून ते निवडून आले. त्यानंतरत अडीच वर्षे ते मंत्री राहिले. त्यांच्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आता अमित ठाकरे यांनी व्यक्त केली. अमित ठाकरे कोणता मतदार संघ निवडणार? हे अद्याप त्यांनी सांगितले नाही. त्यांनी - [मायकल जॅक्सनच्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन](https://ajinkyabharat.com/michael-jacksons-emotional-and-heart-wrenching-death/): दिवंगत पॉप गायक मायकल जॅक्सन चा भाऊ गायक टिटो जॅक्सन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. टिटोच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी स्टीव्ह मॅनिंग यांनी केली, जो जॅक्सन कुटुंबाचा दीर्घकाळचा मित्र आणि सहकारी होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टीव्ह मॅनिंग यांनी दावा केला आहे की, गाडी चालवत असताना टिटोला हृदयविकाराचा झटका आला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. अलीकडेच त्याने त्याचा भाऊ मार्लोन आणि जॅकीसह इंग्लंडमध्ये परफॉर्म केले होते. अलिकडच्या वर्षांत त्याने ब्लूज गिटार वादक म्हणून अनेक रेकॉर्डिंग आणि शो देखील केले. टिटो जॅक्सन गिटार वाजवणे, गाणे आणि नृत्य करण्यात निपुण होते. टिटो ‘जॅक्सन 5’ चा देखील - [भाजप नेत्याने पोलिसांना दिली धमकी, रागाच्या भरात अधिकाऱ्याने फाडली वर्दी](https://ajinkyabharat.com/bjp-leader-threatens-police-ragachya-bharat-officials-remove-uniform/): मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात भाजप नेत्याने एका पोलिस अधिकाऱ्याला पोलिस ठाण्यात वर्दी उतरवण्याची धमकी दिली. या धमकी नंतर संपातलेल्या पोलिस अधिकारी (AIS) रागाच्या भरात वर्दीच फाडली. ही घटना पोलिस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सद्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंगरौली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात भाजप नेत्याने काही अधिकाऱ्यांसमोर एका पोलिसाला धमकी दिली. तूझी वर्दी उरतवून टाकेन अशी धमकी दिल्यानंतर पोलिसाला राग अनावर झाला. संतापलेल्या पोलिसानी सर्वांसमोरच  वर्दी फाडली. भाजपचे नगरसेवक आणि नेते अर्जून गुप्ता यांनी एएसआय विनोद मिश्रा यांना त्यांची वर्दी उतरवून टाकेन अशी धमकी मिळाली - [कोलकाता प्रकरण: संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल](https://ajinkyabharat.com/kolkata-episode-sandeep-ghoshne-knowingly-misguided/): CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरोपी संदीप घोषच्या सीबीआय कोठडीबाबत नवी माहिती मिळाली. पॉलीग्राफ टेस्टच्या CFSL रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, संदीप घोषने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास करणाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान संदीप घोषची एलव्हीए आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली होती. CFSL नवी दिल्लीच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर संदीप घोषचं विधान दिशाभूल करणारं आढळून आलं आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा संदीप घोषचा विचार नव्हता अशी माहिती समोर आली आहे. सकाळी ९.५८ वाजता माहिती मिळाल्यानंतरही तो महाविद्यालयात पोहोचला नाही. संदीप घोषने हत्येबाबत तक्रार केलेली नाही. - [लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत](https://ajinkyabharat.com/ladencha-mulga-hamza-is-still-alive/): ब्रिटनमधील ‘मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने एका गुप्तचर अहवालाचा हवाला देत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन जिवंत असल्याचा दावा केला आहे. हमजा अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे नेटवर्क उभारण्यात गुंतला आहे. यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेने दावा केला होता की, हमजाचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही 14 सप्टेंबर 2019 रोजी याची पुष्टी केली होती. मिररच्या वृत्तात म्हटले आहे की, हमजा आणि त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये गुप्तपणे अल कायदाचे नेटवर्क चालवत आहे. तालिबानविरोधी लष्करी संघटना नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (एनएमएफ) च्या अहवालाचा हवाला देत मिररने हा दावा केला आहे. एनएमएफने आपल्या अहवालात हमजा आणि त्याच्या - [नरहरी झिरवाळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध](https://ajinkyabharat.com/narhari-jhirwal-yamcha-dhangar-reservation-protest/): विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची ना नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का? धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे. झिरवाळ यांच्या या विरोधा मुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये. आदिवासी आरक्षण हवे हा हट्ट का? आमच्यात आरक्षण हवे हा हट्ट योग्य नाही. कालच्या - [आज मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil-will-reopen-the-sub-house-from-midnight-today/): मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री १२ वाजेपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत आजपासून मध्यरात्री १२ वाजेपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाची हाक दिली आहे. गेल्या एका वर्षापासून मनोज जरांगे हे सरकारला मुदत देऊन आंदोलन करत आहे. आतापर्यंत पाच वेळा जरांगे पाटील हे ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. - [राष्ट्रवादीने महायुतीत 'इतक्या' जागांवर केला दावा!](https://ajinkyabharat.com/the-nationalist-claimed-that-the-mahayutt-was-so-awakened/): विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महायुतीत अजित पवार गट किती जागांवर लढणार? याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आकडा सांगितला आहे. आमचे जे कारभारी आहेत. अजितदादा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे त्यांना माहिती आहे की जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत आली आहे ते. मी काही त्या चर्चेमध्ये जास्त लक्ष घालत नाही. मला काही जास्त माहिती नाही. पण अजित पवारांनी महायुतीत 80 ते 90 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या किती मिळणार? किती निकाल येतो, मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत. प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देत असते ते मला माहिती नाही. महायुती - [अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी 'आप'ची बैठक](https://ajinkyabharat.com/aapchi-meeting-at-arvind-kejriwals-residence/): रविवारी अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर आपण यापुढे मुख्यमंत्री नसल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. कालपासून अरविंद केजरीवाल यांच्या या नव्या राजकीय खेळीवर भाजप आणि काँग्रेस हल्ला करत आहेत, तर आम आदमी पार्टीमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबतची खळबळ उडाली आहे. उद्या म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे, मात्र त्यापूर्वी आज संध्याकाळी राजकीय घडामोडी समितीची (पीएसी) बैठक होणार आहे. ही बैठक संध्याकाळी ५ नंतर कधीही होऊ शकते, त्यासाठी केजरीवाल यांचे निवासस्थान निवडण्यात आले आहे. आज होणाऱ्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी मिळू शकते, असे मानले जात आहे. अरविंद केजरीवाल यांचे - [अदिती राव हैदरी सिद्धार्थसोबत अडकली लग्नबंधनात!](https://ajinkyabharat.com/adkali-lagnabandhanat-with-aditi-rao-hydari-siddharth/): ‘हीरामंडी’ फेम बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि ‘रंग दे बसंती’ फेम लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ हे दोघं नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अदितीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद दिला आहे. या दोघांच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. अदिती-सिद्धार्थचे निवडक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धती नुसार पार पडला. अभिनेत्रीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य परंपरेनुसार पांढरा कुर्ता घालून लुंगी नेसली होती. अदितीने शेअर केलेल्या फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी - [स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे](https://ajinkyabharat.com/chief-minister-eknath-shinde-wakes-up-to-strike-rate-and-potential/): पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचे सूत्र असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जागावाटपावर भाष्य केले. तर येत्या ८ ते १० दिवसांत जागावाटप पूर्ण कऱणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर ही निवडणूक दोन टप्प्यात होणार असल्याचा अंदाजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्तविला आहे. यावेळी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेहीम्हणाले की, विधानसभा निवडणुकीला उमेदवार निवडताना सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येणार तर विधानसभेला तिनही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि - ['लाडकी बहीण योजने'वरून संजय राऊत यांचा शिंदे सरकारवर निशाणा](https://ajinkyabharat.com/shinde-governments-target-on-sanjay-raut-over-ladki-bahine-scheme/): राज्य सरकारने काही दिवसांआधी ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेचा लाखो महिलांनी लाभ देखील घेतला आहे. अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. याच योजने वरून विरोधी पक्ष मात्र सरकारला घेरत आहे. 1 हजार 500 रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, अशा शब्दात शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेत निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या ‘लाडली बहन’ योजनेला बोगस बोलले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या - [पुढील ४ दिवसात महाराष्ट्रासह इतर राज्यात पावसाचा अंदाज](https://ajinkyabharat.com/rainfall-forecast-in-other-states-including-maharashtra-in-the-next-4-days/): पावसाअभावी देशातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या 4 दिवसात राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासहीत छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याशिवाय, काही राज्यात मुसळधार पावसाचा अंजा वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या लगत असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यात झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि ईशान्येकडील अनेक भागांचा समावेश आहे. तिथे येत्या 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली - [मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना अडवत केली घोषणाबाजी](https://ajinkyabharat.com/announcement-made-by-maratha-agitating-chief-minister-advat/): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नेत्याला घेराव घालत मराठा आरक्षणाची मागणी रेटण्याची मराठा आंदोलकांची पद्धत आजही कायम राहिली असून धाराशिवच्या परंड्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मराठा आंदोलकांनी अडवल्याचे दिसून आले. धाराशिवच्या हातलाई मंगल कार्यालयात  पक्षमेळाव्यासाठी मुख्यमंत्री आले असता मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर घोषणाबाजी केली. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूका तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न असा दुहेरी पट मोठा चर्चेचा विषय झाला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अडवण्यापासून सुरु झालेला नेत्यांच्या अडवाअडवीचा ट्रेंड मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यातही पहायला मिळाला. धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी करण्यात - [कोलकात्याच्या एसएन बॅनर्जी रोडवर स्फोट](https://ajinkyabharat.com/kolkatas-sn-banerjee-roadwar-explosion/): पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोलकात्याच्या एसएन बॅनर्जी रोडवर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक कचरा वेचणारा जखमी झाला आहे. कोलकाता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या स्फोटाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्यात दुपारी 1.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. ब्लॉकमन स्ट्रीट आणि एसएन बॅनर्जी रोडच्या चौकात हा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच तालताळा पोलीस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्तीच्या मनगटाला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जखमींना एनआरएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी परिसराला वेढा घातला. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही जवळच उभे होतो - [दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराचे 'एक्स' अकाउंट हॅक](https://ajinkyabharat.com/south-indian-actress-nayantharas-ex-account-hacked/): सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा चे ‘एक्स’ अकाउंट हॅक झाले आहे. अभिनेत्रीने शुक्रवारी सोशल मीडियावर आपले एक्सचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती शेअर केली. अभिनेत्रीने पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांना विनंती केली की, तिच्या खात्यातील कोणत्याही असामान्य पोस्टकडे दुर्लक्ष करावे. यासंदर्भात पोस्ट करताना नयनताराने लिहिले, ‘माझे खाते हॅक झाले आहे. कृपया पोस्ट केल्या जाणाऱ्या कोणत्याही अनावश्यक किंवा विचित्र ट्विटकडे दुर्लक्ष करा.’ एक्सवरील तिच्या शेवटच्या पोस्टनंतर अभिनेत्रीने ही पोस्ट केली. नयनताराने एक्स अकाऊंट हॅकिंगबद्दल सांगण्यापूर्वी, शेवटची पोस्ट ‘जवान’च्या एक वर्षाच्या वर्धापन दिनासंदर्भातकेली होती. या महिन्याच्या सुरुवातीला, अभिनेत्रीने शाहरुख खान स्टारर चित्रपटाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मायक्रो ब्लॉगिंग साइटवर पोस्ट केली - [राहुल गांधी आणि प्रियंका गांधी महाराष्ट्रात तळ ठोकणार!](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-and-priyanka-gandhi-will-hit-the-ground-in-maharashtra/): विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसचा मेगा प्लॅन  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगा प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तळ ठोकणार आहेत. दोन्ही नेते महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस करणार असून राज्यात जास्तीत जास्त सभा घेणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका उडवून देण्यात येणार - [यवतमाळ शहरात पथनाट्यतून नशा मुक्तीची जनजागृती](https://ajinkyabharat.com/pathanatytun-drug-free-public-awareness-in-yavatmal-city/): यवतमाळ जिल्हा पोलिसांतर्फे शहरात नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यवतमाळ पोलीस दल व महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने तरून पिढी ही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून यामधून या तरुण पिढीला नशेच्या आहारी गेलेल्या तरुणास नशा मुक्त करण्याकरिता जिल्हा अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे इतर पोलीसकर्मी व महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. Read also: https://ajinkyabharat.com/marathi-language-will-be-mandatory-in-all-schools-in-the-state-from-the-academic-year-2025/ - [शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य](https://ajinkyabharat.com/marathi-language-will-be-mandatory-in-all-schools-in-the-state-from-the-academic-year-2025/): महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांमधील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी भाषा विषयाची परीक्षा सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये घेतली जाणार असून या विषयाचे गुणांवर आधारित मूल्यमापन केले जाणार आहे. दरम्यान, अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा गांभीर्याने शिकवली जात नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मराठी विषयाचे मूल्यांकन इयत्तेनुसार करण्यात येणार आहे. तथापी, महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीच्या सूचना जारी केल्या आहेत. 1 एप्रिल 2020 रोजी शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा - [ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी दि.१६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी](https://ajinkyabharat.com/eid-e-milad-public-holiday-on-16th-september-instead-of-18th-september/): राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून - [आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सलग पाचवा विजय](https://ajinkyabharat.com/indias-fifth-consecutive-victory-in-asian-hockey-champions-trophy/): आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग पाचवा विजय मिळवला आहे. गटातील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघ या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग, त्याने पेनल्टी कॉर्नरद्वारे 2 गोल केले. पाकिस्तानने स्कोअरिंगला सुरुवात केली असली तरी टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सामना 2-1 असा जिंकला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमधील फॉर्म कायम ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने पुन्हा एकदा - [ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्या मर्यादेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती](https://ajinkyabharat.com/adjournment-of-the-supreme-court-to-limit-the-number-of-litigants-in-dhol-tasha-pathkatil/): गणपती विसर्जनात ढोल ताशाचा आवाज घुमणार! गणेशोत्सात ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे असा आदेश हरित लवादाने दिला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा मोठा आवाज सर्वत्र घुमणार आहे.ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे असा आदेश हरित लवादाने दिला होता या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हरित लवादाने गेल्या 30 ऑगस्ट रोजी वादकाच्या संख्ये संदर्भात आदेश दिला होता. त्यावर भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी पार पडली.सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी असे होऊ शकत नाही असे म्हटले.सोबतच हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ‘गणेशोत्सव काळातील मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांमधील - [निवडणूक कामास नकार; शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/case-filed-against-school-administration-for-refusing-election-work/): राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. मुंबईसह उपनगरातील प्रशासकीय यंत्रणांचा निवडणूक आढावाही मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला आहे. राज्य सरकारचे सर्वच कर्मचारी आणि शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचा सहभाग निवडणूक प्रक्रियेत असतो. त्यामुळे, त्या दृष्टीने आता प्रशासकीय यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कामाला लागल्या आहेत. मात्र, डोंबिवलीतील एका शाळेने निवडणूक काम करण्यास नकार दिल्यामुळे संबंधित शाळा प्रशासनावर थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने हा गुन्हा दाखल झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या - [जळगाव: भंडाऱ्यातून विषबाधा, 113 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु](https://ajinkyabharat.com/jalgaon-bhandaryatun-poisoning-treatment-started-for-113-students/): जळगावाच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले. मात्र या जेवणातून तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. जळगावातील सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या भंडाऱ्यात वरण-भात, गुलाब जामुन, भाजी असे जेवेण होते. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हे जेवण जेवले. हे जेवण - [आज डोडामध्ये पंतप्रधानांची सभा](https://ajinkyabharat.com/prime-ministers-meeting-in-doda-today/): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (14 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे मेगा रॅलीला संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ त्यांच्या निवडणूक प्रचाराची ही सुरुवात असेल. चिनाब व्हॅली, डोडा, किश्तवाड आणि रामबन या तीन जिल्ह्यांतील 8 विधानसभा जागांच्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी मतांचे आवाहन करणार आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी तिन्ही ठिकाणी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांवर एकूण तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या - [जम्मू-काश्मीर: पीएम मोदींचा दौरा असतानाच दहशतवाद्यांमध्ये चकमक](https://ajinkyabharat.com/terrorists-face-flak-amid-pm-modis-visit-to-jammu-and-kashmir/): दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील चक टापर भागात शुक्रवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. आज सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या उपस्थितीची - [काँग्रेस आमदार झुबेर खान यांच निधन](https://ajinkyabharat.com/congress-mla-jhuber-khan-investigation-death/): राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील रामगड मतदारसंघातील काँग्रेस आमदार जुबेर खान यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. अनेक दिवसांपासून आजारी असलेले आमदार जुबेर खान यांनी पहाटे 5.50 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजस्थान विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या आता 65 झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, जुबेर खान हे अलवर जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आमदार जुबेर खान यांनी आज पहाटे 5.50 वाजता अलवरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी साफिया जुबेर यांनी दिली. साफिया जुबेर या राजकारणातही सक्रिय आहेत. झुबेर खान यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ते एक - [मेंढपाळांना सर्वतोपरी मदत करू; जि.प. अध्यक्षा संगिता अढाऊ यांचे आश्वासन](https://ajinkyabharat.com/district-president-sangeeta-adhau-assures-that-i-will-provide-all-possible-help-to-the-sheep-farmers/): तेल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी, करी रुपागड येथील मेंढ्यांना मागील पंधरवाड्यापासून अज्ञात आजाराची लागण झाल्याने हजाराच्या जवळपास मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगिता अढाऊ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मेंढपाळांच्या वस्तीला भेट देऊन त्यांचे सांत्वन करीत सर्वतोपी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्ोल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी, करी रुपागड येथील मेंढ्यांना मागील पंधरवाड्यापासून अज्ञात आजाराची लागण झाल्याने हजाराच्या जवळपास मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. या अज्ञात आजाराने मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याने मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढाऊ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा - [अकोला: जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह धुमधडाक्यात](https://ajinkyabharat.com/national-nutrition-month-dhumadhdakyat-in-akola-district/): बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार महत्त्वाचा -संगीता अढाऊ देशाचे उज्वल भविष्य असलेल्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांना पोषण आहार देणे आवश्यक असून, जिल्ह्यात पोषण माह कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी केले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या झरी बाजार येथे शुक्रवारी (ता.१३) आयोजित पोषण माह कार्यक्रमात त्या बोलत होत्या, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रमोदिनी कोल्हे, अकोट पंचायत समितीच्या सभापती हरिदिनि वाघोडे, गजानन काकड, माजी सदस्य गोपाल कोल्हे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कौलखेडे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी संगीता अढाऊ यांच्या हस्ते - [ओडिशाच्या किनाऱ्यावर VL-SRSAM क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी](https://ajinkyabharat.com/vl-srsam-missile-test-successful-in-odisha/): संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) वरून वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअर मिसाईल (VL-SRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्र प्रणालीने लक्ष्याचा यशस्वीपणे मागोवा घेतला. या चाचणीचे उद्दिष्ट प्रॉक्सिमिटी फ्यूज आणि सीकरसह शस्त्र प्रणालीच्या अनेक अद्ययावत घटकांचे प्रमाणीकरण करणे आहे. ITR चांदीपूर येथे तैनात केलेल्या रडार इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि टेलीमेट्री यांसारख्या विविध उपकरणांद्वारे प्रणालीच्या कार्यप्रदर्शनाचा बारकाईने मागोवा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, DRDO आणि भारतीय नौदलाच्या संघांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. Read also: https://ajinkyabharat.com/eight-people-died-in-meshwo-river-in-budun-condolence-from-the-prime-minister/ - [मेश्वो नदीत आठ जणांचा बूडून मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक](https://ajinkyabharat.com/eight-people-died-in-meshwo-river-in-budun-condolence-from-the-prime-minister/): गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी मेश्वो नदीत जणांचा बूडून मृत्यू झाला. तरुण मंडळी नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत आठ मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, देहगाम तालुक्यातील वसना सागोठी गावचे आठ तरुण मंडळी नदीत पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा पाण्याचा अंदाजा न आल्याने आठ जण बूडाले. गावकऱ्यांना माहिती मिळताच, त्यांनी बचावकार्याला मदतीसाठी पाचारण केले. घटनास्थळी NDRF टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर हळू हळू करत एक एक मृतदेह बाहेर काढण्यात आले. नदीतून ८ मृतदेह बाहेर काढले अशी माहिती - [घाटकोपर परिसरात निवासी इमारतीला आग; 13 जण जखमी](https://ajinkyabharat.com/ghatkopar-area-resident-timbla-fire-13-people-injured/): मुंबईतील घाटकोपर परिसरात शनिवारी सकाळी एका इमारतीला आग लागली. या आगीत १३ रहिवासी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर मागसवर्गीय गृहनिर्माण संस्था रमाई निवास, रमाबाई आंबेडकर नगर येथे आग लागली. आग लागताच, तेथील रहिवाश्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ९० हून अधिक लोक सुखरुप बाहेर काढले. आगीत १३ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली. सर्व जखमींना राजावाडी मुन रुग्णालयातील डॉ.मैत्री यांच्या अपघाती वॉर्डात दाखल केले. त्यांच्यावर सद्या उपचार सुरु आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. - [विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा](https://ajinkyabharat.com/assembly-speaker-bugul-vajnar-mumbai-commissioner-reviewed/): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही गगराणी यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले. गगराणी यांनी घेतलेल्या बैठकीमुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचं सप्ष्ट झालं आहे. कारण, प्रशासकीय यंत्रणा आता निवडणुकांच्या कामाला लागल्या आहेत. या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा - [राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आक्रमक](https://ajinkyabharat.com/bjp-aggressive-on-rahul-gandhis-tya-statement/): काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आज राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर यांसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात मोठ्या घोषणाबाजीही करण्यात आल्या. मुंबईत घाटकोपर परिसरात भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, अन्यथा आमचे आंदोलन सुरुच राहील, अशी मागणी केली. पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांनी घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. “आम्ही राहुल गांधींचा धिक्कार - [फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा! भाजप नेते नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान](https://ajinkyabharat.com/bjp-leader-nitish-ranes-controversial-legislation-to-treat-only-hindus/): आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना सडेतोड उत्तरं देत आहेत. पण, अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीकेची तोफ डागली जात आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले आहेत. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना त्यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, नितेश - [देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती: एकनाथ खडसे](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavisani-got-the-offer-of-governors-post-and-eknath-khadse-was-given-the-offer/):  देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर  दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. फडणवीसांनी मनापासून प्रयत्न करेन असं सांगितलं होतं. फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले. दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं  देखील एकनाथ खडसेंनी “माझा कट्टा” कार्यक्रमात सांगितलंय. एकनाथ खडसे म्हणाले, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते - [लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या! -सुप्रिया सुळे](https://ajinkyabharat.com/supriya-sule-became-sister-after-lok-sabha-election/): लोकसभा निवडणुकीनंतर बहिणी लाडक्या झाल्या आहेत. पंधराशे रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत. या नात्यावरून देखील महायुतीत श्रेयवाद होत असल्याची खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. आपलं सरकार नक्की येणार असल्याचे सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बहिणीला काही नाही दिलं, तरी बहीण तुमच्यावर प्रेम असच करतात आणि दुर्दैव हे की या सरकारला लाडक्या बहिणीवरुनही श्रेयवाद सुरु आहे. जगातलं संस्कारांचं सगळ्यात पवित्र नातं हे बहिण भावाचं असत त्या पवित्र नात्यांमध्ये राजकारण सुरु आहे. तासगाव तालुक्यातील सावळज गावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अणावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या पार पडले. अनावरण सोहळ्यासाठी जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित - [जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ](https://ajinkyabharat.com/jaideep-aptechya-court-court-kothdit-vadh/): चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. प्रमुख आरोपी असलेल्या जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चेतन पाटील याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची मुदत संपल्यानतर पुन्हा जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे याची आज पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांनी मालवण पोलिसांनी जयदीप आपटेला मालवण न्यायालयासमोर हजर केले. तर दुसरीकडे या प्रकरणी - [कुणाच्याही सभेला जाऊ नका! -मनोज जरांगे पाटील](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil/): मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं चित्र आहे. मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती. आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे. माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे. उपोषणापूर्वी आराम - [अजित पवार गटाचे 20 उमेदवार ठरले!](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-got-20-candidates/): संभाव्य नावांची यादी समोर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे. अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार - [वंदे मेट्रो धावण्यासाठी सज्ज!](https://ajinkyabharat.com/vande-metro-ready-to-run/): आता वंदे भारतच्या धर्तीवर भारतातील पहिल्या स्वदेशी हायस्पीड ट्रेन वंदे मेट्रोची प्रतीक्षा संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 16 सप्टेंबर रोजी भूज ते अहमदाबाद दरम्यान या प्रस्तावित ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहे. लवकरच अशा गाड्या इतर शहरांसाठी चालवल्या जाणार आहेत. वंदे मेट्रो ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या धर्तीवर बनवण्यात आली आहे. ज्याचा उद्देश 150 ते 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन शहरांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी आहे. रोजचा प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी हे अंतर तीन ते चार तासांत आरामात पार करू शकतील. एकूण 12 वातानुकूलित डबे असलेल्या या ट्रेनचा कमाल - [धारावी प्रकल्पाचे भूमिपूजन!](https://ajinkyabharat.com/groundbreaking-ceremony-of-dharavi-project/): आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आले. परंतु हे भूमिपूजन ‘चोरी-चोरी चुपके-चूपके’ झाल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलन समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी केला आहे. या प्रकल्पास स्थानिकांचा होत असलेल्या विरोधामुळे ‘चोरी चोरी’ भूमिपूजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सेक्टर सहामध्ये रेल्वेचे स्टाफ क्वार्टर आणि कार्यालयांचा काम सुरु होणार आहे. या ठिकाणी रेल्वे भवन निर्माण केल्यानंतर ते सरकारला दिले जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन प्रथमतः गणेश चतुर्थीच्या दिवशी ७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धारावी बचाव आंदोलनाने आंदोलनाचा इशारा देताच हा - [भारतात लाँच झाली मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी](https://ajinkyabharat.com/maruti-suzuki-swift-cng-launched-in-india/): सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्याची तयारी केली आहे. देशातील एक मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) अनेकदा कार बाजारात काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करते. आता मारुती सुझुकीने आपल्या प्रसिद्ध कार स्विफ्टचे सीएनजी मॉडेल (Swift CNG) लॉन्च केले आहे. भारतीय कार मार्केटमध्ये सीएनजी कारची मागणी वाढत आहे. अशात, मारुती सुझुकीने स्विफ्ट सीएनजी लाँच करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. स्विफ्ट नेहमीच तिच्या दमदार कामगिरीसाठी आणि आयकॉनिक शैलीसाठी ओळखली जाते. आता आपली विक्री वाढवण्यासाठी कंपनीने नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कारची एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, त्याच्या - [राहुल गांधींविरोधात भाजपचे आज राज्यभर आंदोलन](https://ajinkyabharat.com/statewide-movement-against-rahul-gandhi-and-bjp-today/): अमेरिका दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. आरक्षणासंदर्भात केलेल्या या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलात आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (13 सप्टेंबर) राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यात तर आशिष शेलार आणि पंकजा मुंडे हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. तसेच पुण्यात भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार हे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षातर्फेही आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला - [अरविंद केजरीवाल 177 दिवसांनी येणार तुरुंगातून बाहेर](https://ajinkyabharat.com/arvind-kejriwal-will-be-out-of-prison-after-177-days/): दिल्ली मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला नियमानुसार ठपका ठेवला. दिल्लीचे मुख्यमंत्री 177 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. सीबीआयने केजरीवाल यांना २६ जून रोजी दारू धोरण प्रकरणी अटक केली होती. या अटकेला बेकायदेशीर ठरवत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जामीन अर्ज दाखल केला. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दोन तपास यंत्रणांनी (ED आणि CBI) केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडी प्रकरणात 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. केजरीवाल यांना आज सीबीआय प्रकरणात जामीन मिळाल्याने ते १७७ दिवसांनी तुरुंगातून बाहेर येतील. केजरीवाल यांना ईडीने २१ - [पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव!](https://ajinkyabharat.com/proposal-to-highlight-shiva-creation-with-effigy/): 26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तसेच, शिवभाक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची लाट उसळली होती. दरम्यान या प्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. पोलिस जयदीप आपटेची कसून चौकशी करत आहेत. यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे - [अंबरनाथ: मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती](https://ajinkyabharat.com/chemical-air-fault-in-ambernath-morivali-midc-area/): अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठी रासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरा वायूगळती झाली.  अंबरनाथ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील केमिकल कंपनीत गॅस गळती झाल्याची माहिती मिळाली. इकडे अंबरनाथमध्ये एक केमिकल कंपनी गॅस काढत होती आणि गॅस संपूर्ण परिसरात पसरला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.  गुरुवारी रात्री साधारण दहाच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीच्या परिसरात उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास जाणवू लागला. या अपघातानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात - [दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त!](https://ajinkyabharat.com/mumbai-will-be-pothole-free-in-two-years/): पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचा उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार होणार आहे. दक्षिण मुंबईपासून वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, वेगवान प्रवास आता या रस्त्यामुळे शक्य होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आता या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेशी संवाद साधला. “आपण कोस्टल हायवे सुरु केलेला आहे. आता तर तो सिलिंकलाही जोडला आहे. यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचे अंतर - [पावसामुळे दिल्लीतील काही भागात वाहतूक विस्कळीत](https://ajinkyabharat.com/traffic-disrupted-in-some-areas-of-delhi-due-to-rain/): राष्ट्रीय राजधानीत पावसानंतर पाणी साचल्यामुळे पूर्व आणि पश्चिम दिल्लीसह अनेक भागांत गुरुवारी वाहतूक कोंडी झाली. गुरुवारी सकाळी इंडिया गेट, जनपथ रोड, आरके पुरम, कालिंदी कुंज, गाझीपूर, इंदिरापुरम, लक्ष्मी नगर, द्वारका, कॅनॉट प्लेस, नोएडा, सफदरजंग, उत्तम नगर, पूर्व कैलास आणि रोहिणीसह दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये हलका पाऊस झाला. “GTK डेपोजवळ पाणी साचल्यामुळे GTK रोडवर मुकरबा चौकातून आझादपूर चौकाकडे आणि त्याउलट वाहतुकीवर परिणाम झाला आहे,” असे दिल्ली वाहतूक पोलिसांनी ‘X’ वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, खानापूर टी पॉइंटपासून मेहरौलीकडे जाणाऱ्या मार्गावर एम.बी. रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. तसेच रोहतक रोडवरही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. नवादा ते - [इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान](https://ajinkyabharat.com/moth-vidhan-regarding-iltija-muftis-pen-370/): जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व युती केली आहे. भाजप येथे एकटा लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कलम ३७० आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कलम ३७० हटवण्याचे श्रेय भाजप घेत आहे. हे कलम आता इतिहासजमा झाला आहे. ते कधीच परत येऊ शकत नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स आपल्या अधिकारात नसतानाही कलम ३७० पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत आहे. अशातच निवडणुकीत उतरलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती - [आरक्षण कुणीही संपवू शकत नाही -रामदास आठवले](https://ajinkyabharat.com/reservation-cannot-be-achieved-by-anyone-ramdas-athawale/): अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे, तोपर्यंत भारताचे संविधान राहील. संविधानाने दिलेले आरक्षण राहील. आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे सांगत खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. १३ सप्टेंबर रोजी मुंबई प्रदेश - [दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना!](https://ajinkyabharat.com/major-accident-due-to-rain-in-datia/): मध्य प्रदेशातील दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना, घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू मध्य प्रदेशातील दतिया येथील खालका पुरा भागात पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका घराची भिंत कोसळल्याने रात्री झोपेत असताना एकाच कुटुंबातील 9 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना ढिगाऱ्यातून कसेबसे बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले दतियाचे जिल्हाधिकारी संदीप माकिन यांनी माहिती देताना सांगितले की, आज 12 सप्टेंबर रोजी पहाटे सततच्या पावसामुळे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जण गाडले गेले. स्थानिक लोकांनी - [७० वर्षांवरील वृद्धांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा](https://ajinkyabharat.com/central-governments-big-announcement-for-senior-citizens-above-70-years-of-age/): भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत अंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांनी सांगितले की, ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. याचा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल. या योजनेंत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज दिले जाईल. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, AB PM-JAY चे लाभ दिले जातील. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी - [शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबत 'या' तारखेला होईल सुनावणी](https://ajinkyabharat.com/on-what-date-will-the-hearing-be-held-regarding-shiv-sena-partys-boat-and-symbol/): शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रकरणात सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होईल. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि - [सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचं निधन](https://ajinkyabharat.com/cpm-leader-sitaram-yechury-passes-away/): दिल्लीत सुरू होते उपचार CPI (M)  चे नेते आणि माजी राज्यसभा खासदार  सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. दिल्ली एम्स मध्ये त्यांना काही दिवसांपूर्वी फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते. आज 12 सप्टेंबर दिवशी अखेर त्यांचं निधन झाले आहे. ते 72 वर्षीय होते. येचुरी यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांना  respiratory support वर ठेवण्यात आल होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सीताराम येचुरी यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. ते अनुभवी खासदार होते. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. - [विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघाच्या वतीने धरणे आंदोलन](https://ajinkyabharat.com/dharna-movement-on-behalf-of-vidarbha-revenue-inspector-board-officer-association/): अकोला जिल्ह्यातील विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्यावतीने आज अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले, येणाऱ्या काळात सदर कर्मचाऱ्याच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास 13 सप्टेंबर पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी कर्मचारी दिला आहे. अकोला जिल्यातील मंडळ अधिकारी सवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे प्रलंबीत आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून विविध आंदोलन करून सुद्धा शासन या बाबत ठोस निर्णय घेत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, जिल्यातील मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, शासनाने - [बाप्पासाठी बनवा केसर माव्याचे मोदक](https://ajinkyabharat.com/saffron-mavyache-modak-made-for-bappa/): गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे, हा 10 दिवसांचा उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक या सणाची तयारी आधीच करतात. लोक गणपती बाप्पाला घरी विराजमान केले जाते, नंतर दहा दिवस त्यांची सेवा करतात. या वेळी गणपतीला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात, परंतु हा सण मोदकाशिवाय अपूर्ण मानला जातो. त्यामुळे बाप्पाला मोदक प्रिय आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या काळात गणपतीचा आशीर्वाद घ्यायचा असेल आणि त्यांना प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी घरी सहज मोदक तयार करू शकता. जाणून घेऊया स्वादिष्ट आणि सोपे केसर मावा मोदक बनवण्याची रेसिपी- साहित्य: 1 1/2 कप कुस्करलेला मावा,  5 चमचे चूर्ण साखर, 1 1/2 - [शिंदे गटाकडून भायखळा विधानसभाक्षेत्रात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप](https://ajinkyabharat.com/shinde-gata-distributes-burqas-to-muslim-women-in-byculla-assembly-constituency/): आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे. मुंबईच्या भायखळा विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या बॅनरला आणि कार्यक्रमाला पाहून विरोधी पक्षाने शिवसेनेवर संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सध्या सर्वच पक्ष दलित - [राहुल गांधी यांची एटीएस कडून चौकशी करा -गुणरत्न सदावर्ते](https://ajinkyabharat.com/gunaratna-sadavarte-should-interrogate-rahul-gandhi-through-ats/): राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर होते. तिथल्या विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणि मुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच वादंग उठले. काही प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी त्यांच्या मित्रपक्षांना पण अडचणीत आणले. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. आता गांधी यांच्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मोर्चा उघडला आहे. राहुल गांधी यांची एटीएसकडून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य हे देशद्रोही वक्तव्य आहे. समानतेच्या तत्त्वावर राहुल गांधी बोलले नाही. राहुल गांधी अपरिपक्व आहे. त्यांचं हे बोलणं असंविधानिक आहे. ATS सारख्या संस्थेने राहुल गांधी यांच्या बाबतीत चौकशी करावी आणि त्यांना अटक करावे. आम्ही त्यांच्या विरोधात आज तक्रार दाखल केली - [शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माणिक भट्टाचार्य यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर](https://ajinkyabharat.com/high-court-grants-bail-to-manik-bhattacharya-in-teacher-recruitment-scam-case/): कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भट्टाचार्य यांना अटक केली होती. न्यायमूर्ती शुभ्रा घोष यांनी भट्टाचार्य यांना त्यांचा पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करावा लागेल आणि तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ते शहर सोडू शकत नाहीत या अटीवर त्यांना जामीन मंजूर केला. नादिया जिल्ह्यातील पलाशीपारा येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार भट्टाचार्य यांना २०२२ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने राज्यातील शिक्षक भरतीतील अनियमिततेबद्दल अटक केली होती. पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) शिक्षक भरती घोटाळ्याचीही चौकशी करत आहे. Read also: https://ajinkyabharat.com/raigad-metallurgical-mit-chemical-company-explosion/ - [रायगड: धाटाव एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट](https://ajinkyabharat.com/raigad-metallurgical-mit-chemical-company-explosion/): रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत  मोठा स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर परिसरात याचा आवाज आला. या स्फोटानंतर अग्निशमन यंत्रणा घटना स्थळी दाखल झाली असून बचावाचे काम सुरु आहे. रायगडच्या धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील केमिकल कंपनीत स्फोट होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. एक किलो मीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे स्फोटाच्या - [गणेश विसर्जनासाठी ईदची शोभायात्रा दोन दिवस उशिरा](https://ajinkyabharat.com/idchi-procession-for-ganesh-immersion-both-days-ushira/): रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून रिसोडच्या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी १६ सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी सणाची शोभायात्रा १८ सप्टेंबरला काढण्याचा आदर्श निर्णय त्यांनी ९ सप्टेंबरला घेतला आहे. रिसोड पोलिस स्टेशनमध्ये ९ सप्टेंबर रोजी ठाणेदार भुषण गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाचे मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा बोलाण्यात आली होती. या सभेमध्ये आगामी गणेश विसर्जन सोहळा आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव. या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वानुमते १६ सप्टेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईद- ए-मिलादुन्नबीची शोभायात्रा १६ - [राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास](https://ajinkyabharat.com/contradiction-of-rahul-gandhis-statement/): विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करुन भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. - [गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषींच्या फाशीचे जन्मठेपेत रूपांतर](https://ajinkyabharat.com/the-hanging-version-of-four-convicts-in-the-gandhi-maidan-bomb-blast-case/): 2013 मध्ये बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेत बदलली. या चारही दोषींना यापूर्वी दिवाणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हैदर अली, मोजिबुल्ला, नोमान आणि इम्तियाज यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. तसेच, कनिष्ठ न्यायालयाने उमर आणि अझरुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा निर्णय कायम ठेवला होता, ही घटना दुर्मिळ मानली होती. 27 ऑक्टोबर 2013 रोजी गांधी मैदानात बॉम्बस्फोटाची ही घटना घडली होती. त्यावेळी सर्व पक्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. यावेळी नरेंद्र मोदी पाटण्याला पोहोचले होते. गांधी मैदानावर भाजपतर्फे हुंकार रॅली काढण्यात - ['भाजपला गृहशांतीची गरज' -सुषमा अंधारे](https://ajinkyabharat.com/bjps-domestic-peace-thunders-sushma-andhare/): आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही सुरु आहेत. त्यातच आता महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जास्त जागा पदरात पाडण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. भाजपामध्ये किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मला न विचारताच माझी नियुक्ती कशी - [२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान गावागावात 'स्वच्छता ही सेवा' अभियान](https://ajinkyabharat.com/gagawat-swachhta-hi-seva-campaign-between-27th-september-to-2nd-october/): स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळ ब नविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. अभियानांतर्गत १ हजार २०० ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जातील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभ १७ सप्टेंबरला गाव, तालुका व जिल्हास्तरावर होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमाच्या माध्यमातून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजना राबविली जाणार - [अजित पवार स्वतःच्या बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा टोला](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-does-not-speak-his-own-mind-jayant-patlancha-tola/): उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात असा खोचक टोला ना. जयंत पाटील यांनी तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. यावेळी तिरोडा येथे आयोजित कार्यक्रमात ते - [सोन्या चांदीला पुन्हा झळाळी!](https://ajinkyabharat.com/sonya-chandila-punha-jhalaali/): सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. बुधवारी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सोनं ४७२ रुपयांनी महागलं, तर चांदी ७४७ रुपयांनी महागली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२०२२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मंगळवारी सोन्याचा भाव ७१,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीही ७४७ रुपयांनी वधारून ८२,९५४ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेजचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या- चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे. आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४३१ रुपयांनी वाढून ७१,७३४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मात्र, - [थोड्याच वेळात हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी राजीनामा देणार!](https://ajinkyabharat.com/soon-haryana-chief-minister-nayab-singh-saini-will-resign/): विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारावेळी हरियाणात मोठी घडामोड घडत आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी राजीनामा देणार असून विधानसभा भंग केली जाण्याची शक्यता आहे. आज हरियाणा कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांची पहिली यादी येताच धडाधड सुरु झालेले राजीनाम्याचे सत्र दुसरी यादी आली तरी सुरुच आहे. यामुळे भाजपा कधी नव्हे त्या मोठ्या पेचात सापडली आहे. आतापर्यंत ९० हून अधिक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. याचा दबाव असतानाच भाजपावर विधानसभा भंग करण्याची नामुष्की ओढविली आहे. सरकार बनल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे अधिवेशन बोलवायचे असते. ही मुदत १२ सप्टेंबर म्हणजे उद्याच संपत आहे. नियमांनुसार संविधानिक - [राज ठाकरेंकडून मोर्चेबांधणीला सुरुवात!](https://ajinkyabharat.com/front-building-started-by-raj-thackeray/): राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. आता मनसेनेही ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील चार विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेट देणार आहे. विधानसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याला राजकीयदृष्ट्या राज्यातच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने ठाण्यात - ['भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न' -सुप्रिया सुळे](https://ajinkyabharat.com/bjps-attempt-to-change-history-supriya-sule/): मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांना अनेकवेळा केली आहे, असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे. काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांवर - [भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचेही भूसंपादन थांबवले](https://ajinkyabharat.com/stop-land-acquisition-of-bhaktipeeth-and-industrial-highways/): स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय  शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक लागलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्याने या तीनही महामार्गांचं भूसंपादन थांबवण्यात आलंय. नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गा तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांची जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची गुंतवणूक होती. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग उभारण्यात येणार होते. शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. आता या तीन्ही महामार्गाच भूसंपादन थांबवण्यात आलं आहे. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यात या तीन ही महामार्गाची महत्वाची भूमिका होती. मात्र भूसंपादनाला स्थानिक शेतक-यांनी - [पाकिस्तान - अफगाणिस्थान मध्ये तणाव वाढला](https://ajinkyabharat.com/tension-rises-between-pakistan-and-afghanistan/): पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद वाढत चालला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने डूरंड लाइनजवळ नवीन सैन्य चौक्या स्थापन केल्या आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून तालिबान पाकिस्तानी सैन्याला चिथावणी देत आहे. मंगळवारी सकाळी तालिबानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात डांगम भागात पाकिस्तानी सीमेजवळ नवीन चौक्या निर्माण केल्या. पाकिस्तानी सैन्यावर दबाव टाकण्यासाठी या सैन्य चौक्यांची निर्मिती करण्यात आलीय. याआधी सुद्धा मागच्या काही दिवसात तालिबान आणि पाकिस्तानात सैन्यात झडपा झाल्या आहेत. या तणावादरम्यान अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सीमा भागात पाकिस्तानी सैन्यासोबत हिंसक झडप झाली. यात दोन प्रमुख कमांडरसह आठ अफगाण तालिबानी मारले गेले. खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात 16 - [दया, अभिजीत, एसिपी प्रद्युमन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!](https://ajinkyabharat.com/daya-abhijeet-scp-pradyuman-again-introduced-the-audience/): छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. त्यानुसार, मालिका, रिएलिटी शो बाबत निर्णय घेतले जात आहेत. सोनी वाहिनीदेखील आता काही मालिकांबाबत मोठा निर्णय घेणार आहे. काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. तर, काही जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छोट्या पडद्यावरील एसीपी प्रद्युमन, दया-अभिजीत पुन्हा एकदा दिसणार आहेत. सीआयडी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानचा ‘आपका अपना झाकीर’ हा शो महिनाभरापूर्वी सुरू झाला होता. मात्र सोनी टीव्ही वाहिनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर सुंबूल तौकीर खानच्या ‘काव्या’सह अनेक मालिका अडचणीत येणार आहेत. - [दिल्ली एनसीआरमध्ये तीव्र भूकंप!](https://ajinkyabharat.com/strong-earthquake-in-delhi-ncr/): भारतासह पाकिस्तानला भूकंपाचे धक्के भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के गुरुवारी (दिनांक 11) जाणवले. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानात गुरुवारी 5.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली आणि उत्तर भारतातील बहुतेक भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र पाकिस्तानातील कोरोरच्या दक्षिण-पश्चिम दिशेने 25 किमी अंतरावर होते. भूकंपाची खोली 33 किमी होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानलाही भूकंपाचा धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यादरम्यान अफगाणिस्तानमध्ये इतका जोरदार भूकंप झाला की दिल्ली- एनसीआरमध्येही पृथ्वी हादरली. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी मोजली गेली. हा भूकंप 255 किमी होता. - [पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 'हे' महत्वाचे रास्ते राहतील बंद](https://ajinkyabharat.com/in-the-wake-of-pune-ganeshotsav-important-roads-of-punyatil-are-closed/): लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता यासह महत्वाचे रस्ते पुढील पाच दिवस राहतील बंद  घरगुती गणपतींचं विसर्जन झालं की पुण्यामध्ये सार्वजनिक मंडळांमधील गणपती पहायला गर्दी वढते. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही महत्त्वाचे रस्ते आज 11 सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री गर्दी कमी होईपर्यंत बंद ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील महत्त्वाचे रस्ते लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्राफिक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबद्दल ची माहिती पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सामायिक केली आहे. Read also: https://ajinkyabharat.com/malaika-arorachya-fatherini-kelly-suicide/ - [मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या](https://ajinkyabharat.com/malaika-arorachya-fatherini-kelly-suicide/): सध्या मनोरंजन विश्वातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांनी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे.  या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. वडिलांच्या निधनामुळे अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे बुधवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. त्यांनी मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच त्याच्या घराबाहेर नाकाबंदी केली. याशिवाय मलायकाचा माजी पती अरबाज खानही तेथे - [७७ हजार कोटींची वाहने पडून, गिऱ्हाईक फिरकेना](https://ajinkyabharat.com/77-thousand-crores-of-vehicles-roaming-around-in-padun-girhaik/): डिलर्सकडे विक्रीविना पडून असलेल्या गाड्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यात विक्रीविना पडून असलेल्या वाहनांचा साठा ७० ते ७५ दिवसांवर गेला आहे. पडून असलेल्या या वाहनांची किंमत तब्बल ७७,८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. पडून असलेल्या वाहनांची संख्या अशीच वाढत गेल्यास देशभरातील डीलर्सना भविष्यात गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते. ग्राहकांकडून कमी असलेली मागणी, सतत सुरु असलेला पाऊस यामुळे या हंगामात वाहनांच्या विक्रीवर गंभीर परिणाम झाला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाहनांच्या देशभरातील विक्रीमध्ये ३.४६ टक्क्यांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत झालेल्या वाहनांच्या विक्रीमध्ये ४.५३ टक्के घट झाली. ऑगस्ट २०२३ मध्ये ३,२३,७२० - [मोती तलावाच्या काठावर महिनाभरात सेल्फी पॉईंट उभारणार](https://ajinkyabharat.com/moti-talawachya-kathavar-mahinabharat-selfie-point-uvarganar/): सावंतवाडी शहरात श्रीराम वाचन मंदिर समोर दीपक केसरकर मित्र मंडळ आणि लोकसभागातून सेल्फी पॉईंट उभारण्याचे काम सुरू झाले आहे. आकर्षक रीतीने हा सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंटच्या मध्यवर्ती ठिकाणी फळांचा सेट उभारण्यात येणार आहे. हा सेल्फी पॉइंट नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत होता. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकाळात या सेल्फी पॉइंटसाठी जिल्हा नियोजन मंडळातून तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी आठ लाख रुपये मंजूर केले होते. त्या निधीतून सेल्फी पॉइंटचे काम सुरू झाले होते चिऱ्याचे बांधकामही करण्यात आले होते. परंतु, गेली दोन वर्षे हे काम थांबले होते. त्यामुळे सेल्फी पॉईंट होणार की नाही यासंदर्भात नागरिकात संभ्रमावस्था होती. पूर्वीच्या सेल्फी पॉईंट - [लाडकी बहीण योजनेच्या बॅनर वरुन अजित पवारांचा फोटो गायब!](https://ajinkyabharat.com/ladki-bahine-yojana-banner-ajit-pawars-photo-missing/): लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. मात्र या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माझा फोटो लावू नका -अजित पवार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची योजना आहे. पण अजित पवार यांचा पक्ष सर्वश्रेय आपल्याकडे घेत आहे, असा आक्षेप गेल्या आठवड्यातील लाडकी बहीण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आला होता. सध्या भाजपा आणि शिवसेनेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचे दिसत आहे. यावर अजित पवार आज पहिल्यांदा बोलले. भाजपाने - [दुबईच्या राजकुमारीने लॉन्च केला Divorce नावाचा परफ्युम!](https://ajinkyabharat.com/dubais-princess-launches-banana-divorce-navacha-perfume/): संयुक्त अरब आमिरातचे पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची कन्या आणि दुबईची राजकुमारी शेखा महरा मोहम्मद रशीद अल मकतूम ही नेहमीच चर्चेत असते. राजकुमारी शेखा महरा ही तिच्या मुक्त  विचारांमुळे, व्यवसाय, सामाजिक कार्य, लग्नामुळे चर्चेत राहिली. आता तिच्या डीवॉर्समुळे चर्चेत असतानाच तिने एक नवा परफ्युम लॉन्च केलाय त्यामुळे ती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. जुलै महिन्यात राजकुमारी शेखा महरा हिने इन्स्टाग्रावर पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम याला सार्वजनिकरित्या घटस्फोट दिला होता. आता तिने एक नवा परफ्युम लॉन्च केलाय. त्याला डीवॉर्स असं नाव दिलं आहे. शेखा महराने ज्या प्रकारे तिचा घटस्फोट - [मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू लवकरच भारत दौऱ्यावर!](https://ajinkyabharat.com/maldivian-president-muizhu-to-visit-india-soon/): मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुइझू यांच्या भारत दौऱ्याविषयी त्यांच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल जानेवारीमध्ये निलंबित करण्यात आलेल्या दोन मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला त्याच दिवशी प्रवक्त्या हीना वलीद यांनी मुइज्जू यांच्या भारत भेटीची घोषणा केली होती. हीना वलीद यांनी म्हटले की, या भेटीची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. दोन्ही देशांच्या नेत्यांसाठी सोयीस्कर अशा तारखेबाबत दोन्ही पक्ष चर्चा करत आहेत. पत्रकार परिषदेत हीना वलीद यांनी म्हटले की, “राष्ट्रपती लवकरच भारत दौऱ्यावर असणार आहेत. अशा भेटी दोन्ही देशांच्या नेत्यांसाठी सोयीस्कर अशा वेळी आयोजित केल्या जातात. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. चीन समर्थक भूमिकेसाठी - [कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचे -अजित कुंभार](https://ajinkyabharat.com/national-nutrition-campaign-important-for-malnutrition-free-india-ajit-kumbhar/): पोषण महिन्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पोषण जनजागृती कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. महिला व बालकल्याण विभाग तथा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महानिमित्त पोषण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी राजश्री कोलखेडे व एकात्मिक बाल विकास सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पोषण प्रदर्शनामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा तेल्हारा विभागाच्या वतीने पोषणासाठी महत्त्वपूर्ण असणारे घटक, एक पेड मा के - [हरियाणात भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर](https://ajinkyabharat.com/haryanat-bjps-second-list-of-candidates-released/): हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. आतापर्यंत भाजपने हरियाणातील ९० पैकी ८८ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहे. पहिल्या यादीत ६७ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. अद्याप दोन जागांवर उमेदवारी घोषित करणे बाकी आहे. भाजपने फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद आणि पुन्हाणा मतदारसंघातून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, जुलाना जागेवर भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने पेहोवा जागेवर उमेदवार बदलला आहे. याआधी भाजपने कंवलजीत - [मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद!](https://ajinkyabharat.com/internet-service-closed-in-manipur-for-five-days/): मणिपूर सरकारने मंगळवारी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनादरम्यान राज्यभरातील इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद केली. राज्याच्या गृह विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रतिमा, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. “मणिपूर राज्याच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पाच दिवसांसाठी लीज्ड लाइन, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत,”अधिसूचनेत म्हटले आहे. औपचारिकपणे निलंबित/थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी सुरक्षा दलांनी अश्रु धुराच्या गोळ्या झाडल्या कारण विद्यार्थी आणि महिला आंदोलक त्यांच्यात भिडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलकांनी पोलिस महासंचालक आणि मणिपूर - [खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना देखील 180 दिवस प्रसूती रजेचा हक्क!](https://ajinkyabharat.com/private-sector-women-employees-also-have-the-right-to-180-days-maternity-leave/): -राजस्थान उच्च न्यायालय राजस्थान हायकोर्टाने अलीकडेच म्हटले आहे की, नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूती लाभ (सुधारणा) कायदा, 2017 मध्ये नमूद केल्यानुसार 180 दिवसांची प्रसूती रजा मिळू शकते, मग त्या कोणत्याही आस्थापनामध्ये काम करत असतील तरीही. हे लक्षात घेऊन राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. अनुप कुमार धांड यांनी केंद्र सरकार आणि राजस्थान सरकारला सर्व अपरिचित आणि खाजगी क्षेत्रांना आवश्यक आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय न्यायालयाने सरकारला या आदेशाची अंमलबजीवणी करण्यास सांगितले आहे. जेणेकरून खाजगी क्षेत्र त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी त्यांच्या धोरणांमध्ये सुधारणा होऊ शकेल. राजस्थान स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (आरएसआरटीसी) च्या एका महिला - [मणिपूरमध्ये तीन जिल्ह्यात कर्फ्यू !](https://ajinkyabharat.com/curfew-in-three-districts-of-manipur/): मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानं निदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्यासाठी इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर थौबलमध्ये भारतीय नागरी संरक्षण संहिता च्या कलम 163 (2) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, “जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळं, कर्फ्यू शिथिल करण्यासंबंधीचे पूर्वीचे आदेश १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तात्काळ प्रभावानं रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळं पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने इंफाळमधील पूर्व जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.” इंफाळ पश्चिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आणखी एका - ['मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने' चा सुधारित शासन निर्णय निघाला](https://ajinkyabharat.com/improved-governance-decision-taken-regarding-chief-minister-teerth-darshan-scheme/): महाराष्ट्र सरकारने  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून त्यासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास 11 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास 14 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मात्र, आता शासनाने नवीन शासन निर्णय जारी करत या योजनेच्या प्रक्रियेतील सुधारीत निकष जाहीर केले आहे. त्यामुळे, अर्जदारांना सुधारित निकषानुसारच ऑनलाईन व - [विद्यापाठच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद आक्रमक](https://ajinkyabharat.com/republican-bahujan-vidyarthi-parishad-aggressive-against-vidyapathachya-bhongal-karbhaara/): अकोल्यात अमरावती विद्यापीठ प्रशासना विरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे ढोल बजाव आंदोलन केले. अकोल्यात आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने अमरावती विद्यापीठ प्रशासनाविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी ढोल वाजवत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ कुलगुरू यांच्या प्रतिमेला बेशरमच्या फुलांचा हार घातला. यावेळी सरकार आणि विद्यापीठ प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या होत असलेल्या विविध योजनांच्या अन्यायाविरुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारा स्थापन केलेल्या महाविद्यालय जीर्ण होत असल्याबत आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने हे अनोखं आंदोलन केल. यावेळी - [गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; 100 गावांचा संपर्क तुटला](https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-gadchiroli-district-100-villages-lost-contact/): IMD कडून पावसाचा येलो अलर्ट सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील ४८ तासाकरिता येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी - [भाजपा 'अॅक्शन मोड'मध्ये; विविध समित्यांचे प्रमुख नेमले](https://ajinkyabharat.com/bjp-heads-various-committees-in-action-mode/): महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासूनच विविध प्लॅन आखताना दिसत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कालच मुंबई दौरा झाला. मुंबईतील काही गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या नेतेमंडळींशी चर्चा केली. अमित शाहांच्या कालच्या दौऱ्यानंतर आज भाजपा ‘अॅक्शन मोड’मध्ये आली असून, त्यांनी विधानसभेसाठी ‘नवा प्लॅन’ जाहीर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. त्यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपा प्रदेश - [नाशिक: फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग](https://ajinkyabharat.com/nashik-fatakyachya-godaunla-massive-fire/): नाशिक येथील शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या गोडाऊनला एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये असलेले फटके एकामागे एक फुटत असल्याने परिसरात मोठमोठे आवाज येत आहे. तर धुराचे लोट आकाशामध्ये पसरल्याचे पाहायला मिळत आहे. फटाक्यांचा एक ट्रक गोडाऊनच्या परिसरात आला आणि त्यानंतर काही वेळाने आग लागल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र आग नेमकी - [पुणे नागपूर प्रवास होईल सुसाट; समृद्धी महामार्ग पुण्याला जोडण्याचा निर्णय](https://ajinkyabharat.com/pune-nagpur-travel-will-be-done-decision-to-add-susat-samriddhi-mahamarg-punyala/): महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ दरम्यान 53 किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरु होणार आहे. हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे. या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच फ्लायओव्हार अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी खर्च येणार - [जायदीप आपटेला 13 सप्टेंबर पर्यन्त पोलिस कोठडी](https://ajinkyabharat.com/jaideep-aptela-police-kothadi-till-13th-september/): मालवणमधील राजकोट येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने आरोपी चेतन पाटील याला दिलासा देत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन हा 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. आज त्यांची मुदत संपल्यानतर पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने हे आदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. तर विरोधकही यावरुन आक्रमक झाले - [IC 814 पुन्हा वादाच्या भोवऱ्यात](https://ajinkyabharat.com/ic-814-again-promise-bhovyat/): वेब सीरिजचे चार एपिसोड हटवण्याची मागणी कंदहार विमान अपहरणावर आधारीत असलेल्या IC 814: द कंदहार हायजॅक ही वेब सीरिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या वेब सीरिजमागे लागलेले वादाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. आधी वेब सीरिजमधील दोन दहशतवाद्यांची नावे हिंदू धर्मीय असल्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता, वृत्तसंस्था ‘एएनआय’ने निर्मात्यांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मागील महिन्यात 29 ऑगस्ट 2024 रोजी प्रीमियर झालेल्या सहा भागांच्या एपिसोडमध्ये IC 814 विमानातील प्रवाशांच्या यातना, प्रवाशांची सुटका करण्यासाठी तपास यंत्रणांकडून सुरू असलेले प्रयत्न, सरकारच्या हालचाली यावर वेब सीरिजचे कथानक बेतले आहे. काठमांडूहून दिल्लीला जाणारे विमान पाकिस्तानच्या पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. - [मनोज जरांगे 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार!](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-will-be-in-uposhanala-basnar-from-17th-september/): राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर - [पीओके भारतात सामील व्हावा!](https://ajinkyabharat.com/pok-join-india-why/): पाकव्याप्त काश्मिरातील लोकांच्या भावना पाकव्याप्त काश्मिरातील बहुतांश लोकांनी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने पीओकेतील लोकांसोबत मोबाईलद्वारे संभाषण करून त्यांची मते आजमावून घेतली. इन्शाअल्लाह… व्याप्त काश्मीरवर हिंदुस्थानची हुकूमत येण्याची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करीत असल्याची भावना सीमेपलीकडील लोकांनी व्यक्त केली, असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेला लागून असणाऱ्या पाकिस्तानच्या कब्जातील व्याप्त काश्मिरातील काही गावांतील लोकांचे मोबाईल घेऊन संबंधित वृत्तवाहिनीने मते आजमावली. काश्मीरमधील लोकांना आता परिस्थितीचे भान आले आहे. कलम ३७० हटविल्यामुळे विकास होत असल्याची जाणीव मतदारांना झाल्याची प्रतिक्रिया सीमेपलिकडून व्यक्तकरण्यात आल्या. पीओकेमध्ये विधानसभेच्या २४ जागा आहेत. या ठिकाणी भारत सरकारने - [शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार ](https://ajinkyabharat.com/sambhajiraje-morcha-organized-against-shinde-government/): स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मात्र आता आठ वर्षे उलटून गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही. यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी सरकारला घेरलं आहे. येत्या सहा ऑक्टोबरला संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केलं जाणार आहे. संभाजीराजे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र - [राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता](https://ajinkyabharat.com/recognition-of-eight-new-government-medical-colleges-in-the-state/): केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आहेत. मान्यता दिलेल्या बहुतेक महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत तसेच इमारतीपासून हॉस्टिल सुविधा नसतानाही याबाबतच्या अटी पूर्ण करण्याच्या हमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी मुंबई व नाशिक येथे ५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आता नव्याने केंद्र सरकारने आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे राज्यात आता एकूण ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची एकूण प्रवेश क्षमता ५०५० एवढी असून नव्याने जागा वाढल्याने ती ५८५० एवढी होणार आहे. अंबरनाथ, गडचिरोली, - [यंदा पडणार कडाक्याची थंडी!](https://ajinkyabharat.com/yanda-padnar-kadakyaachi-thandi/): भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून मान्सून निघून जाईल असा अंदाज मांडला आहे. या वर्षी देशात नेहमीपेक्षा ८% जास्त पाऊस झाला. यासह आता यंदाची थंडी सुद्धा अशीच कडक पडणार आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतात दिल्ली-एनसीआर आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये कडक थंडीची लाट येणार असल्याची शक्यता देखील हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तीव्र उष्णता आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस सहन केल्यानंतर, भारताला आता यंदाच्या हिवाळ्यात तीव्र थंडीचा सामना करावा लागू शकतो. ऐन ऑक्टोबरमध्ये एकीकडे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत तर दुसरीकडे आता. थंडीची दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ला निनाचा - [अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान ](https://ajinkyabharat.com/ajitdadas-pro-mlas-controversial-legislation-regarding-women/): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हा व्हिडीओ अमराती येथील एका जाहीर सभेतील आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जाहीर सभेत बोलताना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं - [आता मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी 'शिवनेरी सुंदरी'](https://ajinkyabharat.com/shivneri-sundari-comes-to-serve-passengers-on-mumbai-pune-route/): महाराष्ट्रात हिल्यांदाच बसमध्ये प्रवाशांची मदत करण्यासाठी महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका म्हणजेच, शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार (ज्यादा दर) न लावता प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन एस टी महामंडळाच अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले. एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली 304 वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता - [अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करा! शेतकऱ्यांचे आंदोलन](https://ajinkyabharat.com/farmers-protest-against-hailstorm-in-akola-district/): २०२४ च्या जून , जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्हासह बाळापुर आणि तेल्हारा तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांसह अन्य पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत अद्यापही मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तर बाळापुर तालुक्यातील जोगलखेड येथे गोपाल पोहरे या शेतकऱ्याने अकोला जिल्ह्यात तात्काळ “ओला दुष्काळ” जाहीर करावा, शेतकऱ्यांना कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, १००% पिक विम्याचा तत्काळ लाभ कुठलेही नियम निकष न लावता देण्यात यावा तसेच २०२० मध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा बाळापूर तालुक्यातील १८ हजार शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पिक विमा कंपनीला देण्यास - [मान्यात अतिक्रमण धारकांच्या घरावर चालला बुलडोझर](https://ajinkyabharat.com/the-houses-of-recognized-encroachment-holders-are-bulldozed/): अकोला जिल्ह्यातील माना येथील जुना पूल प्लॉट येथील अतिक्रमण धारकांच्या घरावर शासनाच्या आदेशाप्रमाणे माना ग्रामपंचायतने बुलडोझर चालवला असून अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहेत. जवळपास 50 वर्षापासून जुना पूल प्लॉट येथे अतिक्रमणधारक हे वास्तव्य आहे, सदर जागा ही महाराष्ट्र शासनाची असून काही जागा ही मध्य रेल्वेची आहे. ही शासकीय जागा काही अतिक्रमणधारकांनी हडप केली असल्याची प्रशासकीय माहिती समोर आलीय, त्यामुळे अतिक्रम ण धारकांना नियमानुसार नोटीस बजावून त्यांचे अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे आदेश दिले होते, मात्र पावसाळ्याचे दिवस असताना अतिक्रमणधारकांनी हे अतिक्रमण काढले नाही, शेवटी शासनाने गंभीर पवित्रा घेत पोलीस बंदोबस्तात आणि माना ग्रामपंचायतच्या उपस्थितीत हे अतिक्रमण काढले. Read also: https://ajinkyabharat.com/narayan-rane-chief-minister-eknath-shindenchya-bhetila/ - [नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/narayan-rane-chief-minister-eknath-shindenchya-bhetila/): ‘वर्षा’वर खलबतं सुरु! आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. गेल्या तासाभरापासून नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे आता येणारी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची - [समृद्धी महामार्गावरील अपघात घटले!](https://ajinkyabharat.com/accidents-on-samriddhi-highway-reduced/): मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या महामार्गावरील गस्त वाढवून वाहनांना शिस्त लावण्यासाठी गेली दोन वर्षे उपाययोजना केल्या त्याला आता हळूहळू यश येत आहे.जानेवारी ते ऑगस्ट 2023 या आठ महिन्यात समृद्धी महामार्गावर 63 प्राणांकित अपघातात 120 जणांचा बळी गेला होता. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 मध्ये 57 प्राणांकित अपघातात 80 जणांचा बळी गेला आहे. म्हणजे अपघातात 10 टक्के कमतरता झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत 19 टक्के घट झाली आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर साल 2023 मध्ये 81 प्राणांकित अपघातात 151 जणांचे प्राण गेले. - [अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली](https://ajinkyabharat.com/8-thousand-91-cases-decided-by-national-lok-adalat-in-akola-district/): एकूण 16 कोटी 60 लक्ष रू. ची तडजोड राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 1 हजार 299 प्रलंबित व 6 हजार 792 दाखलपूर्व अशा एकूण 8 हजार 91 प्रकरणात समेट घडून आला. त्यात एकूण 16 कोटी 60 लक्ष 74 हजार 975 रू. ची तडजोड झाली. जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे शनिवारी (28 सप्टेंबर) राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. सर्व न्यायालयांतील 9 हजार 679 प्रकरणांपैकी 8 हजार 91 प्रकरणे निकाली निघाली. त्यात दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद याबरोबरच मोटार अपघात, एनआय ॲक्ट, ग्रा. पं. पाणीपट्टी, घरपट्टी, महावितरण व - [महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत २० टक्के घट](https://ajinkyabharat.com/number-of-indigenous-cows-in-maharashtra-reduced-by-20-percent/): राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. राज्यात देशी गार्याच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना ‘राज्यमाता-गोमातें’चा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शिवाय गोशाळांमध्ये दाखल केलेल्या गायींना प्रती गाय प्रती दिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. देशी गायींच्या दुधात ए २ प्रोटिन असल्याने परिपूर्ण अन्न म्हणून गणले जाते. त्यामुळे शहरी भागात गायीच्या दुधाची मागणी वाढत आहे. परंतु राज्यात देशी गायींपासून अल्प प्रमाणात मिळत असलेलं दूद्घ आणि चारा आणि पशुखाद्यावर - [नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दूतावासाकडून सूचना जारी](https://ajinkyabharat.com/embassy-issued-information-for-indian-citizens-stuck-in-nepal/): पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान २०० लोकांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. दरम्यान आता भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. नेपाळमध्ये महापूरात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताच्या दूतावासाने काही सूचना जारी केल्या आहेत. तसेच एक हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी - [अहिल्यानगरमध्ये होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे राष्ट्रीय स्मारक](https://ajinkyabharat.com/punyashlok-ahilyadevi-holkaranche-national-memorial-to-be-held-in-ahilyanagar/): अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी स्वागत केले असून, या स्मारकामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास जगासमोर येईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदेशाचे कृतीत रुपातंर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात बोलताना होडगर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव हे आपल्या जिल्ह्यातील असले तरी, त्यांचे संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित झाले. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणणे खूपच गरजेचे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू धर्मावर असलेली श्रध्दा आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिली. त्याचबरोबर इतर सर्व धर्मांच्या सन्मानाप्रित्यर्थ मोठे योगदान देऊन मानवता धर्माचे आचरण केले. उत्तम आणि आदर्श प्रशासक म्हणून - [जम्मू-कश्मीर निवडणूक : उधमपूरमध्ये सर्वात जास्त मतदान](https://ajinkyabharat.com/highest-turnout-in-jammu-and-kashmir-elections-in-udhampur/): जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत २८.१२ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात कडेकोट बंदोबस्तात जम्मू- काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील ४० विधानसभा जागांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. केंद्रशासित प्रदेशातील ३९.१८ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. या उमेदवारांमध्ये तारा चंद आणि मुझफ्फर बेग या दोन माजी उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या तीन सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही मतदान सुरू आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे त्यामध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील बारामुल्ला, उरी, रफियााबाद, पट्टण, गुलमर्ग, सोपोर आणि - [उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे - देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-support-base-is-devendra-fadnavis/): उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या रॅलीत हिरवे - [‘येक नंबर’मध्ये मलायका आरोराचा जलवा!](https://ajinkyabharat.com/malaika-aroracha-shines-in-yek-number/): नुकताच ‘येक नंबर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरचा गाजावाजा सर्वत्र होताना दिसत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत असून त्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. सोशल मीडियावर व्ह्यूजचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांकडून असा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला अजय-अतुल यांचं संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीने आवाज दिला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकरचं आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलंय. या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी अभिनेत्री मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या - [त्रिपुरामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत](https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-old-age-in-tripura/): सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये पावसाने सर्व विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर - [जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल तर 'वंचित'ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर](https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar/): शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय देताना एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि त्याच सोबत क्रिमीलेयर हे तत्त्व सुद्धा लागू झाले पाहिजे. असा तो निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात मी आयएएस अधिकाऱ्यांशी बोललो, खासगी कंपनीत उच्च - [केंद्राकडून पूरग्रस्त राज्यांना पुनर्वसनासाठी 5,858 कोटी रुपये मदत](https://ajinkyabharat.com/central-assistance-of-rs-5858-crore-for-rehabilitation-of-flood-affected-states/): केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी, आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी 80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी वितरीत करण्यात आला आहे. पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने काल जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक आणि लॉजिस्टिक मदत काल जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे - [उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न!](https://ajinkyabharat.com/maharashtra-bjp-envelope-pattern-for-candidate-selection/): आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी, याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने मंगळवारी संभाजीनगरमधील पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागवून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद पाकिटातून सोपविली. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गोवा आणि बिहारच्या निवडणुकीत देखील भाजपकडून लिफाफा पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू - [शरदचंद्र पवारांची ’तुतारी’ जनतेच्या कल्याणासाठी!](https://ajinkyabharat.com/sharadchandra-pawaranchi-tutari-for-the-welfare-of-people/):  बाजोरीयांचा वचननामा मतदारसंघात चर्चेचा विषय अजिंक्य भारत/प्रतिनिधी यवतमाळ, ता. 30 : एकेकाळी शांत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या यवतमाळची ओळख अलीकडे ’क्राईम सिटी’ म्हणून झालेली आहे. तर, शहरी व ग्रामीण भागातील जनता विविध समस्यांनी ग्रस्त आहे. शेतकरी, कष्टकरी संकटात आहेत. अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, त्यांची आर्त हाक ऐकायला कुणी लोकप्रतिनिधी तयार नाहीत. त्यामुळे तळागाळातील, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठीच शरद पवारांची ’तुतारी’ वाजविणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी (ता.1) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आशीष मानकर, - [भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडने काढला विक्री](https://ajinkyabharat.com/bhuyari-marg-sambhaji-brigade-held-sale/):   अकोला : शहराच्या बस स्थानक चौकातील मुख्य मार्गावरील भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडने विक्री काढला आहे. हा भुयारी मार्ग तयार झाला तेंव्हा पासून भुयारी मार्गात पाणी, घाण साचलेलं असते. या ठिकाणी पाणी साचल्याने अपघातही होतात, आणि गाड्याही फसतात. म्हणून या मार्गाची स्वछता करण्याची विनंती संभाजी ब्रिगेडने महापालिका आणि बांधकाम विभागाला केली होती. मात्र हे आमच्या अखत्यारीत नसल्याचं दोन्ही विभागाने सांगितल्याने, हा मार्ग बेवारस झाल्याचा आरोप करत, मार्ग विक्री काढला आहे. ज्या कोणाला घायचे असेल त्याने बोली लावावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडने नागरिकांना केले आहे. - [मानधन वाढीचा कोतवाल संघटनेकडून निषेध](https://ajinkyabharat.com/kotwal-organization-prohibits-increase-in-honorarium/): अकोला – राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप कोतवाल संघटनेकडून करण्यात आला आहे. 3 वर्षांनंतर केवळ 10 टक्के वाढ करण्यात आल्याचा आरोप करीत निषेध नोंदवण्यात आला आहे. तर इंग्रज कालीन कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. - [साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार](https://ajinkyabharat.com/sixty-year-old-woman-chi-sonsakhali-hiskavoon-chorta-absconding/): साठ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटा फरार  अकोला : शहरातील जठारपेठ भागात एका 60 वर्षीय महिलेची 15 ग्राम  सोनसाखळी अज्ञात मोटर सायकल स्वाराने लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली. महिला मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत येत असताना मोटरसायकल स्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. चोरट्याने साखळी हिसकावून नंतर पळ काढला आणि काही अंतरावर हा चोरटा वेगात गाडी चालवत असतानाचा व्हिडिओ सीसीटिव्ही कैद झाला आहे.. रामदास पेठ पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे. सकाळी फिरायला जाताना मौल्यवान वस्तू घालून न जाण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. - [देवेंद्र फडणवीस मध्यरात्री मातोश्रीवर गेले?](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-went-to-matoshreevar-at-midnight/): मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यानुसार भाजप आणि ठाकरे गटात सध्या गुप्तपणे बोलणी सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. मोकळे यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार - [नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो जादा फेऱ्या चालविणार!](https://ajinkyabharat.com/metro-will-run-more-trips-during-navratri-festival/): नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सणाच्यासुदीच्या काळात वाढणारी गर्दी पाहून मेट्रोच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येतील आणि दोन मेट्रो फेऱ्या १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे - [नवरा माझा नवसाचा 2 यूएस आणि कॅनडामध्ये होणार प्रदर्शित!](https://ajinkyabharat.com/navara-majha-navasacha-2-to-be-released-in-us-and-canada/): तब्बल 19 वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा सिक्वेल, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला. या सिनेमाबाबत गेले अनेक महिने उत्सुकता होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 14.36 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्याच्या विकेंडला 4.21 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत 18.57 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट परदेशात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याच्या यूएस आणि कॅनडामधील प्रदर्शनाच्या तारखा समोर आल्या आहेत. या महिन्यात जवळजवळ संपूर्ण अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. अहवालानुसार, ‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट सचिन पिळगावकरने स्वत: निर्मित केला आहे. - [महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम अजुन किती दिवस?](https://ajinkyabharat.com/maharashtra-patichya-pavasacha-mukkam-ajun-kiti-day/): महाराष्ट्रात यंदा मान्सूनची दमदार हजेरी लागली असून जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळावे लागले. पण यंदा पावसाने मागील वर्षीची कसर भरून काढली आहे. राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान 994.5 मी पावसाची नोंद होत असते मात्र, यंदा प्रत्यक्षात 1,252.1 मीमी पाऊस बरसला आहे. राज्यात यंदा मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने तर पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 139% अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य - [पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर!](https://ajinkyabharat.com/prime-minister-5-october-rosie-maharashtra-dauriyavar/): पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ठाणे येथे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि महिला सक्षमीकरण अभियानाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी दिवसभरातील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला, त्यात पावसाची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग व्यवस्था यांचा समावेश आहे. लाडकी बहिण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची प्रमुख योजना आहे, ज्या अंतर्गत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना 1500 रुपये प्रति महिना मदत म्हणून दिली जाते. शिंदे सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाचा उद्देश महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासाशी - [मविआच्या जागावाटपाचा दसऱ्याचा मुहूर्त!](https://ajinkyabharat.com/maviachya-jagavatpacha-dasaryacha-muhurta/): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचे तब्बल 250 जागांवर एकमत झाले असून असून दसऱ्याला जागा वाटप जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे दिसून आले. यानंतर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला फटका देण्यासाठी महाविकास आघाडीत खलबत सुरु आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण जागावाटप पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तिन्ही पक्ष मिळून एकत्रित जागावाटप जाहीर करणार - [आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांची मोठी घोषणा ](https://ajinkyabharat.com/sambhajirajes-big-announcement-in-view-of-upcoming-assembly-elections/): महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेष म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून चिन्हंदेखील ठरलं आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आता संभाजीराजे यांनी - [जपानमध्ये त्सुनामी, टोकियोच्या दक्षिणेकडील बेटावर धडकली 50 सेमी उंच त्सुनामी](https://ajinkyabharat.com/tsunami-in-japan-betawar-earthquake-south-of-tokyo-50-cm-high-tsunami/): मंगळवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर टोकियोच्या दक्षिणेकडील एका बेटावर त्सुनामी आली, असे जपानी हवामान संस्थेने सांगितले. क्योदो बातम्यांनुसार, जपान हवामान संस्था (जेएमए) ने भूकंपानंतर लगेचच इझू आणि ओगासावारा बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला, परंतु स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता तो उठवण्यात आला. एजन्सीने म्हटले आहे की त्सुनामीच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मंगळवारी 5.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर टोकियोच्या दक्षिणेकडील एका बेटावर त्सुनामी आली, असे जपानी हवामान संस्थेने सांगितले.  क्योदो बातम्यांनुसार, जपान हवामान संस्था (जेएमए) ने भूकंपानंतर लगेचच इझू आणि ओगासावारा बेटांसाठी  त्सुनामीचा इशारा जारी केला, परंतु स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता तो उठवण्यात आला. एजन्सीने म्हटले आहे की त्सुनामीच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. - [मुर्तिजापूरात काव्य कलश कवी संमेलनाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी](https://ajinkyabharat.com/murtijapurat-poetry-kalash-kavi-sammelanala-record-break-gardi/): आसू आसुओ से रहे खारेखारे नयन… प्यार से हो गये प्यारे प्यारे नयन… कवयित्री भुवन मोहिनी यांनी श्रोत्यांना केले मोहित काव्य कलश कवी संमेलनाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी मुर्तीजापुर : आसू आसुओ से रहे खारेखारे नयन… प्यार से हो गये प्यारे प्यारे नयन… अब मिले है मिलन तो मजा ले रहे है हमारे तुम्हारे दो नयन या काव्यपंक्ती सादर करताच टाळ्यांच्या कडकडाटात मुर्तीजापुरकरांनी कवयित्री भुवन मोहिनी यांचे स्वागत केले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी मूर्तिजापूर येथील लाल शाळा मैदानात आयोजित केलेल्या काव्य कलश कवी संमेलनात युग कवी कुमार विश्वास यांच्यासह नामवंत कवींनी एकाहून एक सरस कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. - [पुणे शहरातील कारखान्यात मोठा अपघात, चार कामगारांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/major-accident-at-factory-in-pune-city-four-workers-died/): पुणे शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठा अपघात झाला. काचेच्या कारखान्यात हा अपघात झाला. गाडीतून काचा उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दाबले गेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ही घटना घडली. या ठिकाणी असलेल्या एका काचेच्या कारखान्यात माल उतरताना काचा फुटल्या. त्यात काचेच्या पेटीखाली काही कामगार अडकल्याची माहिती कोंढवा भागातील अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काचेच्या पेटीखाली दाबले गेलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले. त्यातील चार जण अस्वस्थ होते. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु दाबले गेलेल्या सहा कामगारांपैकी चार जणांचा - [मुख्यमंत्र्यांवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल](https://ajinkyabharat.com/file-a-case-against-the-chief-minister-immediately-and-file-a-petition-in-the-mumbai-high-court/): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्यामार्फत ही केली याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे मुस्लिमद्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या सुनावणी होण्याची शक्यता आहे. भडकाऊ भाषण करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याची सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिली आहे. मुस्लिम द्वेषी मेसेज जाणीवपूर्वक - [जम्मू-कश्मीरमधील रॅलीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांची प्रकृती खालावली](https://ajinkyabharat.com/congress-president-kharges-health-during-a-rally-in-jammu-and-kashmir/): काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी जम्मूमधील जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना काही मिनिटांसाठी भाषण थांबवावे लागले. त्यानंतर त्यांनी उभे राहून 2 मिनिटे भाषण केले. ‘मी 83 वर्षांचा आहे. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही,’ असा दावाही यावेळी खरगे यांनी केला. खरगे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला. कर्नाटक सरकारचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. प्रियांकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘जम्मू-काश्मीरच्या जसरोटा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना वडील मल्लिकार्जुन खर्गे यांना - [सलील देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला! ](https://ajinkyabharat.com/salil-deshmukh-uddhav-thackerays-bhetila/): माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्यांचे ते आज अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांचा मुक्काम नागपुरातील हॉटेल रेडिसन येथे आहे. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी सलील देशमुख पोहचले आहे. अनिल देशमुख हे काटोल विधानसभा सोडायला तयार नसल्याने सलील देखमुख हे पर्यायी मतदार संघाच्या शोधात आहे . त्यामुळे सलील देशमुख यांच्या पर्यायी मतदारसंघाला घेऊन - [मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच!](https://ajinkyabharat.com/manoj-jaranges-second-fair-to-be-held/): दसऱ्याच्यादिवशी मेळावा घेण्याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. त्यात शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा असो की भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा असो यात आता आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. ती म्हणजे यावर्षीपासून नारायण गडावर ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून रणशिंग फुंकले असून जरांगेंनी या बैठकीत तशी घोषणा केली. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज नारायणगडावर पार पडली. या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले - [चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदीची लक्षणे](https://ajinkyabharat.com/symptoms-of-recession-in-chinas-economy/): अमेरिकेतील मंदीचं संकट काही प्रमाणात कमी झालेले असताना आता जगातील दुसरी मोठी महासत्ता असलेल्या चिनी अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या या दोन्ही अर्थव्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे ज्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे. यूएस इकॉनॉमी मंदीच्या गर्तेत सापडण्याची भीती आता कुठे कमी झाली असताना चीनमध्ये २००८ सारख्या मंदीची लक्षणे दिसू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत चीनने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २०२० च्या लॉकडाऊनसारख्या बुस्टर घोषणा जाहीर केल्या असून देशातील रिअल इस्टेट निर्देशांक दोन वर्षांत ८२ टक्क्यांनी कोसळला तर देशात १९९९ नंतरची सर्वात मोठी चलनवाढ पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा दर अनेक दशकांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला - [कानपूर कसोटीत पावसाचा व्यत्यय](https://ajinkyabharat.com/kanpur-test-water-expenditure/): ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द चाहत्यांची निराशा भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. दरम्यान, ओल्या मैदानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. Read also: https://ajinkyabharat.com/protest-against-burial-of-dead-bodies-of-akshayyas-in-ulhasnagar/ - [उल्हासनगरमध्ये अक्षयच्या मृतदेहास दफन करण्यास विरोध](https://ajinkyabharat.com/protest-against-burial-of-dead-bodies-of-akshayyas-in-ulhasnagar/): बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर आता त्याचा दफनविधी वादात सापडला आहे. अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर प्रकरण वादात असल्याने कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे भविष्यात पुराव्यांची आवश्यकता लागू शकते. त्यामुळे अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दहन करण्याऐवजी दफन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण अक्षय शिंदे याच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार अक्षय शिंदे याच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी जागा शोधत आहे. पण ठिकठिकाणी स्थानिकांच्या होणाऱ्या विरोधामुळे अक्षयच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळणं कठीण होऊन बसलं आहे. प्रशासनाने उल्हासनगर येथे अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी जागा शोधली होती. पण तिथे - [७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर!](https://ajinkyabharat.com/pardeshi-scholarship-approved-for-75-obc-students/): राज्य शासनाने GR काढला राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. याबाबत २६ सप्टेंबरला राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता त्यानंतर ३ दिवसांत राज्य सरकारकडून ही पाऊले उचलण्यात आली. ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने बैठक घेतली. त्यात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. संघटनेनं मागणी केल्यानंतर ३ दिवसात हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे ओबीसी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व - [नेपाळमध्ये महापूर!](https://ajinkyabharat.com/mahapur-in-nepal/): नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागात महापूर आला आहे. ज्यामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा मान्सून पाऊस अनेकदा संपूर्ण दक्षिण आशियामध्ये प्राणघातक पूर आणि भूस्खलन घडवून आणतो. पाठिमागिली काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरुन निर्सर्गाचा एक पॅटर्न निरीक्षकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान, तज्ञांनी असा इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - [कोविड योद्धा कुटुंबियांना एक कोटी रुपये -सीएम आतिशी](https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/): दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे. मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते – यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, दिल्लीतील लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. कोरोना महामारी हे - [पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राला देणार 11,000 कोटीचं 'गिफ्ट'](https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-will-give-11000-crores-gift-to-maharashtra-today/): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी पुणे येथील मेट्रोच्या कामाचे लोकार्पण केले जाणार आहे. दुपारी 12.30 ते 1.05 यावेळेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण होणार असून यावेळी मोदींकडून महाराष्ट्राला तब्बल 11,200 कोटींच्या विकास प्रकल्पाचे गिफ्ट दिले जाणार आहे. यात पुणे मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट विभाग, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सोलापूर विमानतळ आणि इतर यांचा समावेश आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गावरील मेट्रोच्या कामाला तब्बल 1,810 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट ते कात्रज विस्ताराची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार - [तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल](https://ajinkyabharat.com/major-reshuffle-in-the-cabinet-of-tamil-nadu-government/): तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सरकारच्या वतीनं राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच, त्यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त नियोजन आणि विकास खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसी स्विकारल्या असून उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तामिळनाडूचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी आणि आर. राजेंद्रन, थिरू एसएम नस्सर यांच्या समावेशासह उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची शिफारस राज्यपालांना केली आहे. नवे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा - [पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण](https://ajinkyabharat.com/inauguration-of-punyatil-underground-metro-modikandu/): गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे पुण्यात उपस्थित आहेत, या मेट्रोमधून आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित नेते महिला आणि लहान मुले पहिल्यांदा प्रवास करणार आहेत, त्यांनतर आज दुपारी ४ वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले - [मनोज जरांगेंचा अमित शाहांवर निशाणा!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9c-%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be/): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दूजाभाव करू शकत नाही. राज्यात आधी भाजप नव्हतं. तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या थोबाडीत मारून त्यांना दोघांना एकत्रित आणायचं. समजावून सांगायच तर तुम्ही त्यांना बाजूला केला. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची वाट लावली. त्या बांगलादेशी बाईला आणलं आहे. अमित शाह यांना कत्तली करायच्या का? दादागिरीने यांना खुर्ची आणायची आहे. पण जनतेने राजकीय - [सावधान... वाघ फिरतोय](https://ajinkyabharat.com/beware-the-tiger/): यवतमाळ : गेल्या आठ दिवसापासून शहराला लागून असलेल्या गोधणी, बोदगव्हाण, लासीना, पिंपरी शेतशिवारात वाघ फिरत असल्याची चर्चा होती. दोन दिवसापूर्वी वाघाने बैलाचा फडशा पाडला. त्यामुळे वाघ असल्याची खात्री झाली. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व खेड्यावरून यवतमाळ येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व नोकरदार यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले. शुक्रवारी, ता. 27 रोजी सायंकाळी जामवाडी परिसरात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाली. नदी काठावरून वाघ एका म्हैसीच्या मागे लागला होता. यावेळी जामवाडी येथील गुराखी व नागरिक उपस्थिती होते. या घटनेचे दृश्य कॅमेराबद्ध केले गोदावरी अर्बचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांनी. या माध्यमातून त्यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून याबाबत वन विभाग व पोलीस विभागाला देखील - [मेट्रोचं उद्घाटन न झाल्याने मविआ आक्रमक!](https://ajinkyabharat.com/maviya-aggressive-due-to-non-inauguration-of-metro/): पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात त आहे. शिवाजीनंगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाच उद्घाटन होणार होत, मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि हे उद्घाटनही लांबणीवर पडलं. मात्र यामुळे पुण्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या रविवारी या मेट्रो मार्गाचं ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. नरेंद्र मोदी हाय हाय अशा - [मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न](https://ajinkyabharat.com/attempt-to-vandalize-the-office-of-minister-devendra-fadnavis/): महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिल्याची माहिती आहे. मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची लगबग सुरु होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे - ['या' दिवशी येणार पीएम किसान निधीचा हप्ता](https://ajinkyabharat.com/pm-kisan-nidhi-week-will-come-on-which-day/): देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम किसान सम्मान निधीचा 18 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात विधानसभेचे पडघम वाजत असताना ही आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. राज्यात दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता पीएम किसानचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेत दरवर्षी 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम जमा करण्यात येते. आतापर्यंत या योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेतंर्गत 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचा प्रतिक्षा आहे. - [अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊतांना अटकपूर्व जामीन मंजूर](https://ajinkyabharat.com/in-the-case-of-abru-nuksani-sanjay-rautana-got-the-pre-arrest-land-granted/): मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लगोलग संजय राऊत यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणात संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यापैकी 16 शौचालयं बांधण्याचं कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्र सादर - [एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही – आदित्य ठाकरे](https://ajinkyabharat.com/maharashtra-has-never-seen-such-an-inefficient-chief-minister-aditya-thackeray/): काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पण ही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्यांचं हे घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे, गेल्या वर्षीचा किंवा या वर्षीचा रास्ता घोटाळा असेल, दोन्ही आम्ही एक्स्पोज केलं. पण अजूनही रस्ते खोदून ठेवले आहेत,अर्धा किलोमीटर देखील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम झालेलं नाही असे सांगत शिवसेना (उबाठा गट) नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाहीत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. काल संध्याकाळापासून महाराष्ट्रात, मुंबईत जोरदार पाऊस झाला. - [राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान!](https://ajinkyabharat.com/torrential-rains-caused-damage-in-the-state/): मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली. गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे. मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी झाली. पपई पिकत नसल्याने पपई - ['येक नंबर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!](https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-yek-number-released/): गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता होती. आता अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या - [पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!](https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-pune-visit-canceled/): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येणार होते. शहरातील महत्त्वकांशी अशा नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप श्रेष्ठी हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. मागील दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यामध्ये येणार होते. त्यामुळे महायुतीसाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत होता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर परशूराम महाविद्यालय मैदानावर होणार होता. आता मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते - [दोन महिन्यांपासून तक्रार दाखल करून नुकसान ग्रस्त पिकांचे सर्वे नाही](https://ajinkyabharat.com/there-is-no-survey-for-the-pikas-suffering-loss-after-filing-complaint-since-last-two-months/): कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी  शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याची ऑनलाइन तक्रार करून आली होती. मात्र या परिसरातील त्यांच्या मागिल शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आलेल्या लोकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून ठेवण्यात आला आहे काही शेतकऱ्यांच्या जवळून १ एक्कर ५०० रूपये प्रति पैसे घेऊन खोट्या क्षेत्रात जाऊन सर्वे केला आहे. मात्र यामध्ये अकोला जिल्हा कृषी अधिकारी, तथा तालुका कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे कर्मचारी यांनी लाखो रुपये लुबाडणूक करून खोटे सर्वे केले आहेत त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान - [मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित!](https://ajinkyabharat.com/manoj-jarangens-nutrition-postponed/): जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे, असं जरांगे म्हणाले. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही. कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले तसे करायचे. न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारला. त्यानंतर समाजाने त्यांना सकारात्मकता दाखवली. - [एन्काऊंटर होऊच शकत नाही, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले](https://ajinkyabharat.com/encounter-cannot-happen-high-court-reprimands-state-government/): अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारच्या वकिलांवर न्यायालयाने प्रश्नांची सरबत्ती करत ही एन्काऊंटर होऊच शकत नाही. या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का? याला एन्काऊंट र म्हणू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे? आरोपीला काबू करायला हवे होते, आरोपीला गोळी का मारली? तीन गोळ्या मारल्या, एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या? चार पोलीस एका - [योगी सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट!](https://ajinkyabharat.com/big-gift-to-yogi-government-employees/): लवकरच जाहीर करणार डीएमध्ये 4 टक्के वाढ! उत्तर प्रदेश सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. असे मानले जात आहे की, सरकार लवकरच 15 लाख कर्मचारी आणि 8 लाख पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ जाहीर करणार आहे. हा निर्णय दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अहवालात असे म्हटले आहे की, सीएम योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार केंद्र सरकारने डीए वाढीची घोषणा केल्यानंतर निर्णय घेईल, जी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासोबतच अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. हा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल, जो - [पुणे शहराजवळील धरणे भरली! नागरिकांना सतर्कतेचा इशारा ](https://ajinkyabharat.com/pune-city-near-delhi-dharna-bharli-warning-to-citizens/): पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९%, पानशेत १००%, वरसगाव १००% आणि टेमघर १००% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण १००% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. आज २४/०९/२०२४ ते २९/०९/२०२४ या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे मुठा व पवना नदीपात्रात येव्या नुसार व मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे, तसेच त्यानंतर पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/ जास्त करण्यात येईल. उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) - [कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर!](https://ajinkyabharat.com/konkan-goa-central-maharashtra-rainfall/): अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी राज्यातील हवामान कमालीचे बदलत असून, मागील दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझीम पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे. हिच स्थिती पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रदीर्घ काळ विश्रांती घेऊन पुन्हा सक्रीय झालेला हा परतीचा पाऊस तर नव्हे ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, परतीच्या पावसाबाबत आयएमडीने अद्याप तरी भाष्य केले नाही. पर्जन्यमान यंदा समाधानकारक म्हणावे असे आहे. राज्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली आहे. अर्थात, त्यातही - [आज शाळा बंद! राज्यातील शिक्षकांचे सामूहिक रजा आंदलोन](https://ajinkyabharat.com/schools-closed-today-teachers-collective-raza-andolan-in-the-state/): राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) एक दिवसाचे लाक्षणीक आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्व शिक्षक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे सुमारे 40 हजार शाळा बंद आहेत. ज्याचा जवळपास पावणेदोन लाख मुलांवर परिणाम होईल. एक दोन नव्हे तर तब्बल 22 शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये शिक्षकांची मान्यता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंबंधीच्या राज्य सरकारच्या धोरणांना लक्ष्य करण्यात आले. यासोबतच शाळांमध्ये पोषण आहार योजना अंमलबजावणी, जसे की, खीचडी बनविण्यासारखे अशैक्षणिक काम थांबवावे या मागण्यांकडे हे शिक्षक लक्ष वेधत आहेत. राज्यभरात आज शाळा बंद असतानाच, नव्याने मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची नुकतीच झालेली भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शिक्षकांनी विविध ठिकाणी जमून जिल्हाधिकारी - [पुण्यात दुपारी मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर!](https://ajinkyabharat.com/punyaat-afternoon-torrential-rain-konkan-maratyathee-rains-thrust/): राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पुणे शहरात अचानक दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक झाली. पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर, पुण्यातील टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं, अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक - [आशुतोष गोवारीकर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी](https://ajinkyabharat.com/president-of-ashutosh-gowarikar-international-film-festival/): जगभरातील चित्रपटप्रेमींमध्ये मानाचा समजला जाणारा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव होणार असून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समितीनं या महोत्सवाची रुपरेषा सांगितली आहे. यात आशुतोष गोवारीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. आयोजक समितीने चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाबाबत सदस्यांची नावे जाहीर केली असून त्यात आशुतोष गोवारीकर आणि सुनील सुकथनकर या नामवंतांचा समावेश आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर - [मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूने अडवला](https://ajinkyabharat.com/maratha-movement-adwala-on-both-sides-of-dhule-solapur-highway/): विधानसभा निवडणुकीच्याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा वातावरण तापताना दिसत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची आता प्रकृती ढासळताना दिसत आहे. त्यांची ही परिस्थिती पाहून मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी आज अंतरवली सराटी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर वडीगोद्री गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्ग अडवला आहे. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये महिला आणि मुलीदेखील आहेत. जवळपास तासाभरापासून आंदोलकांनी दोन्ही बाजूने मार्ग रोखून धरला आहे. वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी समाजाचे आंदोलक आमनेसामने आल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. यानंतर आता मराठा समाजाचे आंदोलक थेट रस्त्यावर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पोलीस आता परिस्थिती - [बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये सॅमसंग गॅलक्सी 5 जी स्मार्टफोन](https://ajinkyabharat.com/samsung-galaxy-5g-smartphone-in-big-billion-days-rs-9999/): फ्लिपकार्टच्या बिग बिलिन डे सेलमध्ये सॅमसंग कंपनीने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा सॅमसंग 5जी स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी ए14 5जी फ्लिपकार्टच्‍या आगामी बिग बिलियन डेज सेलदरम्‍यान अद्वितीय ऑफर्ससह उपलब्‍ध केला आहे. ग्राहकांना 26 सप्‍टेंबरपासून बिग बिलियन डेजमध्‍ये 4 जीबी + 128 जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी 9999 रूपयांपासून सुरू होणाऱ्या निव्‍वळ खास किमतीत त्‍यांचा आवडता 5जी स्‍मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या डिलमध्‍ये 6500 रूपयांची नियमित सूट आणि 1000 रूपयांची त्‍वरित सूट (मूळ किंमत 17,499 रूपयांवर) असलेला स्मार्टफोन केवळ 9999 रुपयांत खरेदी करता येईल. सॅमसंग गॅलक्झीच्या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी + 128 जीबी व्‍हेरिएण्‍टचा मोबाईल फक्‍त 10,999 - [कंगना राणौतची मोठी मागणी!](https://ajinkyabharat.com/kangana-ranauts-big-demand/): रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध झाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते. दरम्यान, आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा खासदार कंगना राणौत यांनी केली आहे. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी करायला हवी, असे कंगना रणौत यांनी सांगितले. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. कंगना राणौत यांनी सोमवारी मंडीच्या नाचन विधानसभेत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली. त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे. कंगना राणौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर - [अभिनेत्री स्वरा भास्करचा पती सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक](https://ajinkyabharat.com/actress-swara-bhaskars-husband-is-interested-in-awakening-anushaktinagar-from-sp/): महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत आहे. या जागावाटपात कुणाला किती जागा मिळतात? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. विशेष म्हणजे काही जागांवर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. त्यापैकी एक महत्त्वाची जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ. अणुशक्तीनगरच्या जागा ही महायुतीत कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. या जागेवर अजित पवार नवाब मलिक यांना पुन्हा संधी देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांच्यावक नवी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप असल्यामुळे अजित पवार कदाचित त्यांच्या कन्येला विधानसभेचं तिकीट देऊ शकतात, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास - [अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!](https://ajinkyabharat.com/amit-shah-toured-maharashtra-for-two-days/): आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी अमित शहा हे आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत, अशी चर्चा रंगली आहे. अमित शाह हे आज नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर रात्री उशिरा संभाजीनगरमध्ये पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत - [मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली!](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patils-health-is-not-clear/): मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्यावेळी सलाईन लावण्यात आले होते. आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली. यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीरगंभीर झाले. महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर 16 सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून गेले आहे. सरकारने त्यांना जी आश्वासनं दिली. त्यातील काहींची अंमलबाजवणी झाली नाही. मुंबईच्या वेशीवर सरकारने सगेसोयऱ्याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची - [अक्षय शिंदे एन्काऊंटर, पोलिसांची पहिली पत्रकार परिषद](https://ajinkyabharat.com/first-journalist-council-of-akshay-shinde-encounter-police/): बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता विविध आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता याप्रकरणी पहिल्यांदाच पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं? याबद्दलचा खुलासा केला. अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी याप्रकरणातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तसेच सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले. काल जी घटना घडली आहे, त्याबद्दल एक अपडेट देण्यासाठी - [इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली! मुंबई सीमेवर जमला लाखोंचा जमाव](https://ajinkyabharat.com/imtiaz-jalils-tricolor-rally-crowd-of-lakhs-gathered-at-mumbai-seamover-jamla/): नितीश राणे आणि रामगिरी विरोधात मुंबई सीमेवर जमला लाखोंचा जमाव नितेश राणे आणि संत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत इम्तियाज जलील यांनी विशाल मोर्चा काढला. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर ते मुंबई असा हा मोर्चा निघाला. 11 सप्टेंबर रोजी माजी खासदार जलील यांनी सांगितले होते की ते 23 सप्टेंबर रोजी मुंबईला भेट देतील आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रती भेट देतील. या मोर्चात एक लाख लोक सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. भाजप नेते नितीश राणे यांनी 1 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि तोफखाना भागात रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ दोन जाहीर सभांना संबोधित केले होते. - [26 सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन!](https://ajinkyabharat.com/inauguration-of-rosi-solapur-airport-on-26-september/): पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर काही दिवसांतच सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले. सोलापूर-मुंबई सेवा सुरू करण्यापूर्वी पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. ही सेवा कंपनी ‘Fly91’ द्वारे प्रदान केली जाईल आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) योजनेअंतर्गत सुरू होईल. विमान कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्यास राज्य सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवालानुसार, भारताच्या विमान उद्योगातील सर्वात नवीन जोड असलेले FLY91 हे एक प्रादेशिक वाहक आहे. ही विमान कंपनी भारतातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून हवाई - [29 सप्टेंबरला मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता](https://ajinkyabharat.com/chief-minister-will-get-the-third-week-of-majhi-ladki-bahin-yojana-from-29th-september/): महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. आज मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. येत्या २९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री– माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या - [अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात संजय राऊत यांचा गंभीर आरोप](https://ajinkyabharat.com/serious-allegations-against-sanjay-raut-in-akshay-shinde-encounter-case/): “बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याचं एन्काऊंटर केलं तो आणि संस्था चालक असं मोठ सर्कल आहे. एकाच आरोपीला अटक केली. आंदोलकांच्या घरात घुसून धिंड काढली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले” असं संजय राऊत म्हणाले. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात ते बोलत होते. “एन्काऊंटर खरं की, खोटं हे जनतेला माहित आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, ते आधी मागे घ्या. आरोपीच्या हाताता बेड्या आहेत. आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे. तरी सुद्धा कल्याण जंक्शनला आरोपी पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करतो. संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला - ['या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट!](https://ajinkyabharat.com/or-run-away-from-rain-orange-alert/): सोमवारपासून महाराष्ट्र राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले. आज पासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह, मुसळधार आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. आज पहाटे मुंबई शहरात वीजांच्या कडकडाटीसह पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार. बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलक्या ते मध्यम - [नवरा माझा नवसाचा 2 ची बॉक्स ऑफिस वर दमदार कमाई!](https://ajinkyabharat.com/navra-majha-navsacha-2-chi-box-office-and-strong-earnings/): नवरा माझा नवसाचा 2 ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दमदार ओपनिंग केल्यानंतर चित्रपटाने चांगली कमाई सुरूच ठेवली आहे. वीकेंडला चित्रपटाने 7.84 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 1000 स्क्रिनमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील 6000 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग पैकी आहे. 1000 पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला 600 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट दिनाचा सिनेमाला फायदा झाला. 99 रुपयांना चित्रपट उपलब्ध झाल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी चित्रपट पाहिला. - [देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार](https://ajinkyabharat.com/connecting-20-rivers-of-the-country-with-each-other/): देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते.  हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हातात घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील अनेक महत्वाच्या आणि मोठ्या नद्या एकमेकांना जोडून, दुशली भागात त्यांचे पाणी वळवणे असा हा प्रकल्प आहे. दरम्यान आता याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी भाष्य केले आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील काही महिन्यांत देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती (जलसंसाधन) मंत्री सी. आर. पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी - [लाडूच्या वादानंतर तिरुपती मंदिरात देवस्थान समितीचा मोठा निर्णय!](https://ajinkyabharat.com/big-decision-of-tirupati-mandirat-devasthan-committee-after-laduchyas-promise/): आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या शुद्धीकरणासाठी महाशांती यज्ञ करण्यात आला. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) मंडळाच्या अधिका-यांसह 20 पुजारी आज सोमवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत चाललेल्या पंचगव्य परीक्षण (शुद्धीकरण) मध्ये सहभागी झाले होते. विधीमध्ये लाडू आणि अन्नप्रसादाने स्वयंपाकघर शुद्ध करण्यात आले. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीने 18 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये (प्रसादम) प्राण्यांचे चरबीयुक्त तूप आणि माशाचे तेल मिसळल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी, टीडीपीने प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला आणि त्याच्या आरोपांची पुष्टी केल्याचा दावा केला. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांपैकी एक कृष्णा शेषचल दीक्षितुलु सांगतात, “मंदिराच्या शुद्धीकरणासाठी काय केले पाहिजे याचा प्रस्ताव - [राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर!](https://ajinkyabharat.com/renaming-of-14-itis-in-the-state/): राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईतील आयटीआयला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, - [सरपंच, उपसरपंचांचे मानधन होणार दुप्पट!](https://ajinkyabharat.com/sarpanch-deputy-sarpanch-will-be-honored-with-double/): विधानसभेच्या तोंडावर महत्त्वाचा निर्णय राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास विभागांतंर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच राज्य मंत्रिमंडळाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यासही मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद एकच असावे, - [दिल्ली सीएम आतिशींनी घेतलेला पहिलाच निर्णय चर्चेत!](https://ajinkyabharat.com/delhi-cm-atishinis-first-decision-discussed/): दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अतिशी यांनी आज पदभार स्वीकारला. त्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या आणि औपचारिकता पूर्ण केली. यादरम्यान आतिशी यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सीएम ऑफिसमध्ये रिकामी खुर्ची सोडली आणि स्वतः त्या दुसऱ्या खुर्चीवर बसल्या. या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. आतिषी म्हणाल्या की, ‘राम वनवासात गेल्यावर ज्याप्रमाणे भरतने अयोध्येचे सिंहासन घेतले, त्याचप्रमाणे मी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेईन. 4 महिन्यांनंतर दिल्लीची जनता केजरीवाल यांना पुन्हा त्याच खुर्चीवर बसवणार आहे. तोपर्यंत ही खुर्ची याच खोलीत राहून केजरीवालजींची वाट पाहिल. आतिशी यांच्या वक्तव्यावर दिल्ली भाजपचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, ‘या कृतीमुळे आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेसोबतच दिल्लीतील - [अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87/): श्रीलंकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे. जेव्हीपी अर्थात मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अनुरा दिसनायके हे डाव्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत. अनुरा दिसनायके हे श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. सजित प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. 57 लाख 40 हजार 179 मतं मिळवत अनुरा दिसनायके विजयी झाले आहेत. अनुरा दिसनायके यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अनुरा कुमारा दिसनायके हे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. समगी जन बलवेगया पक्षाचे नेते सजित प्रेमदासा आणि अनुरा दिसनायके या दोघांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या फेरीच्या अखेरपर्यंत एकालाही 50 टक्केंपेक्षा जास्त मतं मिळाली नाहीत. - [चाइल्ड पॉर्नोग्राफीबद्दल सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल](https://ajinkyabharat.com/supreme-court-issues-verdict-on-child-pornography/): चाइल्ड पॉर्नोग्राफीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणं किंवा पाहणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. केवळ चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणं आणि पाहणं हा POCSO कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नसल्याचं मद्रास हायकोर्टाने म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ या शब्दाच्या जागी ‘बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक सामग्री’ असा शब्द वापरण्याचा अध्यादेश जारी करण्याची सूचना केली आहे. यापुढे ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ हा - [भारतातर्फे ऑस्करसाठी 'लापता लेडीज’ची अधिकृत एंट्री!](https://ajinkyabharat.com/indias-official-entry-for-missing-ladies-for-oscars/): प्रसिद्ध दिग्दर्शक किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवला. फक्त क्रिटीक्स नव्हे तर लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला, त्याचे प्रचंड कौतुकही झाले. आता या चित्रपटाच्या क्रू साठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारताकडून ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ ची निवड झाली आहे. 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी लापता लेडीज चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्श, कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर क्रू यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा , अभिमानाचा क्षण आहे. 97 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर 2025) साठी भारतातर्फे किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ची एंट्री झाली आहे. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले - [मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार! संभाजीराजेंचा इशारा](https://ajinkyabharat.com/manoj-jarangenas-gesture-if-something-happens/): मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून - [शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा!](https://ajinkyabharat.com/public-meeting-in-sharad-pawaranchi-chiplun/): आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहे. त्यात आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सध्या चिपळूणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल १८ वर्षांनी शरद पवार यांची चिपळूणध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. शरद पवार यांची चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आज ही सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या या सभेची तयारी प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी केली आहे. या सभेतून खासदार शरद पवार - [चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने जिंकली 3 सुवर्णपदके!](https://ajinkyabharat.com/india-wins-3-gold-medals-in-chess-olympiad/): 97 वर्ष जुना विक्रम मोडला चेस ऑलिम्पियाडच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने असे काही केले आहे जे 97 वर्षात यापूर्वी कधीही होऊ शकले नव्हते. डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या जोरावर भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. याशिवाय महिला विभागातही भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. दुसरीकडे गुकेशनेही वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अशा प्रकारे भारताने 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे खेळल्या जात असलेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये गुकेशने व्लादिमीर फेडोसेव्हचा पराभव केला, तर एरिगेसीने जान सुबेलचा पराभव केला. 18 वर्षीय डी गुकेशने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक - [प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून पुनरागमनाच्या तयारीत!](https://ajinkyabharat.com/preparing-for-the-return-of-monsoon-after-a-long-break/): आभाळात मेघांची दाटी, पाऊस मुसळधार बरसण्याच्या तयारीत अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी  राज्यात सुरु असलेला मान्सून प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमनाच्या तयारीत आहे. आजपासून तो पुन्हा एकदा अस्तित्व दाखविण्यासाठी सज्ज झाला असून, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस बरण्याची शक्यता आहे. या काळात वातावरण थंड आणि आकाश ढगाळ राहील. तसेच, राज्यातील आज आणि उद्याचे हवामान पर्जन्यवृष्टीस अनुकुल राहील असे आयएमडीचे संकेत आहेत. काही जिल्ह्यांसाठी संभाव्य परिस्थितीचा विचार करुन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या राज्यातील हवामान आणि पावसाची स्थिती. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अंदमान बेट आणि समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. - [साऊथ स्टार चिरंजीवीचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले!](https://ajinkyabharat.com/south-star-chiranjeevi-boat-registered-in-guinness-book/): 45 वर्षांच्या कारकिर्दीत 156 चित्रपट, 537 गाणी, 24,000 हून अधिक डान्स मूव्हज..  साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी कोनिडेला यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये  नोंद झाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी स्टार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधीने त्यांना हा सन्मान दिला, त्यांच्यासोबत बॉलिवूड स्टार आमिर खानही मंचावर उपस्थित होता. 45 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 156 चित्रपटांच्या 537 गाण्यांमध्ये 24,000 हून अधिक डान्स मूव्ह्ज केल्या आहेत. चिरंजीवी कोनिडेला यांना मिळालेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र असे लिहिले आहे की, ‘भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात यशस्वी अभिनेता /नर्तक म्हणजे चिरंजीवी उर्फ ​​मेगा स्टार.’ या सन्मानावर प्रतिक्रिया देताना चिरंजीवी म्हणाले की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून - [मुर्तिजापूरात भाऊजींच्या कार्यक्रमाला वहिनींची गर्दी!](https://ajinkyabharat.com/murtijapurat-bhaujinchi-programala-wahininchi-gardi/): मूर्तिजापुरात आदेश बांदेकरांनी ‘खेळ मांडियेला’! टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर परिचत व प्रसिद्ध असलेले लाडके ‘भाऊजी आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी केले होते. खेळ, किस्से आणि गप्पा गाणी अशी संगीतमय धमाल करीत महिलांसाठी पैठणीसह अनेक बक्षिसांची लयलूट करणारा ‘खेळ मांडियेला हा कार्यक्रम येथील लाल शाळा मैदानावर पार पडला. महिलांशी हसत खेळत किस्से आणि गप्पांबरोबर विविध खेळ खेळत जिव्हाळ्याचे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला महिलांची न भुतो न भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळली होती. महिलांना वितरित केलेल्या कुपनच्या - [गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'चे सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण](https://ajinkyabharat.com/network-disappeared-from-the-morning-of-ganpati-visarjan-users-shocked/): गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे. जिओ मोबाईलचे नेटवर्क डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. जिओच्या नेटवर्कवरुन कॉल, मेसेज कोणत्याही प्रकारची सेवा सुरु नाही. याशिवाय, जिओचे इंटरनेटही डाऊन झाले आहे. त्यामुळे जिओचे युजर्स अडचणीत सापडले आहेत. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी किती वेळ लागणार, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. Reliance Jio चं नेटवर्क गेल्या 1 तासापासून डाऊन आहे. त्यामुळे Jio युजर्सची अनेक कामं रखडली आहेत. एका युजरने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे की, IDC (डेटा सेंटर) मध्ये लागलेल्या आगीमुळे जिओ सेवा बंद - [दिल्ली: आप नेत्या आणि मंत्री आतिशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!](https://ajinkyabharat.com/delhi-aap-leader-and-minister-atishi-will-take-oath-as-chief-minister/): राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. आज अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यापलांकडे सोपवणार आहेत. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबद्दल चर्चा रंगली आहे. अखेर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्‍याचे नाव समोर आले आहे. तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून - [मनोज जरांगे यांची मध्यरात्री उपोषणाला सुरूवात](https://ajinkyabharat.com/manoj-jaranges-midnight-snack-starts/): मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आज सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवला सराटी येथेउपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारला आता शेवटची संधी आहे. सरकार आम्हाला जाणूनबुजून आरक्षण देत नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता सुरूवात झाली आहे. मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली - [होय मला मुख्यमंत्री व्हायचंय..! -अजित पवार](https://ajinkyabharat.com/yes-chief-minister-why-ajit-pawar/): विधासभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे. अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला आहे. महायुतीच सरकार आणणं आमचं पहिलं टार्गेट आहे. महायुतीची सगळे घटक आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. जागावाटपाच बरेच काम झालेलं आहे. काही ठिकाणी मार्ग निघाला नाही तर आम्ही बसून मार्ग काढू. जागावाटप झालं की आम्ही जाहीर करू, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत 80 ते 90 जागा लढण्यावर दावा केला असल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात - [मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये](https://ajinkyabharat.com/chief-minister-chhatrapati-sambhajinagar-on-the-occasion-of-marathwada-muktisangram-day/): आज 76 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण छत्रपतीसंभाजीनगर मधील सिद्धार्थ मैदानावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार भागवत कराड, खासदार कल्याण काळे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्याच्या भरभराटीची कहाणी सांगितली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो,सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करून मराठवाड्याच्या समोर लागणार दुष्काळग्रस्त हा शब्द दूर करायचं आहे. मराठवाडा ग्रीडला आम्ही पुन्हा चालना दिली आहे. नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग आमच्या काळात - [पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात](https://ajinkyabharat.com/punyaat-chandrakant-patils-escort-vehicle-accident/): पुण्यामध्ये सोमवारी रात्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात सुदैवाने चंद्रकांत पाटील यांना कोणतीही इजा झाली नाही. एका मद्यपी वाहन चालकाने दारूच्या नशेत त्यांच्या ताफ्यातील गाडीला धडक दिली. चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी रात्री पुण्यात दाखल झाले होते. यात त्यांच्या गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय. पोलिसांनी या घटने बाबत दिलेल्या माहितीनुसार, मद्यपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे. पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. दरम्यान, राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. - [अकोल्यात जनजीवन सुरळीत, शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन](https://ajinkyabharat.com/appeal-to-the-police-to-maintain-peace-and-harmony-in-the-unprecedented-life/): अकोला : काल अकोला शहरातील हरिहर पेठ भागात झालेल्या दोन गटातील राडा नंतर या भागात तणावपूर्ण शांतता पसरली होती. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली होती, या दगडफेकीत काही नागरिक जखमी सुद्धा झाले आहेत.. पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल असून या भागातील जनजीवन आता सुरळीत झालं आहे मध्यरात्री पोलिसांनी दंगेखोरांना अटक करण्याची कारवाई सुरू केली होती यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत सुमारे वीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केलं असून या भागात आता शांतता आहे… - [जिगराच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट दिल्लीला](https://ajinkyabharat.com/alia-bhatt-delhila-for-jigrachaya-promotion/): इंस्टाग्रामवर शेअर केले सुंदर फोटो बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती दिल्लीला पोहोचली, जिथे तिने तिचे सुंदर फोटो चाहत्यांना शेअर केले. यावेळी आलियाने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. हलका मेकअप, मोकळे केस आणि स्टायलिश कानातले यांनी तिचा लूक पूर्ण झाला होता. कॅमेऱ्यासमोर आलिया खूप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिचे कौतुक करत आहेत. ‘जिगरा’ हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून, आलियाचे चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. आलियाच्या या चित्रपटाची बरीच चर्चा होत असून, - [संजय मंडलिकांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात](https://ajinkyabharat.com/sanjay-mandalikancha-mulga-vidhansabhachya-ringanat/): कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी घोषणा केली. यामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी याचे खापर महायुतीतील नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि तत्कालीन भाजप नेते समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांवर फोडले होते. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंडलिक गटाने स्वतंत्र मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना एकनाथ शिंदे गटातील जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते. माजी - [राहुल गांधी दिल्लीत काढणार न्याय यात्रा](https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-delhit-kadhanar-nyay-yatra/): जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती. आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा ठळकपणे मांडणार आहे. काँग्रेसची न्याय यात्रा २३ ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबरला संपेल. - [रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट बनली जगातील सर्वात श्रीमंत गायिका](https://ajinkyabharat.com/rihanna-becomes-the-richest-singer-in-the-world-after-taylor-swift-becomes-worlds-richest-singer/): रिहानाला मागे टाकत टेलर स्विफ्ट जगातील सर्वात श्रीमंत गायिका बनली आहे.फोर्ब्जच्या यादीनुसार या आठवड्यात टेलर स्विफ्टची संपत्ती 1.6 अब्ज डॉलर झालेली आहे. या आधी रिहानाकडे हा मान होता. फोर्ब्जच्या यादीत रिहाना आता 1.4 अब्ज डॉलर संपत्तीमुळे दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. 34 वर्षीय टेलर स्विफ्ट ही अलिकडे अमेरिकेच्या व्हाईट प्रेसिडेन्ट कमला हॅरिस यांच्या प्रचारासाठी गेल्याने चर्चेत आली होती. टेलर स्विफ्ट हिच्या गेल्यावर्षीच्या वर्ल्ड वाईट टुर इरास टुर मुळे जगातील सर्वात श्रीमंत म्युझिशियन होण्याचा मान तिला मिळाला आहे. पोसस्टार डाटानुसार या एका टुरमुळे साल 2023 मध्ये स्विफ्टला 1 अब्ज डॉलरची कमाई झाल्याचे म्हटले जाते. आठ महिन्यात 60 शो केल्याने ही कमाई झालेली आहे. - [हरयाणात वीरेंद्र सेहवागची ‘बॅटिंग’ फ्लॅाप, प्रचार केला तो उमेदवार पिछाडीवर](https://ajinkyabharat.com/haryanat-virendra-sehwagchi-batting-flop-campaign-banana-then-candidate-lag-behind/):   नवी दिल्ली : हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. त्याचवेळी भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. नवीन सरकारसाठी ५ तारखेला मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी थेट लढत आहे. दरम्यान या लढाईत भाजप आघाडीवर आहे. तर ज्या उमेदवारासाठी भारताचा स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने प्रचार केला तो उमेदवार सध्या पिछाडीवर आहे. हरयाणामध्ये तोशम मतदारसंघात भाजपच्या श्रुती चौधरी विरुद्ध कॉँग्रेसचे ,अनिरुद्ध चौधरी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत - [जम्मू-काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर](https://ajinkyabharat.com/nc-congress-46-jaganwar-aghadivar-in-jammu-and-kashmir/): आता जम्मू-काश्मीरचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री? नवी दिल्ली  : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहेत. मतमोजणीदरम्यान एनसी अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे पुढचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील. माध्यमाशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘ओमर अब्दुल्ला संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्री असतील. पॉवर शेअरिंग हा मुद्दा नाही. आम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभारी आहोत. जनतेने आपला जनादेश दिला असून, 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले होते. यासह लडाख केंद्रशासित - [हरियाणातून विनेश फोगाट विजयी](https://ajinkyabharat.com/haryanatoon-vinesh-phogat-victorious/): हरियाणा विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट या यंदा राजकरणाच्या मैदानात उतरल्या होत्या. हरयाणाच्या जुलाना मतदारसंघातून त्या कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. रियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. त्यांना भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांच्याशी कडवी टक्कर होती. फोगट सुरुवातीला कॅप्टन बैरागी यांच्यापेक्षा मागे होते, पण शेवटी ५,७६१ मतांनी विजयी झाल्या आहेत. हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन - [हरियाणा विधानसभेच्या 90 जागांवर मतमोजणी सुरू, भाजप आघाडीवर](https://ajinkyabharat.com/haryana-legislative-assembly-90-jaganwar-matmojani-suru-bjp-aghadivar/): काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता मुंबई : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (congress)प्रचंड आघाडी घेतली होती.   मात्र आता निकाल बदलत असल्याचे पाहायला मिळत असून भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा जल्लोष करणाऱ्या काँग्रेसची आता वक्त बदल गए और जज्बात बदल गए, अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. कालांतराने काँग्रेसची आघाडी मजबूत होत गेली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले. फोटो आणि सेल्फी काढण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांना हरियाणात विजयाची इतकी आशा होती की ते ढोल-ताशांच्या तालावर ही नाचले. तर - [मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत](https://ajinkyabharat.com/central-railway-traffic-disrupted/): दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. मिळालेल्या माहिती नुसार, मध्य रेल्वेची वाहतूक सकाळपासूनच विस्कळीत झाली आहे. दिवा आणि कोपर या स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. यामुळे स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरु आहेत. मध्य - [देवीच्या दर्शनासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला](https://ajinkyabharat.com/pour-gyanwar-kalacha-for-the-darshan-of-the-goddess/): बस आणि कारच्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. कारमधील वाणी कुटुंब जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. तर यातील एकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता निघाली. दरम्यान ही - [श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक](https://ajinkyabharat.com/srirampurchaya-maji-amradas-women-atrocities-case-stuck/): अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भानुदास मुरकुटे असे आमदाराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. - [महाराष्ट्रात येत्या दोन-चार दिवसात आचारसंहिता!](https://ajinkyabharat.com/maharashtra-code-of-conduct-in-the-next-two-to-four-days/): विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकांचं बिगुल वाजण्याच्या सर्वजण प्रतीक्षेत आहेत. राजकीय पक्षांनी देखील मोठी तयारी केली आहे, सभा, दौरे, पक्षांतर, भेटीगीटी, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ते काम मार्गी लागण अवघड आहे असं अजित पवारांनी आज म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ती मार्गी लागणं अवघड आहे. बारामतीचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपण - [गेल्या 9 महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/31-people-died-due-to-dengue-in-last-9-months-in-india/): मुंबईत 3,435 प्रभावित रुग्णांची नोंद  राज्यात सध्या डेंग्यू चा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 13,594 रुग्ण प्रभावित झाले आहेत. डासांमुळे पसरणाऱ्या या आजारामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मुंबईत या आजाराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यात डेंग्यूची 3,435 प्रकरणे आढळून आली असून 12 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी रहिवाशांचे प्रबोधन करण्यासाठी ‘भाग मच्छर भाग’ जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. डासांची उत्पत्ती ठिकाणे वेळेवर नष्ट केल्याने डेंग्यू आणि इतर संबंधित आजारांवर नियंत्रण मिळू शकते यावर - [शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे  आमदारांची पेन्शन बंद करा](https://ajinkyabharat.com/like-government-employees-pension-of-mlas-should-be-stopped/): माजी सैनिकाचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण अकोला : राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची ज्याप्रमाणे पेंशन बंद केलेली आहे त्या प्रमाणे आमदारांची पेन्शन बंद करण्यात यावी या मागणीसाठी दिलीप सरदार या माजी सैनिकाने जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे. आमदाराच्या वेतनामध्ये 50 टक्के कपात करण्यात यावी आमदार उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी जसा संपूर्ण संपत्तीचा तपशील देतात तसाच तपशील हा त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर देणे बंधनकारक करावे राज्य सेवेतील आणि केंद्रीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांची सरसकट पेंशन योजना सुरू करण्यात यावी. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.. - [रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी गोंधळ](https://ajinkyabharat.com/confusion-at-the-inauguration-of-ratnagirit-waqf-board-office/): आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आज मोठा राडा झालेला बघायला मिळाला. सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवले. रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा आणि भाजपचा तीव्र विरोध होता. त्यामुळे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पण वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या बाहेर उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांना आंदोलकांची गर्दी बघून कार्यक्रम - [कृषी विभाग आणि यूनिवर्स एक्सपोर्ट्सच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर](https://ajinkyabharat.com/connection-of-farmers-with-international-buyers-through-agriculture-department-and-universe-exports/): विदर्भातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, युनिव्हर्स एक्सपोर्टचे संस्थापक प्रविण वानखडे यांनी दुबईच्या आणि दक्षिण आफ्रिकेचे अवर वेलनेस व्हिलेजच्या डॉ. रीना सुकदेव यांना आमंत्रित केले, शेतकऱ्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवण्यासाठी डॉ. सुकदेव यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर थेट भेट देऊन निर्यातीसंबंधित चर्चा केली. त्यांच्या या दौर्यामध्ये महत्वाची भूमिका कृषि विभाग नागपुर यांची राहीली वर्ध्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, ज्यात वायगाव एफपीसी, विदर्भ नैसर्गिक एफपीसी, कृषिकोन्नती एफपीसी, आणि राणवारा एफपीसी सहभागी झाल्यात. या चर्चासत्रानंतर वायगाव व इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या हळदीच्या शेतीला भेटी दिल्या. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथील नवअनंत शेतकरी उत्पादन कंपनीच्या संत्रा मोसंबी क्लिनिंग, ग्रेडिंग, - [मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू दिल्लीत, पंतप्रधान मोदींची घेतली भेट](https://ajinkyabharat.com/maldives-president-muizzoo-met-delhi-prime-minister-modi/): मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, पीएम मोदी आणि मुइज्जू यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी मालदीवमध्ये रुपे कार्डद्वारे पेमेंटही सुरू करण्यात आले. मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये संयुक्त निवेदन जारी केले. पीएम मोदी म्हणाले की, “भारत आणि मालदीवमधील संबंध शतकानुशतके जुने आहेत. भारत मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. - [पातूर : दर्शनासाठी जात असलेल्या क्रुझरचा भीषण अपघात](https://ajinkyabharat.com/horrific-accident-in-krujar-while-going-to-visit-patur/): एक गंभीर, तर सहा जण जखमी पातूर : शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदानी पेट्रोल पंपासमोर पातूरकडून नागरतास येथे दर्शनासाठी वेगात जात असलेल्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला. या घटनेत एक जण गंभीर असून सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे.         पातूर पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोरील उडान पुलाखाली आज दि.7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही हृदय द्रावक घटना घडली. भरधाव वेगात जात असलेल्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एम.एच. 29 एडी 5742 क्रमांकाची क्रुझर गाडीला दोन पलट्या झाल्याने जोरदार अपघात झाला.  या अपघातामध्ये गाडीतील प्रवासी बेबीबाई शेळके (वय 60) हे गंभीर जखमी असून सहप्रवासी - [व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल](https://ajinkyabharat.com/victor-ambrose-and-gary-ruvkun-receive-nobel-prize-in-medicine/): व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे. डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात 1901 मध्ये झाली असून 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल 10 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. या वर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल - [ठाणे, रायगड, रत्नागिरीसह 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी](https://ajinkyabharat.com/yellow-alert-issued-for-13-districts-including-thane-raigad-ratnagiri/): ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता रविवारी अति आर्द्रता असलेल्या मुंबईला पावसाने दिलासा दिला आहे. ज्यामुळे शहरातील धुके कमी झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत, मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार वारे आणि धुळीच्या वादळासह हलका पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक ते दोन तासांत पनवेल, नवी मुंबई, दक्षिण मुंबई आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने पुढील तासासाठी सक्रिय वाऱ्याच्या वेगाचा अंदाज वर्तवला - [अयोध्येतील रामलीला 41 कोटी लोकांनी पाहिली ऑनलाइन!](https://ajinkyabharat.com/ayodhya-teel-ramleela-was-watched-online-by-41-crore-people/): अयोध्येत होणारी देशात नाही तर विदेशातही रामलीला प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील रामभक्तांना ही रामगाथा आकर्षित करत असते. रामलीला दूरदर्शनसोबत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आली. त्याला दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर पडसाद मिळाला. तीन दिवसांत 41 कोटी लोकांनी ही रामलीला देश-विदेशात पाहिली. 40 देशांतील 26 भाषांमध्ये तिचे प्रसारण झाले आहे. रामलीलाचे निर्देशक शुभम मलिक यांनी सांगितले की, रामलीलाचे 26 भाषांमध्ये लाईव्ह प्रसारण होते. दूरदर्शन- यूट्यूबसह अन्य सोशल प्लेटफॉर्मवर रामलिला दाखवली जाते. रामभक्त घरीबसून भगवान रामची गाथा पाहतात. रामलीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलँड, त्रिनिडाड, श्रीलंका, मलेशिया, फिजी, रूस, दक्षिण कोरियासह जगातील 40 देशांमध्ये दाखवली जाते. हिंदी, मल्यालम, तेलुगु, तमिळ, बंगाली, पंजाबी, गुजराती या भाषांमध्ये रामलीलाचे प्रसारण - [रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल](https://ajinkyabharat.com/ratan-tata-breach-candy-admitted-to-hospital/): ICU मध्ये उपचार सुरु देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोललं जात आहे. सध्या रतन टाटांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना काल रात्री उशिरा रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रतन टाटा यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार - [गायक अदनान सामी यांना मातृशोक](https://ajinkyabharat.com/condolence-to-singer-adnan-sami/): ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास लोकप्रिय गायक आणि बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गाणारे अदनान सामी यांची आई बेगम नौरीन सामी खान यांचं निधन झाल आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी अदनानच्या आईने अखेरचा श्वास घेतला. अदनान यांनी आज सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वांना सांगितली. ही दुःखद बातमी समोर येताच अदनानच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून अदनानच्या आईला श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला. अदनान यांनी आईचा फोटो पोस्ट करुन त्याखाली भावुक पोस्ट लिहिली आहे. अदनान लिहितात, “माझी आई बेगम नौरीन सामी खान यांच्या निधनाची बातमी सांगताना मला खूप दुःख होतंय. आईच्या निधनामुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत. माझी आई एक अविश्वसनीय स्त्री - [प्रहारचा आमदार बच्चू कडूंची साथ सोडणार?](https://ajinkyabharat.com/praharcha-mla-bachchu-kadunchi-with-sodanar/): आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र बच्चू कडू यांच्या मनसुब्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडू यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका पोस्टरवरून अमरावतीमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बच्चू कडू यांचा फोटो राजकुमार पटेल यांच्या पोस्टरवरुन गायब आहे. बच्चू कडू यांच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. आमदार राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे प्रहारचे - [अकोला: दहिहंडा येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा](https://ajinkyabharat.com/24x7-water-supply-at-akola-dahihanda/): तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावाः ग्रामस्थांची मागणी अकोला तालुक्यातील दहीहंडा हे गाव मोठे असून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे १२ हजाराच्या जवळपास आहे. या गावाला ८४ खेडी योजना अंतर्गत वारी प्रकल्पातून जीवन प्राधिकरण योजना अंतर्गत पाणीपुरवठा केल्या जातो. दहीहंडा या गावाला जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत योजनेशिवाय दुसरे पर्याय नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दहा दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. दहीहंडा हे खारपान पट्टा भागात येत असल्यामुळे गोड पाण्याचे दुसरे स्रोत नाही. गाववासीयांना योजनेवरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यामध्ये गाव वासियांना प्रत्येक भागाला पंधरा दिवसाआड प्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता. - [अकोला: पिण्याच्या पाण्याच्या उंच टाक्यांची सुरक्षा रामभरोसे!](https://ajinkyabharat.com/safety-of-high-water-tanks-in-akola-depends-on-rams-trust/): मागील वर्षी जुने शहरातील एका पाण्याच्या टाकी मध्ये स्थानिक मुलं अंघोळ करण्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओ द्वारे समोर आला होता तर नव्याने जोगळेकर प्लॉट येथे बनलेल्या टाकीवरील लोखंड चोरण्याचा ऐका चोरट्याने प्रयत्न केला होता मात्र नागरिकांनी त्याला तात्काळ चोप दिला होता. अकोलेकरांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करणाऱ्या महापालिकेचे पिण्याच्या उंच टाक्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सुरक्षा तर दूरच या टाक्यांची वर्षानुवर्षे स्वच्छतादेखील होते की फक्त कागदावरच हाही प्रश्न आहे. महापालिका अकोलेकरांच्या मरणाची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. ‘अजिंक्य भारत’ने शहरातील विविध भागांत असलेल्या टाक्यांची पाहणी केली असता आश्रय नगर येथील पाण्याची टाकी - [होंडाकडून इंडस्ट्री-फस्ट एक्स्टेण्डेड वॉरंटी लाँच](https://ajinkyabharat.com/industry-first-extended-warranty-launched-by-honda/): होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार्स उत्पादक कंपनीने आज म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबरला इंडस्ट्री-फस्ट एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामच्या लाँचची घोषणा केली, जे जवळपास ७ अनलिमिटेड किलोमीटर कव्हरेज देईल . ही उल्लेखनीय वॉरंटी कस्टमर अशुअरन्समध्ये नवीन मानक स्थापित करेल, तसेच कारमालकांनी कितीही प्रवास केला तरीही ते त्यांना अद्वितीय समाधान देईल. ही एक्स्टेण्डेड वॉरंटी सध्याचे मॉडेल श्रेणी एलीव्हेट, सिटी, सिटी ई: एचईव्ही आणि अमेझच्या पेट्रोल व्हेरियंटसवर देण्यात आले आहे. ग्राहकांनी लवकर एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामसाठी नोंदणी केल्यास हा प्रोग्राम इतर मॉडेल्स सिव्हिक, जॅझ आणि डब्ल्यूआर- व्हीची पेट्रोल व्हेरिएण्ट्सवर देखील ऑफर करण्यात येईल. हा उपक्रम होंडाच्या एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामचा भाग आहे, ज्यामधून - [दसरा, दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड](https://ajinkyabharat.com/second-diwali-purvi-sonyachyas-modle-serve-record/): देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. नवरात्री नंतर दसरा, दिवाळी आणि धनत्रयोदशी असे मोठे सण अवघ्या दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात लोक मोठ्याप्रमाणात सोनं- चांदी खरेदी करतात, पण या सणासुदीच्या काळाला सुरुवात होत नाही तोवर सोन्या- चांदीच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आज ७६ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. तर प्रति किलो चांदी ९३ हजार झाली आहे. यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं-चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. आज ५ ऑक्टोबर रोजी देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. मात्र हे दर स्थिर असले तरी - [प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान](https://ajinkyabharat.com/incriminating-legislation-about-prophet-mohammed/): यती नरसिंहानंद सरस्वतींना घेतले ताब्यात उत्तर प्रदेशाच्या गाजियाबाद येथील दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंहानंद सरस्वती यांनी शुक्रवारी मुस्लीम समाज तसेच प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. दरम्यान, आता गाजियाबाद पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत यती नरसिंहानंद सरस्वती यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, पोलिसांनी यती नरसिंहानंद सरस्वती तसेच त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे विविध चर्चानाही उधाण आलं आहे. दरम्यान, शुक्रवारी मुस्लीम समाज तसेच प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर यती - [नीलम गोऱ्हे यांचे अजित पवार गटाबाबत सूचक विधान](https://ajinkyabharat.com/neelam-gorhes-advisory-regarding-ajit-pawar-group/): राज्याचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही सर्व लोक निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची आमची युती खूप जुनी आहे. पण पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असे सूचक विधान विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली बंड केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्याबरोबर आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह याही काही काळाने शिंदे गटात सामील झाल्या होत्या. तसेच शिंदेंबरोबर कायम राहिलेले बच्चू कडू हे आता त्यांची साथ सोडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक पक्ष आपापले मतदारसंघ आणि उमेदवार निश्चिती करत आहे. उमेदवारही - [माहूर दर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाला अपघात](https://ajinkyabharat.com/mahur-darshanahoon-parattana-bhavikanchya-vehicle-accident/): दोन ठार सात जण जखमी माहूर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. ही घटना वाशिम पुसद मार्गावर मारवाडी फाट्याजवळ घडली आहे. ईरटीगा गाडीचा अंदाज चुकल्याने गाडी खोल दरीत कोसळली असून गाडीतील दोन जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशिमच्या विविध रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मृतक तथा जखमी हे नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. माहूरच्या देवीच्या दर्शनाहून परतताना हा अपघात झाला आहे. Read also: https://ajinkyabharat.com/statewide-movement-of-contractors-in-maharashtra/ - [महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे राज्यभर आंदोलन](https://ajinkyabharat.com/statewide-movement-of-contractors-in-maharashtra/): सरकारकडून 40,000 कोटी रुपयांहून अधिक बिल थकले राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली सुमारे 40 हजार कोटी रुपयांची थकित बिले न मिळाल्यामुळे महाराष्ट्रभरातील कंत्राटदार मंगळवारी, 8 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन  करणार आहेत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना आणि राज्य अभियंता संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांबाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये पूर्ण झालेल्या विकास कामांसाठी प्रलंबित देयके त्वरित मंजूर करण्याची मागणी कंत्राटदार करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात कंत्राटदार संघटनेने अर्थसंकल्पात पुरेशा तरतुदी होईपर्यंत नवीन कंत्राटे देणे थांबवण्याची मागणी केली आहे. नवीन विकास प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित - [अथक संघर्षानंतर नागपूरच्या वैष्णवीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत घेतली झेप](https://ajinkyabharat.com/after-tireless-struggle-vaishnavi-of-nagpur-got-the-post-of-deputy-collector/): अकोला : डोक्यावरील पित्याचे छत्र हरविले. घरची परिस्थिती जेमतेम. अशाही परिस्थितीत तिने आपला आत्मविश्वास डगमगू दिला नाही.  कारण तिच्या पाठीशी आई होती. खाजगी दवाखान्यात दिवस रात्र काम करून तिच्या आईने मुलीच्या पंखांना उडण्याचे बळ दिले. आज या मुलीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत धडक दिली आहे. ही कर्तुत्ववान युवती कोण? सामान्य परिस्थितीतून असामान्य पदापर्यंत पोहोचणारी कर्तुत्वान युवती नागपूर (nagpur) ची वैष्णवी बावस्कर आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत वैष्णवी ने आईने केलेल्या कष्टाचे चीज करून दाखविले आहे. महाराष्ट्र (Maharashtra) लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये गट अ आणि गट ब दर्जाच्या 303 पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये कु.वैष्णवी हरिभाऊ बावस्कर (bavaskar) यांनी - [न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पत्रकारांना बसवले शेवटच्या रांगेत](https://ajinkyabharat.com/basawale-the-last-rites-of-journalists-at-the-bhoomi-pujan-program-of-the-court/): अकोला :- मूर्तिजापूर  येथे ६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. त्या अनुषंगाने सालासार रिसोर्ट मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या न्यायमंडळाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सर्वात शेवटच्या रांगेत बसविण्यात आल्याने अवमान झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी सभागृहातून बहिर्गमन केले.        मोठ्या थाटामाटात येथील वकिल संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले, नियोजित पाहुण्यांनाही कार्यक्रमाला हजेरी लावली, मात्र कार्यक्रमस्थळी सर्व सामान्य नागरीक पहिल्या दुसऱ्या रांगेत बसल्याचे निदर्शनास आले, लोकशाहीच्या कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंळ आणि प्रसार माध्यमे ही चार आधारस्तंभ असताना एका स्तंभाने दुसऱ्या आधारस्तंभाचा अवमान केल्याने संतापजनक प्रतिक्रिया प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी व्यक्त - [काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी, राजकारण चांगलंच तापलं](https://ajinkyabharat.com/akolyat-again-poster-bashing-against-congress-politics/): अकोला शहरात निवडणुकीपूर्वी पोस्टरबाजीला ऊत अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यापूर्वीही काँग्रेस विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. आता पुन्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे. या पोस्टरबाजीतून काही सवाल विचारण्यात आले आहेत. यामध्ये ‘काँग्रेस संविधान वाचविणार कसे? काँग्रेसका हाथ  भाजप के कमल के साथ’ असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरबाजी मुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यावर आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे. - [सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा नाही, संभाजीराजे संतप्त](https://ajinkyabharat.com/sardar-patels-effigy-remained-raised-but-not-chhatrapatis-sambhaji-raje-unhappy/): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतु अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का होत नाही? सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा राहिला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये खर्च - [आंतरराष्ट्रीय खरेदीदार विदर्भात प्रथमच वायगांव हळदीच्या शेतात](https://ajinkyabharat.com/international-buyer-vidarbhat-prathamcha-vaigaon-haldichya-shetat/): केशरी-पिवळसर, पटकन नजरेत भरणारी, मातीचा गंध असणारी पिवळीधम्मक वायगांव हळद आता ‘वायगांवची हळद’ अशी नवी ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. या हळदीला भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाने अखेर भौगोलिक मानांकन (जीआय) दिले. विदर्भाच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक महत्त्वाची पाऊल उचलताना, युनिव्हर्स एक्सपोर्टचे संस्थापक शेतकरी पुत्र प्रविण चांगदेवराव वानखडे यांनी दुबई / दक्षिण आफ्रिकेच्या अवर वेलनेस व्हिलेजच्या डॉ. रीना सुकदेव यांना आमंत्रित केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी, डॉ. सुकदेव यांनी शेतकऱ्यांच्या शेताला थेट भेट देऊन निर्यातीसंबंधी चर्चा केली. त्यांच्या दौऱ्यात कृषी विभाग नागपूर आणि वर्धा यांची महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ध्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा करण्यासाठी एक सत्र - [जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळला](https://ajinkyabharat.com/terrorist-crackdown-in-jammu-and-kashmir/): मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. शस्त्रांचा एवढा मोठा साठा पाहून दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. जम्मूतील घरोटा येथील रिंग रोडजवळ संशयास्पद स्फोटके सापडल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम तीव्र केली. यानंतर दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्सने जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील झुल्लास भागात शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू करण्यात आला आणि एका संशयित दहशतवाद्याच्या बॅगमधून शस्त्रे आणि - [मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची आत्महत्या!](https://ajinkyabharat.com/young-girl-commits-suicide-in-beed-for-maratha-reservation/): राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीवरून अधिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. मात्र, असे असतांना काही तरुण नैराश्यातून थेट आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटनाा बीड जिल्ह्यात घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जुन कवठेकर असं तरुणाचे नाव आहे. पहाटेच्या दरम्यान या तरुणाने गळफास घेतला. तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी देखील सापडली आहे. या चिठ्ठीत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळे - [चेंबूरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू](https://ajinkyabharat.com/fire-in-chembur-7-people-from-the-same-family-died-in-the-fire/): मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागली आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे ५.१५च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. यात तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 - [कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने शाकाहार महागला!](https://ajinkyabharat.com/vegetarianism-mahagala/): सामान्यतः मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारापेक्षा दुप्पट असते, मात्र सरलेल्या सप्टेंबर महिन्यात विपरीत चित्र दिसून आले. कांदे, बटाटे व टोमॅटोच्या किमती कडाडल्यामुळे घरगुती बनवलेल्या चिकन थाळीपेक्षा अधिक, शाकाहारी थाळीची सरासरी किंमत ११ टक्क्यांनी वाढली. ब्रॉयलर चिकनच्या किमतीतील घटीने यात हातभार लावला. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स’च्या अहवालाने शाकाहार महागण्यामागील कारणांचा वेध घेतला आहे. कांदा आणि बटाट्याची आवक कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये या जिनसांसह, टोमॅटोच्या किमती अनुक्रमे ५३ टक्के, ५० टक्के आणि १८ टक्क्यांनी वाढल्या. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. वार्षिक तुलनेत नव्हे, तर आधीच्या महिन्याच्या तुलनेतही भाज्यांची दरवाढ ही एकंदर किंमतवाढीस कारणीभूत ठरली आहे. शाकाहारी थाळीची - [हरियाणात ६१% मतदान](https://ajinkyabharat.com/haryanat-61-voting/): हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ६१ टक्के मतदान झाले. यमुनानगरमध्ये सर्वाधिक ६७.९३% मतदान झाले, त्यानंतर पलवलमध्ये ६७.६९% आणि फतेहाबादमध्ये ६७.०५% मतदान झाले. गुरुग्राममध्ये सर्वात कमी ४९.९७ टक्के मतदान झाले. ८ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. नूह येथे मतदानादरम्यान तीन ठिकाणी गोंधळ झाला. काँग्रेस, आणि अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. हा गोंधळ पाहता चांदेनी, ख्वाजा कलान आणि गुलालता येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यमुनानगरमध्ये बनावट मतं टाकल्याने आप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. पलवलमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर - [अकोटात पाच जण पहिल्याच प्रयत्नात तलाठी](https://ajinkyabharat.com/innumerable-five-people-tried-their-best/): अकोट : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २२ विद्यार्थ्यांची सैन्य दलात,सात मित्रांची आरोग्य विभागात,५ जणांची मंत्रालय लिपिक पदी अशा एकापेक्षा एक सरस निकालानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या तलाठी परीक्षेच्या निकालात अकोट मधील तरुणांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.अकोट शहरात एकाच अभ्यासिकेत अध्ययन करणाऱ्या पाच तरुणांची तलाठी पदी निवड झाली आहे. या पाचही विद्यार्थ्यांचा सत्कार अभ्यासिकेचे संचालक  प्रा.कैलास वर्मा यांनी केला असून हा निकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या निकालाची विशेषतः अकोट च्या इतिहासात भारतीय सैन्य दलात सहभागी होणारी पहिली मुस्लिम तरुणी रिना अंजुम शेख नाझीम हिची देखील अकोला तलाठी पदी निवड झाली आहे. या बरोबरच सागर गोमासे (धुळे)प्रतीक - [10 ऑक्टोबरला सत्यपाल महाराज महान नगरीत       ](https://ajinkyabharat.com/10th-october-satyapal-maharaj-great-city/): महान: सप्त खंजेरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे महान येथे 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 8 वाजता शुभम जाणुनकर यांचे शेतात जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सरपंच तथा खरेदी विक्री संचालक सुनील ढाकोलकर यांनी महान आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. - [शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवाराचे बॅनर फाडले,चर्चांना उधाण ](https://ajinkyabharat.com/shiv-sena-shinde-gatchaya-raises-banner-of-potential-candidate/): पातूर : राज्यात विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे. गत काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघातील जवळजवळ सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार बॅनरबाजी करून आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र शिंदे गटातील संभाव्य उमेदवाराचे पोस्टर फाडल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.        आता असेच पोस्टर्स पुन्हा एकदा बाळापूर विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले आहे. मात्र हे पोस्टर आता शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक किंवा संभावित उमेदवार असलेल्या अनिल राऊत यांच्या नावाने लागले आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून लावण्यात आलेले हे बॅनर - [असह्य आजारातून केली महिलेची सुटका, 13 लाखाची मदत](https://ajinkyabharat.com/insufferable-azaratoon-kelly-mahichi-sutka-13-lakhchi-help/): आमदार नितीन देशमुख यांचे विशेष सहकार्य विवरा  : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या किरण बर्डे ही महिला (वय ३० वर्षे) पोटाच्या विकाराने त्रस्त होती.   अकोला,अमरावती व नागपूर येथे तज्ञ डाॅक्टरांकडे अनेकदा उपचार घेतले परंतु त्यांना म्हणावा तसा आराम मिळाला नाही अनेकांनी त्यांना विविध नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबवायला सांगितल्या तरीही काही फरक पडला नाही.रूग्णसेवक मंगेश केनेकर यांनी या महिलेला मदत मिळवून देत तिचे तीन वेगवेगळे ऑपरेशन यशस्वी करून तिला होणा-या असह्य त्रासातून मुक्त केले   अशात त्यांना विवरा येथील रहिवासी  तसेच रूग्णसेवक संघटनेच्या माध्यमातून अनेक गरीब रूग्णांना जीवदान देणारे रूग्णसेवक मंगेश केनेकर यांची माहिती मिळाली. केनेकर - [जिल्हा परिषद शिक्षकाकडून तिसरीतील पाच मुलींचा विनयभंग](https://ajinkyabharat.com/district-council-teachers-third-violation-of-five-rules/): जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात, ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला. शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन् काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकारे इतर चार - [महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा, पंतप्रधान मोदींचा सल्ला](https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-advice-to-keep-the-enemies-of-development-in-maharashtra-out-of-power/): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रा दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ठाण्यातील विविध विकास कामांचे लोकापर्ण करत त्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह महाविकासाआघाडीवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात जोरदार भाषण केले. महाराष्ट्राच्या विकासाची ही सुपर फास्ट स्पीड आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची झलक देत आहे. महायुती सरकारने मुंबई एमएमआरमध्ये ३० हजार कोटी पेक्षा अधिक रकमेची विकासकामे करत आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. एकीकडे महायुती काम करत आहे. तर महाविकास आघाडी विरोध करत आहे. महाविकास - [गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी](https://ajinkyabharat.com/threat-to-kill-gunaratna-sadavarte/): बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी क्रमांकावरून हा काॅल आल्याची माहिती आहे. वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसेच जिजामाता नगर संदर्भात वक्तव्यामुळे जीवे मारण्याची दिली धमकी मिळाली असा आरोप करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याठी रवाना झाल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्ते नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. याआधी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केलीये. आपण वरळी मतदारसंघातून आदित्य - [111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या!](https://ajinkyabharat.com/111-police-inspectors-changed/): निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात - [काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक](https://ajinkyabharat.com/congress-mp-chandrakant-handores-son-stuck/): गोवंडी पोलिसांची कारवाई गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोवंडी पोलिसांनी गणेश हांडोरेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हांडोरे हे ज्यूस पिण्यासाठी गोवंडीत गेले होते. गोवंडीहून पुन्हा परतत असतानाच त्यांनी चेंबूरमधील आचार्य कॉलेजजवळ एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गोपाळ आरोटे याला दुखापत झाली. यानंतर गोपाळ आरोटेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करताच गणेश हांडोरेने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर गोपाळ यांची शुगर वाढली. - [ऑक्टोबर हीटमध्ये अशी घ्या स्वतःची काळजी](https://ajinkyabharat.com/take-care-of-yourself-in-the-october-heat/): उन्हाळ्यातील उष्णता कोरड्या वातावरणात असते, तर ऑक्टोबर हीटमध्ये पावसाळ्यातून उरलेल्या आर्द्रतेसह उच्च तापमान असते. उष्णतेचा थकवा म्हणजेच उष्णतेमुळे शरीराला थकवा येतो. तुमचे शरीर जास्त तापमान किंवा उष्णतेत खूप वेळ राहते, तेव्हा तुम्हाला हा थकवा जाणवू शकतो. ऑक्टोबर हीटमध्ये सुरक्षित राहण्यासाठी आणि शरीराला हायड्रेशन मिळवून देण्यासाठी “दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीर थंड राहण्यासाठी सौम्य रंगाचे अन् सैलसर कपडे घाला. सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान खूप ऊन असेल त्यावेळी बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा. पंखे, वातानुकूलन यंत्र यांद्वारे तुमच्या घरातील वातावरण थंड ठेवा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी वारंवार थंड शॉवर, स्पंज बाथ घ्या फळे, भाज्या भरपूर असलेल्या हलक्या जेवणाचे सेवन करा. त्यामुळे - [विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे अजित पवारांची साथ सोडणार](https://ajinkyabharat.com/assembly-speaker-rahul-narvekar-with-his-father-in-law-ajit-pawaranchi/): अजितदादांना शरद पवारांकडून पुन्हा एक धक्का राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि महायुतीमधील भाजप नेते राहुल नार्वेकर यांचे सासरे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधून विधानसभेसाठी इच्छूक होते. परंतु अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवार जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. रामराजे नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2015 ते 2016 आणि 2016 ते 7 जुलै 2022 या कालावधीत ते विधान परिषदेचे 13 अध्यक्ष होते. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते फलटणमध्ये लवकरच मेळावा - [फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती](https://ajinkyabharat.com/facebook-ceo-mark-zuckerberg-is-the-second-richest-person-in-the-world/): फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात यश आले आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ बेझोस यांना मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. अलीकडेच त्यांनी प्रथमच 200 अब्ज डॉलर्स संपत्तीचा पल्ला गाठला आहे. आता त्यांनी आणखी एक विक्रम रचला असून, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ बेझोस यांना मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे. आता केवळ टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे त्यांच्या पुढे आहेत. ब्लूमबर्ग - [चंद्रपूर: बाबूपेठ उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेबांचे नाव !](https://ajinkyabharat.com/chandrapur-babupeth-udaanpulala-dr-babasahebbanche-boat/): बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह बाबूपेठवासीयांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते. रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन - [नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी](https://ajinkyabharat.com/demand-to-give-bharat-ratna-to-nitish-kumar/): JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी केली. बिहारमध्ये आज जदयूची राज्य कारकारिणीची बैठक होत आहे. अशातच राजधानी पाटणा येथील जदयूच्या प्रदेश कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आहे. नितीश कुमारांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जदयूच्या सर्व नेत्यांच्या वतीने करण्यात आली आहे. जदयूचे सरचिटणीस छोटू सिंह यांनी हे पोस्टर लावले आहे. “नितीश कुमार यांनी जगभरात नाव कमावले आहे. शीख समुदायाचे लोक नितीश कुमार यांचे कौतुक करतात. अमेरिका असो, ब्रिटन असो वा कॅनडा, सर्वांनीच नितीश कुमार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. बिहारच्या विकासात त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी नितीश कुमार यांना भारतरत्न - [पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाला ‘मविआ’कडून ब्रेक- नरेंद्र मोदी](https://ajinkyabharat.com/break-from-poharadevi-teerth-kshetrachya-vikasala-mavia-narendra-modi/): महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला ब्रेक लावला. आता पुन्हा महायुतीची सरकार आल्यावर ही योजना सुरु झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वाशिममध्ये बोलताना त्यांनी मविआ आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणे हा काँग्रेसचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे रोखून धरले होते. पण आमचे सरकार आले आणि ही काम सुरू केली. वाशिमधून बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणामध्ये मतदान होत आहे. हरियाणामधील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात त्यांचा आशीर्वाद - [आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर सरकारकडून पेसा भरतीवर तोडगा](https://ajinkyabharat.com/after-the-movement-of-tribal-mlas-the-government-will-stop-conscription-money/): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदिवासी आमदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्या बैठकीत पेसाची भारती सरकारकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी समाजातील आमदारांनी शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेतला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह काही जणांनी धनगरांचा समावेश एसटीमध्ये करु नये आणि पेसा अंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या घेतल्या होत्या. मंत्रालयात सत्ताधारी पक्षातील आदिवासी आमदारांनी केलेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर चक्र वेगाने फिरली. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र - [भिवंडी : व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग](https://ajinkyabharat.com/bhiwandi-v-logistics-warehouse-massive-fire/): व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला आग मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा मुंबई :  भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. भिवंडीत भीषण आग लागण्याची ही घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळ घडली आहे. या आगीच्या घटनेत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. भिवंडीतील व्ही लॉजिस्टिक गोदामात हायड्रोलिक - [वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स](https://ajinkyabharat.com/pune-court-summons-rahul-gandhi-in-defamation-case-against-veer-savarkar/): पुणे न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला होता. मार्च २००३ साली इंग्लंडच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत बदनामीकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा त्यांनी आरोप केला होता. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३ रोजी इंग्लंड येथे केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ यासाठी सादर केला - [कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार](https://ajinkyabharat.com/rahul-gandhis-hospitality-at-kolhapurat-congress-workers-koularu-house/): भारत जोडो यात्रा असो किंवा अन्य कोणता कार्यक्रम असो, गेल्या काही काळापासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची थेट लोकांमध्ये मिसळण्याची वृ्त्ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत असते. त्यांच्या याच साधेपणाचा प्रत्यय शनिवारी कोल्हापूरमध्ये आला. राहुल गांधी हे आज कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी कसबा बावडा येथे जाणार होते. मात्र, राहुल गांधी यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर नियोजित दौऱ्याला बगल देत एका काँग्रेस कार्यकर्त्याच घर गाठले. राहुल गांधी हे उचगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते अजय सनदे यांच्या घरी गेले होते. राहुल गांधी नियोजित कार्यक्रमात बदल करुन अचानक सनदे यांच्या घरी गेले होते. त्यामुळे याठिकाणी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली. - [माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईत निधन](https://ajinkyabharat.com/former-mla-sitaram-dalvi-dies-in-mumbai/): राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे, शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालं आहे. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्‍या तिकीटावर ते विजयी झाले होते. त्‍यापुर्वी मुंबई महापालिकेत नगसेवक म्‍हणून ही विजयी झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिका पैकी ते एक होते. शिवेसेनेच्‍या उभारतीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या पक्षाच्‍या अनेक आंदोलनात त्‍यांचा सहभाग होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍हयातील आरोस हे त्‍यांचे मुळ गाव असून त्‍यांचे मुंबईतील अंधेरी पूर्व येथे त्‍यांचे अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होते. मनसे नेते संदिप दळवी यांचे ते वडिल होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा संदिप, मुलगी अँड प्रतिमा आशिष शेलार - [महिलांना फुकटचे पैसे नको -पंकजा मुंडे](https://ajinkyabharat.com/pankaja-munde-should-not-give-women-quick-money/): शून्य व्याजाने कर्ज द्यावे, त्या सक्षम होतील – पंकजा मुंडे महिला फुकट पैसे घेणारच नाहीत. त्यांना कर्ज हवे आहे. त्यांना कमीतकमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील. महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे, असे मत आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे हे विधान भुवया उंचावणारे ठरले आहे. रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाच्या संयोजक व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे’ उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, ‘ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट’च्या - [छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा!](https://ajinkyabharat.com/total-32-naxalites-eliminated-in-chhattisgarh/): छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे चकमकीत मारल्या जाणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या चकमकीत पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवान जखमी किंवा कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडील एके ४७ सारखे अनेक हत्यार, तसेच स्फोटके बनवण्याचं सामान मिळाले आहे. सर्व हत्यार - [मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री!](https://ajinkyabharat.com/mukesh-ambani-mutual-fund-entry/): जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅकरॉक यांना म्युच्यूअल फंडात येण्यास मंजुरी दिली आहे. उद्योगपती मुकेस अंबानी यांच्या नेतृत्त्वातील जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस च्या म्युच्यूअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढू शकते. जिओ फायनॅन्शियलने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिओ फायनॅन्शियलने दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅकरॉक फायनॅन्शियल मॅनेजमेंटसोबतच्या संयुक्त व्हेंचरला म्युच्यूअल फंडात प्रवेश करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या या व्हेंचरला अंतिम मंजुरी दिली जाईल. या दोन्ही कंपन्यांनी जुलै 2023 मध्ये - [अजित पवार गटातील नेते सचिन कुर्मी यांची हत्या!](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-factional-leader-sachin-kurmi-murdered/): भायखळा परिसर हादरलं मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील नेते सचीन कुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येमागे कोण आहे? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचीन कुर्मी हे भायखळा येथील तालुका अध्यक्ष होते. काल रात्री त्यांच्यावर एका अज्ञाताने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भायखळा येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, आरोपीचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप - [पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ‘बंजारा विरासत’ च लोकार्पण](https://ajinkyabharat.com/inauguration-of-banjara-heritage-today-by-prime-minister-narendra-modi/): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील पोहरादेवी इथं नरेंद्र मोदी जाणार आहेत. जगदंबा माता मंदिर आणि संत सेवलाल महाराज, संत रामराव महाराज समाधी दर्शन मोदी घेणार आहेत. आजच्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’चं लोकार्पण केलं जाणार आहे. बंजाराच्या समाजाच्या संस्कृतीचं दर्शन या ‘बंजारा विरासत’मधून लोकांना होणार आहे. नंगारा वास्तुसंग्रहालय म्हणजे बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन असणार आहे. देशभरातील बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणारं ‘बंजारा विरासत’ सर्वसामान्यांसाठी आजपासून खुलं होणार आहे. नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण आज होणार आहे. या वास्तू संग्राहलयात बंजारा समाजाचा इतिहास रेखाटला गेला आहे. येत्या काळात हे संग्रहालय पाहण्यासाठी - [निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा! -संजय राऊत ](https://ajinkyabharat.com/sanjay-raut-should-file-a-case-against-modi-and-the-election-commission-should-be-impartial/): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. वाशिममधील पोहरादेवीत ते दर्शन घेतली. ‘बंजारा विरासत’ या वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन करतील. नंतर ते मुंबईला येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. सरकारी पैसा खर्च करून नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, ते भाजपच्या प्रचाराला येतात… तुम्ही पंतप्रधान आहात ना? तर तुम्ही सगळ्यांचे आहात. कोणा एका पक्षाचे नाहीत आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहात. तर मग पंतप्रधानपदाचे जोडे दिल्लीला काढून - [डॉ. एम.आर. इंगळे वक्तृत्व करंडकचा मानकरी ठरला संभाजीनगरचा स्वप्नील ](https://ajinkyabharat.com/dr-m-r-ingles-speech-was-accepted-by-karandakacha-and-sambhajinagars-swapnil/): अकोला दि 4 प्रतिनिधी :  सार्थक वक्तृत्व अकॅडमी व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय खुल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेत संभाजीनगर येथील स्वप्नील खरात याने प्रथम पारितोषिक पटकावून ‘प्रोफेसर डॉ.एम.आर.इंगळे राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक २०२४’  हा बहुमान प्राप्त केला. स्पर्धेचे आयोजन रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सम्यक संबोधी सभागृह रणपिसे नगर अकोला येथे केले होते. संभाजीनगर येथील स्वप्नील खरात याने प्रथम क्रमांक तर व्दितीय रितेश तिवारी,नागपूर, तृतीय श्रुती तायडे, बुलढाणा, चतुर्थ किशन जाधव,परभणी, पंचम अमोल आव्हाड,नाशिक तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक बुशरा सोरढीया,अकोला, द्वितीय शुभम झाडे,अमरावती, तृतीय तृप्ती भेंडकर, अकोला, चतुर्थ गणेश राऊत, अकोला, पंचम सौरभ गुडदे, अमरावती यांनी पटकाविले. - [इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने](https://ajinkyabharat.com/protest-against-israel-by-muslim-community-in-many-parts-of-the-country/): नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेख गतवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मागच्या वर्षभरात इस्राइलने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेत हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. या दोन्ही संघटनांचे अनेक बडे नेते आणि कमांडर इस्राइलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. दरम्यान, इस्राइलने नुकत्याच केलेल्या एका मोठ्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह हा सुद्धा मारला गेला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने आज हसन नसरुल्लाह याचा अगदी गुप्तपणे जनाजा काढून त्याला एका अज्ञात ठिकाणी दफन केले. दरम्यान, इस्राइलकडून सुरू असलेल्या या कारवायांविरोधात भारतातील मुस्लिम समुदायाकडूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज शुक्रवारची नमाज आटोपल्यानंतर देशातील काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून इस्राइलविरोधात तीव्र - [परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार](https://ajinkyabharat.com/foreign-minister-s-jaishankar-will-be-taken-to-pakistan/): SCO शिखर परिषदेत सहभागी होणार भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानमध्ये आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट चे अध्यक्षपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यानुसार, पाकिस्तानने 15 आणि 16 ऑक्टोबररोजी SCO शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीचे निमंत्रण पाठवले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, 15-16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांच्या प्रमुखांना - [६ ऑक्टोंबरपासून पाऊस पुन्हा सक्रीय होणार!](https://ajinkyabharat.com/rain-will-become-active-again-from-6th-october/): यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोंबर महिन्यात ७५.४ मिमी पाऊस पडतो. डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाचे संकेत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूजंय महापात्रा यांनी दिले. हवामान विभागाने मे महिन्यात नैर्ऋत्य मान्सून १०६ टक्के पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा पाऊस चांगला झाला. आता ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनदेखील चांगला होणार आहे. या काळात दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणार आहे. तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. नवरात्र उत्सावात यंदा पाऊस असणार आहे. - [अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर!](https://ajinkyabharat.com/ahilyanagar-does-not-come-from-ahmednagar/): केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. - [स्कूटर-मोटारसायकल चालवण्याचे नियम बदलले](https://ajinkyabharat.com/rules-for-driving-scooters-and-motorcycles-changed/): रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहन कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल होणार आहे. राजीव गांधी सरकारच्या काळात मतदानाचा अधिकार जसा 21 व्या वर्षांहून 18 वर्षी देण्यात आला. तसाच वाहन चालवण्याबाबत हा नियम मैलाचा दगड ठरणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात बदलाचा प्रस्ताव आणला आहे. त्यातंर्गत अनेक मोटार अपघात न्यायाधिकरणातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात येईल. याशिवाय नवीन संशोधनानुसार मोटारसायकलच्या व्यावसायिक वापरासाठी - [निवडणुकीपूर्वी भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अकोल्यात येऊन गेले? ](https://ajinkyabharat.com/chief-co-spokesperson-of-pre-poll-bjp-came-to-akolyat/): अकोला : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण अकोला शहरात येऊन गेले. अकोला पश्चिम चे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यानंतर भाजप तर्फे कोणाला तिकीट देण्यात येते याची अनेकांना उत्सुकता आहे. अचानक अजित चव्हाण यांचा दौरा झाल्याने अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी आले होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा भारतीय जनता पार्टीतर्फे विधानसभेच्या निवडणुकीत विविध मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोला दौऱ्यावर असतांना त्यांनी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थितांशी त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला.राज्य विधानसभा निवडणुका - [नवरात्रोत्सवात भाविकांसाठी विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रा!](https://ajinkyabharat.com/special-navratri-devi-darshan-yatra-for-navratri-devotees/): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभागाच्या वतीने नवरात्र उत्सवादरम्यान भाविक भक्तांसाठी ‘विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रा’ सुरू केली आहे. सदर यात्रा दिनांक ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. या यात्रेत भक्तांना बाळापूर बाळादेवी, पातूर रेणुकादेवी, चिंचोली रुद्रायणीदेवी, बार्शीटाकळी कालंका माता, दोनद आसरा माता आणि काटेपूर्णा ढगादेवी या देवींचे दर्शन करता येणार आहे. या विशेष नवरात्र देवीदर्शन यात्रेचे पूर्णप्रवास भाडे २६५ रुपये तर महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे प्रवास भाडे १३० रुपये असणार आहे. तर दुसऱ्या यात्रेत मुऱ्हादेवी, अमरावती अंबादेवी, कटेपूर्णा ढगा देवी या देवींचे दर्शन करता येणार आहे. या नवरात्र विशेष देवीदर्शन यात्रेचे पूर्णप्रवास भाडे ३७० - [पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल](https://ajinkyabharat.com/major-changes-in-transport-in-thane-due-to-prime-minister-modis-visit/): महिला सशक्तीकरण कार्यक्रमासह विविध प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ठाण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाण्यातील घोडबंदर रोड भागात दौरा आयोजित करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानावर उद्या संध्याकाळी 4 वाजता भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मोठी जय्यत तयारीही केली जात आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन मुख्य सभामंडपाच्या ठिकाणी भव्य तिहेरी आच्छादित तंबू उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे - [तिरुपती लाडू प्रकरणाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली SIT](https://ajinkyabharat.com/supreme-court-sets-up-sit-to-investigate-tirupati-laddu-case/): 5 अधिकारी करणार चौकशी सर्वोच्च न्यायालयाने तिरुपती लाडू वादावर नवीन विशेष तपास पथक (SIT) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पाच सदस्यीय तपास पथक स्थापन करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या टीममध्ये सीबीआयचे दोन अधिकारी, राज्य सरकारचे दोन अधिकारी आणि एफएसएसएआयच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे. सीबीआय संचालक या तपासावर लक्ष ठेवतील. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही न्यायालयाला राजकीय लढाईच्या व्यासपीठात बदलू देऊ शकत नाही. याआधी या प्रकरणाची चौकशी आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र तिरुपती बालाजी प्रसाद बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपातील भेसळीच्या आरोपांची चौकशी राज्य सरकारची एसआयटी करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यानंतर न्यायालयाने नवीन एसआयटी स्थापन - [आता गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास कठोर शिक्षा!](https://ajinkyabharat.com/aata-gad-killyanwar-strict-education-for-consuming-alcohol-and-drugs/): 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड किल्ले आहेत. आजही जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आणि शिवरायांच्या शौर्याची साक्ष, रक्तरंजीच लढायांचा इतिहास हे गड किल्ले सांगतात. त्यामुळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे. मात्र, यापूर्वी काही किल्ल्यांवर मद्यपान,ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. व्यसनाधी तरुणाई गड किल्ल्यांवरील मोकळ्या जागेत असेल कृत्य करतात. आता, शासनाने या कृत्याला कायदेशीर लगाम लावला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी - [राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय!](https://ajinkyabharat.com/big-decision-for-koli-brothers-in-state-cabinet-meeting/): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे म्हटले जात आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील दाखवण्यात येत आहे. आता नुकतंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने तब्बल 41 निर्णयांना मंजुरी दिली आहे. यात राज्य सरकारने कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून अनेक महत्त्वांचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लवकरच आणखी एका महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. नुकतीच या महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मच्छिमार - ['अल्फा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख झाली जाहीर!](https://ajinkyabharat.com/alpha-movie-release-date-announced/): आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अल्फा’ ची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट आदित्य चोप्रा द्वारे निर्मित महिला-नेतृत्वातील पहिला YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट आहे. शुक्रवारी यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. निर्मात्यांनी आलियाच्या चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्टची पूर्ण तयारी केली आहे, परंतु हे गिफ्ट यंदाच्या ख्रिसमसला उपलब्ध होणार नाही. आता चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘अल्फा’ 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इंडस्ट्रीतील उदयोन्मुख कलाकार शर्वरी वाघही त्याच्यासोबत सहभागी होणार आहेत. शिव रवैल दिग्दर्शित बहुप्रतिक्षित स्पायर्स चित्रपटात - [हर्षवर्धन पाटील यांनी केली शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा](https://ajinkyabharat.com/harshvardhan-patil-announces-sharad-pawars-entry/): विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेतल्यानंतर त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राम राम करत शरद पवारांची पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांची लेक अंकिता पाटील यांनीही त्यांचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी आपण भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले होते. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप कडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन - [भाजप १५० ते १६० जागा लढण्याची शक्यता - पाटील](https://ajinkyabharat.com/bjp-likely-to-contest-150-to-160-seats-patil/): भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत अपक्ष धरून ११२ आमदार आणि इतरांच्या ५० आणि ४० असे असताना स्वाभाविकपणे भाजप १५० ते १६० जागावर लढण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या पक्षात शिस्त हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे इतर दोन पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे नेमक्या किती जागा असतील हे फडणवीस सांगतील असे ही ते म्हणाले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मला लढवायची आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक यांना देखील मार्गदर्शन करायचं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सकाळी करवीर - [कारागृहात जातीआधारित भेदभाव! सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत](https://ajinkyabharat.com/chief-justice-chandrachud-expresses-caste-based-discrimination-in-prisons-kelly-khant/): भारतातील कारागृहात जातीवर आधारित भेदभाव होत असल्याबाबत खंत व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक असा निर्णय दिला. कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव कारागृहात करण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी तीन महिन्यांमध्ये कारागृह नियमावलीत सुधारणा करावी, असेही निर्दे श देण्यात आले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, तरीही आपण जातीभेदाचे निर्मूलन करू शकलो नाहीत, याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पत्रकार सुकन्या शांता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्या. जेबी पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड सदर सुनावणीदरम्यान म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात जातीवर आधारित भेदभावासारखी दृष्ट प्रथा आपण - [मराठीला अभिजात भाषेचा दर्जा !](https://ajinkyabharat.com/marathi-language-status-as-elite-language/): विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्राचा मोठा निर्णय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची मागणी अखेर आज मान्य झाली आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. केंद्राने मराठीसह बंगाली, पाली, आसामी, प्राकृत या ५ भाषांना अभिजात भाषेचा  दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांसह साहित्य क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. या सर्वांचे तसेच सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचे त्यावर प्रेम - [मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक](https://ajinkyabharat.com/ministry-of-tribal-affairs-mla-aggressive/): राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन - [गुणरत्न सदावर्ते आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार](https://ajinkyabharat.com/gunaratna-sadavarte-will-contest-against-aditya-thackeray/): वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरें विरोधात शड्डू ठोकलाय. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. शिवाय महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली. वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 89248 मतं मिळवत आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. दरम्यान विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री देखील झाले होते. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्या ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून वकील गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/arun-gawalichi-mulgi-thackeray-gatchaya-contact/ - [अरुण गवळीची मुलगी ठाकरे गटाच्या संपर्कात!](https://ajinkyabharat.com/arun-gawalichi-mulgi-thackeray-gatchaya-contact/): माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली आहे. गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारंसघातून - [अदानी ग्रुप आणि Google ने केला करार!](https://ajinkyabharat.com/adani-group-and-google-signed-a-banana-agreement/): गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाने टेक जायंट Google सोबत एक करार केला आहे. गुगलने ‘गुगल फॉर इंडिया’ कार्यक्रमात या कराराची घोषणा केली, तर अदानी समूहाने एका निवेदनात याबाबत सविस्तर माहिती दिली. या भागीदारीद्वारे अदानी समूह गुजरातमधील खवरा येथील जगातील सर्वात मोठ्या रिन्युएबल एनर्जी प्रकल्पात असलेल्या नवीन सौर-पवन संकरित प्रकल्पातून क्लीन एनर्जीचा पुरवठा करेल. हा नवीन प्रकल्प 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. रिपोर्ट्सनुसार, या पवन, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या उर्जेच्या गरजा पूर्ण होतील. याशिवाय, वातावरणात पसरणारे कार्बनडायकॉक्साइट कमी करण्यास मदत होईल. या भागीदारीद्वारे Google चे 24/7 कार्बन मुक्त ऊर्जा उद्दिष्ट पुढे नेण्यास मदत होईल आणि - [प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर!](https://ajinkyabharat.com/prakash-ambedkarna-ramdas-athawalenkadu-mothi-offer/): केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून येतील, अशी - [सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा](https://ajinkyabharat.com/sadhgurus-isha-foundation-consoled-by-the-supreme-court/): मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनच्या चौकशीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुकुल रोहतगी हे सद्गुरूंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कोईम्बतूर येथील आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा योग केंद्राची झडती घेतली होती. आता पोलिसांच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने रोक लावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. ईशा फाऊंडेशन प्रकरणातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने पोलिसांना दिलेल्या सूचनांना आम्ही स्थगिती दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे मुद्दे असून ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बाब - [मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये -मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/maratha-societys-demands-fulfilled-shivaay-code-of-conduct/): मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायगडावरील दसरा मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये, अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत. लोकसभेचा दाखला देत त्यांनी राज्य सरकारला - [100 रुपयांचा स्टँप बंद! राज्य सरकारचा निर्णय](https://ajinkyabharat.com/state-governments-decision-to-stop-rs-100-stamp/): सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किंमान 100 रुपयांच्या स्टँप पेपरवरुन दस्तावेज तयार करता येत होतो. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टँपवर नागरिकाचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार आहेत. कारण, आता किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केला जातील. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तहसील किंवा महसूल कार्यलयात अवघ्या - [पुणे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का!](https://ajinkyabharat.com/big-push-by-bjp-in-pune-district/): विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह आहेत. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहे. भाजपचे इंदपूरमधील माजी आमदार हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचे स्टेटस ठेवले आहे. दुसरीकडे मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकीता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्ह ओक या निवासस्थानी त्यांची ही भेट झाली. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या - [चैतन्य महाराजांना बेड्या!](https://ajinkyabharat.com/chaitanya-maharajanna-bedya/): प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य वाडेकर यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. उपदेशाचे डोस पाजणारे रिल्स बनविणारे चैतन्य महाराज वाडेकर सर्वश्रुत आहेत. मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे. या प्रतापापायी त्यांना तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चैतन्य वाडेकरांनी तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडला आहे. चाकण एमआयडीसी हद्दीत चैतन्य वाडेकर वास्तव्यास आहेत. तिथल्याचं एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु आहेत. या बिल्डरने त्यांच्या घरा लगतची जागा विकसित केली असून, तिथं कंपनी उभारण्यात आली आहे. - [भाजपकडून मुंबईत 7 दिवस भव्य मराठी दांडिया कार्यक्रम](https://ajinkyabharat.com/7-day-grand-marathi-dandiya-program-organized-by-bjp-in-mumbai/): आजपासून देशभरात शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्वात सण आहे. या दिवसांमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव गरबा आणि दांडिया खेळून साजरा केला जातो. रास किंवा दांडिया रास हे सामाजिक-धार्मिक लोकनृत्य आहे. हल्ली मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोठ्या गरबा आणि दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी मतदारांशी जोडण्याच्या धोरणात्मक प्रयत्नात, भाजप काळाचौकी येथील अभ्युदय नगर येथे भव्य मराठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. मागील दोन वर्षात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मिहीर कोटेचा, - [नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ](https://ajinkyabharat.com/crowd-of-devotees-for-darshan-of-saptashringi-on-the-first-day-of-navratri-festival/): नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच साडे तीन शक्तिपिठांपैकी एक असणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील नांदुरी वणी येथील सप्तश्रृंगी देवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास सुरू झाल्याने साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सप्तश्रृंगी गडावर नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीच भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. भाविकांकडून कऱण्यात येत असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या नामस्मरण आणि जयघोषाने सप्तश्रृंगी गड हा दमदुमून गेल्याचे पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळत असून गडाचा परिसर - [ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर!](https://ajinkyabharat.com/thackeray-gatacha-dasra-melava-shivaji-parkwar/): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले. “आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “आजची पत्रकार परिषद राजकीय नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात - [एका महिन्यात काटेपूर्णा प्रकल्पातून २२.४९ द.ल.घ.मी. पाण्याचा विसर्ग](https://ajinkyabharat.com/katepurna-prakalpatoon-22-49-d-l-g-m-water-immersion-in-one-month/): जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून १ ते ३० सप्टेंबर या एका महिन्यात एकूण २२.४९ दशलक्ष घनमीटर पाणी सोडावे लागले. या सोडलेल्या पाण्यातून शहराची वर्षभर तहान भागली असती. ८६.३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा काटेपूर्णा प्रकल्प शहरच नव्हे तर जिल्ह्यासाठी वरदान ठरला. जिल्ह्यातील अनेक शहराची तहान भागवून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणतो. त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. मागील वर्षी तुलनेने कमी पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाने १०० टक्के पातळी गाठली नव्हती. त्यामुळे सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात करावी लागली होती; मात्र यावर्षी जून महिना कोरडा गेला तरी जुलै मध्यानंतर तसेच ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये - [श्रीकांत शिंदे यांनी केले उज्जैनच्या महाकाल मंदिरातील नियमांचे उल्लंघन](https://ajinkyabharat.com/shrikant-shinde-violated-the-rules-in-mahakal-temple-of-ujjain/): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे त्यांनी पत्नीसह प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. कारण महाकालेश्वरच्या गाभाऱ्यात सर्वांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून हा नियम बनवण्यात आला आहे. पण तरी देखील बाबा महाकालाच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वांना या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा अशी मागणी सर्वसामान्य भाविकांकडून केली जात आहे. व्हीआयपी भाविकांना गर्भगृहात प्रवेश देण्यात आल्याने भाविक संतापले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीरजकुमार सिंह यांनी कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. गुरुवारी सायंकाळी खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नीसह आणि - [पुणे हादरलं; शाळेच्या उच्च पदस्थाकडून दोघींचा विनयभंग](https://ajinkyabharat.com/pune-hyderabad-schools-high-ranking-dignitary-disobedience/): पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने फुगेवाडी परिसरामध्ये असलेल्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे त्या संस्थेतील एका कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर स्थानिक आमदार महेश लांडगे हे आक्रमक झाले असून त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यामध्ये तातडीने धाव घेत ”आरोपींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आमच्या ताब्यात द्या”, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. मात्र, दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणार असल्याचे त्यांनी आमदार लांडगे यांना सांगितले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दापोडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देखील दिली आहे. सरफराज मन्सूर - [वडील आजारी, लेकाने सूत्र हातात घेतली](https://ajinkyabharat.com/took-sutra-to-take-father-ill/): 15 निष्ठावंतांना आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारांची मुंबईत आज मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यामान आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी विद्यामान आमदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवसांआधीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी आज ठाकरे गटाच्या विद्यामान आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यामान आमदारांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द देखील देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये लवकरच विद्यामान आमदारांना एबी फॉर्म दिले जाणार आहे. - [न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश!](https://ajinkyabharat.com/justice-sanjeev-khanna-the-ninth-chief-justice/): सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नियुक्ती ज्येष्ठताक्रमानं केली जाते. सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख असतात. ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि देशातील विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस करत असतात. धनंजय चंद्रचूड 2 वर्ष त्यांच्या पदावर राहिल्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्या. संजीव खन्ना 11 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. पुढील सहा महिन्यानंतर ते निवृत्त होणार आहेत. 13 - ["आरोपी कोणत्या पक्षाचा हे पाहू नका, त्याला तात्काळ अटक करा" -राज ठाकरे](https://ajinkyabharat.com/raj-thackeray/): शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने ठाण्यात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपीला जामीन देण्यात आला. यामुळे मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर यावेळी राज ठाकरेंनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. “या घटनेत आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्या पीडित मुलीचा पुन्हा जबाब नोंदवा आणि आरोपीला अटक करा” अशी मागणी राज ठाकरेंनी केली. राज ठाकरे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानतंर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. - [झिशान सिद्दीकी - देवेंद्र फडणवीस यांची भेट!](https://ajinkyabharat.com/jhishan-siddiquis-gift-to-devendra-fadnavis/): माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे. थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. - [अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा](https://ajinkyabharat.com/ajit-pavarans-trasala-koodhun-bjp-sodatoy-maji-ministers-announcement/): अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे आर्जव घातली जात आहे. दोन दिवसांपूर्वी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता, भाजपमध्ये असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी आपण भाजप सोडत असल्याचे म्हटले. मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतोय, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, अशी घोषणाच लक्ष्मण ढोबळेंनी केलीय. राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा - [संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन](https://ajinkyabharat.com/sanskrit-pandit-vasantrao-gadgil-passes-away-at-the-age-of-95/): संस्कृत विद्याशाखा आणि भारतीय सांस्कृतिक अभ्यासातील प्रतिष्ठित विद्वान व्यक्तिमत्व पंडित वसंतराव गाडगीळ यांचे आज (18 ऑक्टोबर) पहाटे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे धर्म, संस्कृती आणि संस्कृत साहित्य या क्षेत्रात अपरिवर्तनीय पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गाडगीळ यांनी आपले जीवन संस्कृतच्या सखोल अभ्यासासाठी आणि प्रचारासाठी समर्पित केले. त्यांचे सखोल ज्ञान आणि भारतीय धार्मिक ग्रंथ आणि साहित्यातील योगदानामुळे त्यांना शैक्षणिक वर्तुळात प्रचंड आदर प्राप्त होत गेला. गेल्या काही वर्षांमध्ये, त्यांच्या कार्याने प्राचीन भारतीय ग्रंथांवर नव्या दृष्टीकोणातून अभ्यास झाल्याने या ग्रंथांचे विशेष पैलू पुढे आले. ज्यामुळे भारताच्या बौद्धिक परंपरेवर चिरस्थाई प्रभाव पडला. पंडित गाडगीळ यांचे संस्कृत आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेले समर्पण अनेक - [१२०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी IPS भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/case-registered-against-ips-bhagyashree-navatke-in-rs-1200-crore-scam-case/): CBI ची कारवाई आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर खोटारडेपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटलं आहे. हे प्रकरण १२०० कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीत बनावट कागदपत्रे आणि सदोष कागदपत्रांच्या घटनांशी संबंधित आहे. एएनआएने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाकेंविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी, ४६६, ४७४ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस दलात आर्थिक गुन्हे विभागाच्या उपायुक्त असताना भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान भाग्यश्री नवटके यांनी तपासात जाणून - [अकोला मार्गे बिहारसाठी थेट रेल्वे सेवा सुरू](https://ajinkyabharat.com/live-railway-service-started-for-akola-route-bihar/): गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची मागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया – एलटीटी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पश्चिम विदर्भातील अकोला जंक्शन मार्ग बिहार दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्याने अकोला व परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय झाल्याने प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग मार्गे ही सेवा सुरु झाली आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेश व बिहारकडे थेट जाण्यासाठी दीर्घकाळा पासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई ते हावडा मार्गावर १,९६५ किमी अंतर असलेले भुसावळ- अकोला – बडनेरा – वर्धा मार्गावरून उत्तर प्रदेश किंवा बिहारला थेट रेल्वे - [अकोला विभागात धावणाऱ्या ३५ बसेस टाकल्या भंगारात](https://ajinkyabharat.com/35-buses-running-in-akola-section-taklya-bhangarat/): आता २९५ बसेसच्या भरोश्यावर ९ आगारांचा कारभार राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची लालपरी असलेली एस टी ची अकोला विभाग नियंत्रक कार्यालयाअंतर्गत धावणाऱ्या बसेस ची दयनीय अवस्था झालेली आहे. विभागाकडे असलेल्या जेमतेमं ३२० गाड्यांपैकी अनेक गाड्यांनी त्यांचे ठरवलेले आयुष्यमान ओलांडलेले आहे. त्यामुळे अनेक गाड्या रस्त्यातच ब्रेक डाऊन होत आहेत. त्यातच गेल्या १० वर्षेपासून विभागाने मध्यवर्ती कार्यालयाकडे विविध मॉडेल्स च्या नवीन गाड्या मिळाव्यात म्हणून मागणी केलेली असूनही केवळ आश्वासन मिळत आहेत. मात्र बसेस पूरवंल्या जात नाहीत. त्यामुळे भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर प्रवाशी घेऊन धावत आहेत. एसटी बसेसचे आयुर्मान केवळ १५ वर्षांसाठी असते. त्यानंतर मात्र चालवण्यास प्रतिबंधित आहेत. त्यानंतर त्याचे आयुष्य संपते आणि अशा बस - [सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशन आश्रमातून लोक बेपत्ता!](https://ajinkyabharat.com/sadgurunchya-isha-foundation-ashramatoon-lok-missing/): सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. इशा योगा केंद्राविरोधात निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात त्यानंतर देशभरातील इशा योगा केंद्राच्या काही शाखांवर छापेही टाकण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या छाप्यावर स्थगिती दिली आणि याबाबत जाब विचारला होता. आता पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या उत्तरात महत्त्वाची माहिती दिली आहे. निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचे म्हटलं होतं. तसेच मुलींना ईशा फाऊंडेशनकडून संसारात न रमता संन्यासी जीवन जगण्यास सांगितले होते. हे प्रकरण - [कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..!](https://ajinkyabharat.com/crude-oil-price-decline/): इराण-इस्रायलच्या संघर्षांदरम्यान भडकलेले कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा घसरले आहेत. क्रूड ऑईल प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली आले आहे. दिवाळी काही दिवसांनर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने ही आशा धुसर झाल्याचे दिसत आहे. OIL ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ४.२९ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ७४.१४ डॉलर वर व्यापार करत आहे. तर डब्लूटीआय क्रूड ४.५४ टक्क्यांच्या घसरणीसह ७०.४८ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील या घसरणीचा सर्वात मोठा दिलासा तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांना मिळाला आहे. - [सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड](https://ajinkyabharat.com/soybean-price-is-higher-than-farmers-diwali-festival/): जामनी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना बाजार समितीत धान्याची आवक - [तिसरी आघाडी १५० जागा लढणार!](https://ajinkyabharat.com/teesri-aghadi-150-jaga-ladhanar/): शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार पुण्यात काल परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत १५० जागांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णयदेखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातदेखील उमेदवार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्याशीदेखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य - [भाजप विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार? आज जाहिर होईल पहिली यादी](https://ajinkyabharat.com/bjp-will-reveal-its-first-list-of-tickets-for-sitting-mlas-today/): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनुसार, भाजपची उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांचं तिकिट कापलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपची दिल्लीत काल उमेदवार ठरवण्याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व जागांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी काही आमदारांना डच्चू देण्याचादेखील निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. सुमार कामगिरी केल्याचा दावा करत भाजप पक्षश्रेष्ठींकडून काही विद्यमान आमदारांना विधानसभेच्या तिकीट वाटपात डच्चू दिला - [वेळ पडली तर मराठे भाजपचा एन्काउंटर करणार; जरांगेंच वक्तव्य ](https://ajinkyabharat.com/jarangench-statement-that-marathas-will-encounter-bjp-as-soon-as-the-time-falls/): मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला. “वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. “अजून काही ठरले नाही. इच्छुक वाढले आहेत. चर्चा केली. आपल्याला 95 टक्के समाजकरण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे. उमेदवारबद्दल चर्चा झाली. आपला बाप ( समाज ) 20 तारखेला येणार आहे, आणि तो बाप निर्णय घेणार आहे. शेती, आरक्षण, दलित मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी सर्वांचे मते जाणून घेतली. उद्या कोणीही बोलु नये की, आम्हाला मते मांडू दिली नाहीत. आजपर्यंत 1800 उमेदवारी अर्ज आले आहेत, आणि आज - [नांदेड लोकसभा पोट निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी](https://ajinkyabharat.com/congress-candidates-ravindra-chavan-for-nanded-lok-sabha-elections/): नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.वसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट दिवशी मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाल्यानंतर आता नांदेड मध्ये पोट निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत 20 नोव्हेंबरला नांदेड मध्ये लोकसभेच्या रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनीही शड्डू ठोकलाय. ते नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहेत. Read also: https://ajinkyabharat.com/imtiaz-jalil-assembly-and-lok-sabha-potnivdanuk-fighting/ - [इम्तियाज जलील विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक लढणार!](https://ajinkyabharat.com/imtiaz-jalil-assembly-and-lok-sabha-potnivdanuk-fighting/): एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहेत. इम्तियाज जलील म्हणाले, नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीम आम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या - [महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक](https://ajinkyabharat.com/women-and-child-development-minister-aditi-tatkares-facebook-account-hacked/): राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात हॅकर्सने आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं आहे. तसेच त्या हॅकर्सकडून आदिती तटकरे यांच्या फेसबुक अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह पोस्टही करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे. आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता पोलिसांना हॅकर्सचा शोध घेण्यात यश येतं का? तसेच पोलीस संबंधित आरोपींवर काय कारवाई करतात? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. “नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला - [वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा](https://ajinkyabharat.com/announcement-of-candidature-of-vandre-east-assembly-candidate-varun-sardesai/): राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापैकी ठाकरे घराण्याचे मातोश्री निवासस्थान ज्या परिसरात येते त्या वांद्रे पूर्व मतदारासंघातील ठाकरे गटाचा उमेदवार ठरला आहे. 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी मी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो. उद्धव साहेबांनी - [IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार!](https://ajinkyabharat.com/irs-sameer-wankhede-assembly-ladhavnar/): शिंदे गटाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे. तिकीट वाटपासाठी पक्षांची आणि इच्छुकांची तयारी सुरू असताना यंदा आयआरएस अधिकारी समीर वानखेडे देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून समीर वानखेडे निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार समीर वानखेडे शिंदेंच्या तिकीटावर मुंबई मधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असतील तर समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश होईल. Read also: https://ajinkyabharat.com/your-decision-not-to-contest-maharashtra-and-jharkhand-assembly-elections/ - [आपचा महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय](https://ajinkyabharat.com/your-decision-not-to-contest-maharashtra-and-jharkhand-assembly-elections/): आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेच आपने - [महाविकास आघाडीची जागा वाटपाची शेवटची बैठक](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be/): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार असल्याचे बोललं - [टीम इंडियाची मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या](https://ajinkyabharat.com/team-indias-lowest-run-score-in-the-country/): टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशात अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाची ही मायदेशातील सर्वाच निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांनी नाममात्र धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. Read also: https://ajinkyabharat.com/bcg-vaccination-campaign-registers-nine-thousand-beneficiaries/ - [बीसीजी लसीकरण अभियान: नऊ हजाराच्या वर लाभार्थ्यांची नोंद](https://ajinkyabharat.com/bcg-vaccination-campaign-registers-nine-thousand-beneficiaries/): क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो. सद्यः स्थितीत प्रौढांमध्ये होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बीसीजी लसीचा वापर होत आहे. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातही वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत प्रौढांना बीसीजी लस देण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अकोला महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने बीसीजी लसीकरण अभियानाची सुरुवात माहे एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.  आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले, एकूण लोकसंख्या ५३३०००, लोकसंख्येचे सर्वेक्षण झाले असून त्यामधून पात्र आणि इच्छुक असे ९८०८ व्यक्तींची नोंद वर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात लस देण्याकरिता महापालिका क्षेत्रात - [एचडीएफसी लाइफकडून ११ टक्के मार्केट शेअरची नोंद](https://ajinkyabharat.com/hdfc-lifes-market-share-recorded-at-11/): एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या सहामाहीसाठी स्वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारला आहे. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्ये मोठी वाढ केली असून, सकारात्मक गती राखली आहे. नवीन बिझनेस प्रीमियममध्ये (वैयक्तिक एपीई) प्रबळ ३१ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या आहे की, “खाजगी क्षेत्र आणि एकूण उद्योगाने दुसऱ्या तिमाहीमधील प्रबळ वाढ कायम ठेवली आहे. तसेच आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या सहामाहीत वैयक्तिक भारित प्राप्त प्रीमियम बेसिसमध्ये अनुक्रमे २४ टक्के आणि २१ टक्के वाढीची नोंद केली. याच कालावधीदरम्यान बँकेने २८ टक्क्यांची आणि २ वर्ष सीएजीआर बेसिसवर १९ - [पूर्व परवानगीशिवाय पीडीकेव्हीच्या परिसरात प्रवेश नाही](https://ajinkyabharat.com/no-entry-into-pdkv-area-without-prior-permission/): सकाळच्या प्रहरी सुंदर स्वच्छ हवा व नैसर्गिक वातावरण असल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर नागरिकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या परिसरात वर्दळ वाढली आहे. असे असले तरी काही असामाजिक तत्वांच्या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आता कुणालाही पूर्वपरवानगीशिवाय या परिसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विद्यापीठ परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ या वेळी पायी फिरण्यासाठी येणाऱ्या तसेच इतर कामासाठी विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचा वापर करणाऱ्या समस्त नागरिकांना विद्यापीठ प्रशासनाने सुचित केले आहे की विद्यापीठ परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने तसेच अनुचित घटनेच्या प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन विद्यापीठ परिसरात २५ ऑक्टोंबर २५२४ पासुन प्रवेश - [आशिया-पॅसिफिक देशांमध्ये सायबर क्राईमचा धोका](https://ajinkyabharat.com/threat-of-cyber-crime-in-asia-pacific-countries/): सायबर क्राईमचा धोका सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान दुसऱ्या स्थानी आहे. डिजिटल व्यवहारांमुळे भारताला नजीकच्या काळात सायबर क्राईमचे आव्हान असणार आहे. रॅन्समवेअर या व्हायरसमुळे संवेदनशील माहिती आणि वैयक्तिक डाटा लिक केला जातो. अशा प्रकारच्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये जगात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रॅन्समवेअर व्हायरसच्या हल्ल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फायली उपलब्ध होत नाहीत. संपूर्ण यंत्रणा आणि नेटवर्क ठप्प होते. यंत्रणा सुरळीत करण्यासाठी सायबर क्राईमचे गुन्हेगार संबंधित व्यवस्थेकडे पैशाची मागणी करतात. सायबर क्राईममध्ये गुन्ह्यासाठी विविध प्रकारच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये फिशिंग, रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉलसह अन्य मार्गाने सॉफ्टवेअरमध्ये व्हायरसद्वारे बिघाड निर्माण केला जातो. डार्क एंजल्स या रॅन्समवेअर व्हायरसी निगडित कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक ७५ - [छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज पक्ष राज्यात सर्वच जागा लढवणार](https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhaji-rajes-swaraj-party-in-the-state-all-are-awake/): राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती, महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे. यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली. स्वराज पक्षाची १७ तारखेला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्या संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८ जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, - [भारताची कॉफी निर्यात 55 टक्क्यांनी वाढली](https://ajinkyabharat.com/indias-coffee-exports-increased-by-55-percent/): भारताची कॉफी निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वार्षिक 55 टक्क्यांनी वाढून 7,771.88 कोटी रुपये झाली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,956 कोटी रुपये होती. ही वाढ होण्याचे कारण म्हणजे जगभरात भारतीय कॉफीची वाढलेली मागणी. भारतीय कॉफी बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताकडून 2.2 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा 1.91 लाख टन होता, यावरून गेल्या वर्षभरात हे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. अपेक्षित युरोपीय निर्यात नियमांदरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कॉफीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. कॉफी खरेदीदार भारतीय कॉफीसाठी सरासरी 352 रुपये प्रति - [जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांचं मोठं विधान](https://ajinkyabharat.com/sharad-pawars-petition-regarding-jayant-patil/): “महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झालय. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगतिलं” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते कराड येथे बोलत होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना न्याय देवतेच्या मुर्तीमध्ये बदल झालाय त्या बद्दल प्रश्न विचारला. न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवून तलवार ऐवजी संविधान हाती देण्यात आलय. त्यावर शरद पवार म्हणाले की, “त्यांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या देशात झाला नव्हता तो त्यांनी केला” मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल बोलत आहेत. लोकसभेला त्यांचा मोठा फटका बसला. यावर शरद पवार म्हणाले की, ‘निर्णय तर होऊ द्या, निर्णय - [उद्या भाजपची पहिली यादी होणार जाहीर! ](https://ajinkyabharat.com/bjps-first-list-will-be-announced-tomorrow/): भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडूनही काही नावांची आग्रही मागणी आहे. एकाच मतदारसंघातून संघ आणि भाजप पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांसाठी आग्रह आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ विचार परिवाराकडे काही इच्छुक उमेदवारांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता भाजपच्या यादीत हा समन्वय कसा साधला जाणार?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी - [न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल, आता तलवारऐवजी हातात संविधान](https://ajinkyabharat.com/the-constitution-turns-into-a-statue-of-the-god-of-justice-with-the-constitution-in-hand-instead-of-a-sword/): न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होता आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे. - [निवडणुकांची घोषणा होताच दोन मोठे नेते जरांगे पाटलांच्या भेटीला](https://ajinkyabharat.com/before-the-elections-were-announced-both-the-big-leaders-were-present/): आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे सावधगिरीचा पर्याय म्हणूनसर्वच पक्षातील आमदार आणि नेते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. रात्री पावणे तीन वाजता राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली. यावेळी राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला - [भारताच्या खाद्यसंस्कृतीच इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये कौतुक](https://ajinkyabharat.com/prodigy-in-indias-food-culture-international-report/): भारताचा खाद्य उपभोग पॅटर्न G 20 देशांमध्ये सर्वाधिक स्थायी आणि पर्यावरण अनुकूल आहे. लेटेस्ट लिविंग प्लॅनेट रिपोर्टच्या रिसर्चमध्ये ही बाब समोर आलीय. इंडोनेशिया आणि चीन G 20 अर्थव्यवस्थांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा डाएट पॅटर्न पर्यावरणाच्या दृष्टीने दुसऱ्या स्थानावर आहे. डाएट पॅटर्न हा पर्यावरण अनुकूल आहे. रिपोर्टमध्ये अमेरिका, अर्जेंटीना आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांच्या डाएट पॅटर्नला सर्वात खराब रँकिंग देण्यात आली आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी आणि शुगरी फूड्सच्या सेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढतेय. या देशांमध्ये जवळपास अडीच कोटी लोक ओव्हरवेट आहेत, असा रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आलाय. 890 मिलियन लोक लठ्ठपणाने बाधित आहेत. भारतात मिलेट्सबद्दल लोकांना ज्या प्रकारे जागरुक केलं जातय त्याचाही - [गव्हाच्या हमीभावात 150 तर मोहरीच्या 300 रुपयांची वाढ](https://ajinkyabharat.com/increase-in-price-of-cow-by-150-rupees-and-increase-by-300-rupees/): मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या हमीभावात - [महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार!](https://ajinkyabharat.com/knowing-mahadev-the-great-alliance-will-fight-outside-with-its-own-strength/): विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत. महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव - [अमरावतीच्या चित्रा चौकात तरुणाची हत्या, 10 दिवसांत 7 खून](https://ajinkyabharat.com/amravatis-chitra-chaukat-taruns-murder-7-murders-in-10-days/): अमरावती शहरातून अतिशय धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अमरावती शहरात दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत . अमरावतीत गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित घटनांनंतर आता राजकारणही तापत आहे. पण या राजकारणानंतर गुन्हेगारांना जबर बसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अमरावतीच्या चित्रा चौकात रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने पोटात सपासप वार करून शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली आहे. गोलू सुनील उसरेटे (वय 30 वर्ष) असं मृतक तरुणाचे नाव आहे. गोलू हा अमरावतीच्या रतनगंज येथील - [अजित पवार गटाच्या शहराध्यक्षासह 600 जणांचे राजीनामे](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-signed-the-resignation-letter-of-600-people-including-the-city-mayor/): गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल नियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. या सात जणांमध्ये अजित पवार गटाकडून नेते आणि छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. तर शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. आता यावर अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे शहराध्यक्षासह तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने त्यांनी - [भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानात!](https://ajinkyabharat.com/indias-foreign-minister-jaishankar-pakistan/): यंदा SCO परिषदेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला भरपूर सुनावलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला घेरलं. “भारताच्या अखंडतेच्या मुद्यावरुन चीनवरही निशाणा साधला. परस्परांमधला विश्वास कमी झाला असेल, पुरेस सहकार्य मिळत नसेल, मैत्री तितकी राहिली नसेल आणि चांगल्या शेजाऱ्याची कमतरता जाणवत असेल, तर त्यामागच्या कारणांच विश्लेषण झालं पाहिजे” असं जयशंकर म्हणाले. प्रामाणिकपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असं जयशंकर पाकिस्तानला संदेश देताना म्हणाले. पाकिस्तान- चीनच्याCPEC प्रोजेक्टमुळे भारतीय संप्रभुतेच उल्लंघन होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “संप्रभुतेचा सन्मान झाला पाहिजे. क्षेत्रीय अखंडता ओळख असली पाहिजे. SCO देशांमध्ये एकतर्फी अजेंडा - [पुन्हा सत्तेत आल्यास बहिणींना 3 हजार रुपये देणार](https://ajinkyabharat.com/will-again-give-3-thousand-rupees-to-alias-u200bu200bsisters/): शिंदे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर आता जनतेला आस्वासनं दिली जात आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसै वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. महिलांना पगार मिळू नये, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नयेत, म्हणून राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले कोर्टात गेले आहेत. पण आम्ही ठरवलं आहे सरकारांचा आलं तर बहिणींना मी तीन हजार रुपये देणार आहोत. आमचं सरकार आले नाही तर हे पगार बंद करणार आहे आणि बहिणींना माहित आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. कडकी असलेल्या बहिणीला पैसे देऊन आम्ही मडके डोक्यावर ठेवायला लागले. पैसे दिले म्हणून काहीतरी महिला बाजारातून आणायला लागल्या. ही काही साधी गोष्ट - ["वंदे मातरमरला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं" - संजय राऊत](https://ajinkyabharat.com/mla-sanjay-raut-slapped-the-person-who-protested-against-vande-matamarla/): राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारी विधानभवनात शपथ घेतली. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांऐवजी सात आमदारांची नियुक्ती करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी करत ठाकरे गटाने याविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने या शपथविधीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कोर्टाने सात आमदारांच्या नियुक्तीला स्थगितीस नकार देत या नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे स्पष्ट केले. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला संधी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त - [सरकारने डीए वाढवला; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट](https://ajinkyabharat.com/government-increased-da-diwali-gift-to-crores-of-employees/): मोदी सरकारने दिवाळीच्या सणाआधीच देशातील करोडो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्ता (डीए) जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे, मात्र केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवते. या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता, तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळेच जुलैपासून महागाई भत्त्यातील - [देवेंद्र फडणवीसांच शरद पवारांना ओपन चॅलेंज](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavisach-sharad-pawaranna-open-challenge/): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. “शरद पवारांना आव्हान करतो की, त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युला काय असणार? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच सांगू’. “वेगवेगळ्या घटकांनाही दिलासा दिला आहे. कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला आपण दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार, लोहार, आर्यवैश्य, तेली समाज असेल - [निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करणार; जरांगे आक्रमक](https://ajinkyabharat.com/aggressors-will-clean-up-the-bjp-in-the-elections/): देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता; मात्र आता त्यांना मत द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य बेचिराख करण्याचं काम केलं - [उमर अब्दुल्ला आज घेणार जम्मू कश्मीर च्या मुख्यमंत्री पदाची शपथ](https://ajinkyabharat.com/omar-abdullah-will-take-oath-as-chief-minister-of-jammu-and-kashmir-today/): केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये पहिल्यांदाच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानुसार, उमर अब्दुल्ला आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. जम्मू कश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान उमर यांना मिळाला आहे. आज त्यांच्या सोबत एकूण 10 जण मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा आज शेर ए कश्मीर इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर मध्ये सकाळी 11.30 च्या सुमारास होणार आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा त्यांना शपथ देणार आहेत. उमर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीमध्ये इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थिती लावणार आहेत. सध्या श्रीनगर मध्ये समाजवादी पार्टी चे अध्यक्ष अखिलेश यादव पोहचले आहेत.कॉंग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी देखील दाखल होणार - [पुण्याला आज यलो अलर्ट!](https://ajinkyabharat.com/punyala-yellow-alert-today/): कोकण, मध्य महाराष्ट्र मध्येही पाऊस बरसणार हवामान विभागाचा अंदाज यंदाचा मान्सून परतीच्या वाटेवर असताना देखील राज्यात अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस जोरदार बरसत असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. आज हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे. पावसासोबत वीजांचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 16 ऑक्टोबर दिवशी पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर या भागामध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. वीजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी रहावं असं आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यामध्ये आज हलक्या सरींचा - [अंधेरीतील रिया पॅलेस इमारतीत भीषण आग, तिघांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/andheritil-riya-palace-building-massive-fire-tighancha-death/): मुंबईतील अंधेरी परिसरातील एका इमारतीला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील रिया पॅलेस या इमारतीमधील 10 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. आगीची वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अखेर बऱ्याच वेळानंतर आग विझवण्याचत फायर ब्रिगेडच्या जवानांना यश मिळाले. मात्र या आगीत दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला कॉम्प्लेक्स , क्रॉस रोड नंबर 4 जवळ रिया पॅलेस नावाची 14 मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी या इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील एका रहिवासी फ्लॅटला सकाळी 8 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती - [समाजकार्य महाविद्यालयात वाचन  प्रेरणा दिन](https://ajinkyabharat.com/social-work-college-reading-inspiration-day/): अकोला : श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला. येथे  दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम घेण्यात आला.      यावेळी डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम  यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशव गोरे यांनी केले.तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.केतन वाकोडे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे,तर प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे, कार्यक्रमाला विशेष - [ज्येष्ठ नागरिकांना घरुन करता येणार मतदान](https://ajinkyabharat.com/senior-citizens-will-be-allowed-to-vote/): निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने सांगितले की, सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील. लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल. ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड - [हरियाणात अमित शहा केंद्रीय निरीक्षक](https://ajinkyabharat.com/haryana-amit-shah-central-inspector/): शहा व यादव यांच्यावर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्याची जबाबदारी नवी दिल्ली : हरियाणातील भाजपच्या विजयी हॅट्‌ट्रीकनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या हाती सूत्रे घेतल्याने दिल्लीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हरियाणात कथितरित्या वाट पाहायला लावलेल्या भाजप नेत्यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने हे घडत असल्याची चर्चा आहे. शहा यांच्यासोबत मघ्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हेसुद्धा निरीक्षक म्हणून हरियाणात जातील. राज्यात भाजपची सत्ता आल्यास वर्तमान मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचीच या पदावर फेरनियुक्ती होईल, असे पक्षाने वारंवार जाहीर करूनही शहा यांनी हरियाणामध्ये सरकार स्थापनेआधीच्या भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी स्वतः चंडीगडला जाण्याचा निर्णय घेणे हे सैनी यांच्या - [15 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन](https://ajinkyabharat.com/15-october-international-rural-womens-day/): ग्रामीण भागातील महिलांच्या योगदानाचे महत्त्व पटवून देणारा दिवस आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन दरवर्षी 15 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस ग्रामीण भागातील  15 ऑक्टोबर  म्हणून साजरा केला जातो. विशेषतः शेती, अन्न सुरक्षा, कुटुंबाचे पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण महिलांवर कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक जबाबदाऱ्या असतात. त्या शेती, पशुपालन, वनसंपदा व्यवस्थापन, व शेतमजुरी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशात ग्रामीण महिला शेतीत कष्ट करत असतात, तरीदेखील त्यांचे कार्य अनेकदा दुर्लक्षित राहते. या महिलांचे आरोग्य, शिक्षण, आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष चर्चा आणि कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. 2007 साली संयुक्त राष्ट्राने या दिवसाची सुरुवात - [विधानसभा निवडणुक: 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल](https://ajinkyabharat.com/assembly-elections-will-be-held-on-20th-november-and-voting-will-be-held-on-23rd-november/): महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार - [आयुष्य संपवण्यासाठी विहिरीत उडी...  ७ दिवसांनंतर जिवंत बाहेर](https://ajinkyabharat.com/to-complete-life-vihirit-udi-came-out-alive-after-7-days/): त्या विहिरीत साप, विंचू पाल यासह अनेक विषारी किटक होते छपरा : एका महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर असं काही घडलं, की सर्वच लोक हैराण झाले. सात दिवसांपूर्वी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण सात दिवसांनंतरही ती विहिरीतून सुरक्षित, जीवंत बाहेर आल्याने या घटनेची परिसरात एकच चर्चा आहे. महिला अशाप्रकारे वाचल्यानंतर ही देवाचीच कृपा असल्याची भावना व्यक्त होत आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यातील पानापूर येथील मोहम्मदपूर गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला तिच्या घरातून सात दिवसांपासून बेपत्ता झाली होती. पतीसोबत वाद झाल्यानंतर तिने घरं सोडलं होतं. या दरम्यान तिने एका विहिरीत उडी आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्या विहिरीत - [भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटलांना स्टेजवर रडू कोसळले](https://ajinkyabharat.com/bjp-mla-rana-jagjit-singh-patlana-stagewar-radu-karpale/): काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या आठवणींना उजाळा धाराशिव तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले. हुंदके देत आमदार पाटील यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली .त्याच झालं असं की तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी. ना आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आलंय. या नामकारणांचा सोहळा तुळजापूर मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आलूरे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील आणि आलूरे गुरुजी या दोन कुटुंबांचे पिढ्यान पिढ्या संबंध होते. त्यांच्या आठवणीने आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले. आमदार राणा पाटील हुंदके देऊन रडले. प्रयत्न करूनही त्यांना - [बड्या नेत्याकडून ‘वंचित’ला आमंत्रण!](https://ajinkyabharat.com/badya-netyakudun-vanchitla-invitation/): अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. अशातच आता राजकीय घडमोडींना वेग आला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं, अशी इच्छा केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ आणि स्ट्राँग नेते आहेत. समाजाला सत्तेत आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या पक्षाला अद्याप राज्यात मान्यता नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक विचार करावा. आम्ही एकत्र आलो तर समाजात उत्साह वाढेल. प्रकाश आंबेडकर महायुती सोबत आले तर सत्तेत वाटा मिळेल. त्यांनी महायुतीसोबत यावं. वैचारिक मतभेद असले तरी राजकीय आघाड्या होतात. त्यांचा वंचितचा प्रयोग चांगला आहे. मात्र लोक त्यांच्या सोबत येत नाहीत. त्यामुळे ते जर महायुतीसोबत आले - [भारत-कॅनडाचे संबंध बिघडले](https://ajinkyabharat.com/relations-between-india-and-canada-deteriorated/): भारताने कॅनडातील आपले उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत बोलावले आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात वर्मा आणि इतर मुत्सद्दींचा सहभाग असल्याचा कॅनडाचा आरोप भारताने ठामपणे फेटाळला आहे. भारताने हे आरोप निरर्थक आणि राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाच्या उच्चायुक्तांनाही बोलावून सांगण्यात आले आहे की कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर मुत्सदी आणि अधिकाऱ्यांना निराधार लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अतिरेकी आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडाचे पंतप्रधान टूडो सरकारच्या कृतींमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर लक्ष्यित - [निवडणुकीच्या घोषणेआधी जरांगेचा सरकारला इशारा](https://ajinkyabharat.com/government-hints-at-half-way-announcement-of-elections/): मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्याआधी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं आहे. आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो. मला - [महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी](https://ajinkyabharat.com/oath-ceremony-of-mla-appointed-as-governor-of-maharashtra/): गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली. महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ - [विमान प्रवास झाला स्वस्त!](https://ajinkyabharat.com/air-travel-jhala-swast/): दिवाळीला सर्वचजण आपापल्या घरी जातात. अनेकजण नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून दूर असतात. दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला विमानाने घरी जायचे असेल. तर अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानाच्या प्रवास भाड्यात सरासरी २० ते २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता विमान प्रवास करणे स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता विमान प्रवास भाड्यात २० ते २५ टक्क्यांची घसरण झाल्यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. विमान प्रवासात नेमकी घसरण का झाली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका अहवालानुसार, अलीकडेच तेलाच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे विमानाचे प्रवास भाडे कमी झाले आहे. कोणत्या मार्गावर किती भाडे कमी झाले, याबाबतची माहिती पाह्यात. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या - [आठवडाभरात ५५ हजार कोटींची ऑनलाइन शॉपिंग](https://ajinkyabharat.com/athavadabharat-55-thousand-kotinchi-online-shopping/): सणासुदीच्या हंगामात एका आठवड्यात सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तब्बल ५५ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात २६ टक्के वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान ऑनलाइन ऑडर्सची पुन्हा एक लाट येणार आहे. यासाठी सर्व प्लॅटफॉर्म सज्ज आहेत. सर्वाधिक ऑर्डर मोबाइल फोन, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आहेत. विक्रीत ७५ टक्के वाटा या वस्तूंचाच आहे. नवरात्रोत्सवामुळे घरगुती सजावटीचे सामान, कृत्रिम फ लांचं तोरण यांचा खप अधिक होता. ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स, गेमिंग सहाय्यक उपकरणांच्या खरेदीवर भर दिल्याचं दिसून आलं. फ्लिपकार्ट, मिशो आणि अॅमेझॉन इंडियावर सणासुदीची विक्री २६ सप्टेंबरपासून सुरु झाली. आठवडाभरात झालेल्या विक्रीत वार्षिक आधारे ४० टक्के वाढ झाली. - [दिवाळीत होणारी एसटीची भाडेवाढ अखेर रद्द](https://ajinkyabharat.com/stchi-fare-due-to-bankruptcy-finally-canceled/): दिवाळीत मिळणार दिलासा दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी प्रशासनाने प्रवास भाड्यात १० टक्के वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असतानाच एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना - [ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये यंदा भारत 105 व्या स्थानावर](https://ajinkyabharat.com/india-ranked-105th-in-global-hunger-index/): देशात उपासमारीची ‘गंभीर’ समस्या श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, बांग्लादेशपेक्षा वाईट स्थिती नुकतेच समोर आलेल्या 19 व्या ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट 2024 मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. साधारण 127 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 105 व्या स्थानावर आला आहे. ज्यामुळे तो कुपोषण किंवा उपासमारीची ‘गंभीर’ समस्या असलेल्या देशांपैकी एक ठरला आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारत आपल्या शेजारी देश श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि बांग्लादेश यांच्या मागे आहे, तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या किंचित वर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल, कंसर्न वर्ल्डवाईड आणि वेल्थंगरहिल्फ यांनी संयुक्तपणे जारी केला आहे, जो जगभरातील उपासमारीचा मागोवा घेतो. - [ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबरला घेणार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ](https://ajinkyabharat.com/omar-abdullah-will-take-oath-as-chief-minister-of-jammu-and-kashmir-on-october-16/): नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ओमर अब्दुल्ला नवे मुख्यमंत्री होणार आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून वेळ दिली आहे. पत्रात त्यांनी ओमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबर (बुधवार) रोजी सकाळी 11:30 वाजता SKICS श्रीनगर येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मला एलजी जम्मू आणि काश्मीरच्या कार्यालयाकडून पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणारे पत्र मिळाले आहे. त्यासाठी 16 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मी 16 ऑक्टोबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे, असं ओमर अब्दुल्ला यांनी - [ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रॉक, रुग्णालयात दाखल](https://ajinkyabharat.com/senior-leader-madhukar-pichad-admitted-to-brain-stroke-hospital/): महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत अत्यवस्थ झाली आहे. मधुकर पिचड यांना पहाटे ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ते 83 वर्षांचे आहे. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर आता नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-assembly-elections-announced-today/ - [महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा](https://ajinkyabharat.com/maharashtra-assembly-elections-announced-today/): थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक - [उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल](https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-admitted-to-reliance-hospital-for-examination/): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयात चेक अप साठी दाखल झाले आहेत. हृदयामधील हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी रिलायन्स रुग्णालयात चेअकअप केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता हार्टमधील ब्लॉकेज डॉक्टर तपासात असल्याची माहिती आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. Read also: https://ajinkyabharat.com/respect-for-chaitanya-shakti-by-brahmakumaris/ - [ब्रह्माकुमारीद्वारे चैतन्य शक्तीचा सन्मान](https://ajinkyabharat.com/respect-for-chaitanya-shakti-by-brahmakumaris/): ब्रह्माकुमारी शाखा हिरपूरच्या वतीने महिलांच्या शक्तींचा सन्मान व आदर करण्याकरता रोज त्यांचे पूजन करून सन्मान करण्यात आला. नवरात्रीमध्ये सर्वत्र देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्याचा ऊत्साह असतो. स्त्री शक्तीची उपासना केल्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, परंतु आपल्या घरातील, समाजातील माता-भगिनीचा पाहिजे तितका आदर सन्मान केल्या जात नाही. त्यांच्यातील शक्तींना महत्त्व दिले जात नाही. स्त्री मध्ये असलेल्या अगाध शक्तीचा अविष्कार जगाला दाखवला पाहिजे. संयमी असलेली स्त्री प्रसंगी किती बळकट होऊ शकते. आपल्यातील शक्तींची ओळख व्हावी याकरता रोज महिला आणि मुलींना देवी बनवून त्यांचे पूजन करण्यात आले तसेच दुर्गा, लक्ष्मी, काली, सरस्वती, ब्रह्मचारिणी, भवानी, अन्नपूर्णा हे स्त्रीच्याच विविध शक्तीचे रूप आहेत. देवीच्या विविध - [खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता](https://ajinkyabharat.com/possibility-of-reduction-in-edible-oil-prices/): सप्टेंबर महिन्यात भारताची खाद्यतेलाची आयात वार्षिक आधारावर २९ टक्क्यांनी घसरून १०,६४,४९९ टन झाली आहे. खाद्यतेलाच्या आयातीतील ही घसरण कच्च्या आणि शुद्ध पाम तेलाच्या कमी आयातीमुळे झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात १४,९४,०८६ टन खाद्यतेलाची आयात झाली होती. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया ने शुक्रवारी सप्टेंबरसाठी वनस्पती तेल (खाण्यायोग्य आणि अखाद्य दोन्ही) आयात डेटा जारी केला. सप्टेंबरमध्ये अखाद्य तेलाची आयात वार्षिक आधारावर ५७,९४० टनांवरून २२,९९० टनांवर घसरली आहे. आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये वनस्पती तेलाची आयात ३० टक्क्यांनी घसरून १०,८७,४८९ टन झाली आहे, जी मागील वर्षी १५,५२,०२६ टन होती. डेटावरून असे दिसून आले आहे की खाद्यतेल श्रेणीतील कच्च्या पाम तेलाची आयात गेल्या वर्षीच्या याच महिन्यात - [पूजा खेडकरचे वडिल विधानसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागणार](https://ajinkyabharat.com/pooja-khedkarche-seeks-bjps-candidature-for-vidil-assembly/): लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोज विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. आता वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. अहिल्यानगरच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत दिलीप खेडकर यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी - [निवडणुक आयोग लवकरच जाहिर करणार निवडणुकीच्या तारखा](https://ajinkyabharat.com/election-commission-will-soon-reveal-the-election-date/): जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रासह झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांतील निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग या आठवड्यात कधीही तारखा जाहीर करू शकतो. तारखा जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्रात दोन-तीन टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वाधिक 288 जागा आहेत. तर झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा कमी आहेत. पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून झारखंडमध्ये दोन-तीन टप्प्यांत निवडणुका होतील. महाराष्ट्रात सध्या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार आहे. राज्याची कमान एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची - [महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देणार](https://ajinkyabharat.com/maharashtra-kaushalya-vidyapeethala-will-give-boat-to-late-industrialist-ratan-tata/): शिंदे सरकार ने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळा ने महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ आता रतन टाटा विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आणि संपूर्ण देशाने या मोठ्या हानीवर शोक व्यक्त केला. रतन टाटा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सुधारण्यासाठी आणि भारताला एक नवीन ओळख देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ - [एअर इंडियाच्या मुंबई-न्यूयॉर्क विमानात बॉम्ब धमकी](https://ajinkyabharat.com/air-india-mumbai-new-york-airport-bomb-threat/): दिल्लीत इमरजंसी लॅन्डिंग एअर इंडिया ची मुंबई-न्यूयॉर्क Flight AI119 फ्लाईट आज 14 ऑक्टोबर सकाळी दिल्ली विमानतळावर डायव्हर्ट करण्यात आली आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिल्यानंतर तातडीने हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारे प्रवासी सुरक्षित आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा वरून हे विमान पहाटे 2 च्या सुमारास टेक ऑफ झाले होते. त्यानंतर काही वेळातच बॉम्बची धमकी मिळाली. सध्या हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. विमान कंपनीकडून सुरक्षेचे सारे नियम पाळले जात आहेत. सध्या दिल्ली पोलिसांसह सार्‍या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोड वर ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन - [निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत महत्वाची बैठक](https://ajinkyabharat.com/important-meeting-of-congress-in-delhi-in-view-of-elections/): महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा - [शिंदे सरकारकडून मुंबईत टोलमाफीची घोषणा](https://ajinkyabharat.com/mumbai-toll-waiver-announcement-by-shinde-government/): विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टोलमाफीचा निर्णय जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता - [मंत्रिमंडळ बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत मोठा निर्णय! ](https://ajinkyabharat.com/major-decision-regarding-dharavi-redevelopment-in-cabinet-meeting/): आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील 125 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागा धारावी प्रकल्पाला दिली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatache-leader-baba-siddiqui-died-in-firing/ - [अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatache-leader-baba-siddiqui-died-in-firing/): अजित पवार गट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. या गोळीबाराच्या घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाबा सिद्धिकी हे ज्येष्ठ नेते आहे. बाबा सिद्धिकी यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार - [यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला](https://ajinkyabharat.com/yandacha-shantecha-nobel-prize-nihon-hidankyo-or-japanese-institute/): जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांच्या काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे, यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलंय. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि - [भारतातील सर्वात मोठी बंडखोरी शरद पवार गटात होणार?](https://ajinkyabharat.com/indias-biggest-gangster-sharad-pawar-will-be-killed/): भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता इंदापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. पण हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने इंदापुरातील शरद पवार गटाचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. या नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते तथा सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला. हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय शरद पवारांनी बदलला नाही तर भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापुरात होईल, असा - [‘सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र या’, आठवलेंची आंबेडकरांना साद](https://ajinkyabharat.com/all-ambedkarite-leaders-gathered-together-athavlanchi-ambedkarana-saad/): केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडे आगामी विधानसभा निवडणुतीसाठी 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. रामदास आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना भाजप रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “रिपब्लिकन पक्ष देशभर वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त रिपब्लिकनच्या भरवशावर आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव झाला होता. त्यासाठी - [मुंबईत अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत](https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-untimely-rains-in-mumbai/): मुंबईत गुरुवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नवरात्रोत्सवाच्या उत्सवावर विरजण पडले. याशिवाय शहरातील सामान्य कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी, पाणी तुंबणे, वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या दिसून आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पाणी साचल्याचे आणि वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ठाणे-मुलुंड, दादर, अंधेरी, वांद्रे, बोरिवली यांसारख्या मुंबईतील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या अनपेक्षित हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान खात्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ ते ४ तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार - [दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका! -ॲड. प्रकाश आंबेडकर](https://ajinkyabharat.com/ad-prakash-ambedkar-do-not-charge-toll-from-followers-coming-to-deeksha-bhoomi/): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र  धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा, मुक्तीचा दिवस असल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे - [रतन टाटा यांचा वारसदार ठरला!](https://ajinkyabharat.com/ratan-tata-became-his-heir/): दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. शक्यतेप्रमाणे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टची जबाबदारी आता त्यांच्या खाद्यांवर आली आहे. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते. ते आता रतन टाटा यांचा वारसा चालवणार आहेत. रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. तर गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ही नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. नोएल टाटा यांच्या नावावर - [फडणवीसांपेक्षा अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या जास्त प्रेमात -संजय राऊत ](https://ajinkyabharat.com/amit-shah-loves-chief-minister-sanjay-raut-more-than-fadnavis/): महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात आलं. त्या तिनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित शाह हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत, असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. महायुतीची मंत्रीमंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना हा प्रश्न विचारण्यात आला, - [संभाजी भिडेंकडून पीएम मोदींवर स्तुतीसुमने](https://ajinkyabharat.com/sambhaji-bhidekandu-praises-pm-modi/): वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी) सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत. त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ - [तोफेत गोळा लोड करत असताना नाशिकमध्ये दोन अग्नीवीरांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/two-agniveerans-died-in-nashik-while-loading-tophat-balls/): नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाला. त्यात अग्नीवीर गोहिल सिंग (वय 20) आणि सैफत शित (वय 21) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आयएफजी फील्ड गणचा तुकडा शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय लष्कारातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. देशात अग्नीवीर योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांचे प्रशिक्षण नाशिकमधील देवळाली भागात होते. या प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण - [मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र](https://ajinkyabharat.com/mns-president-raj-thackerays-letter-to-narendra-modi/): पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे. रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं आदराने नाव घेतलं जातं. रतन - [आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार](https://ajinkyabharat.com/todays-cabinet-will-be-closed-code-of-conduct-will-be-imposed-in-the-next-3-4-days/): राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा मोठा धडाका पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आला असून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थिती मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून तब्बल 80 निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी आजची कॅबिनेट बैठक ही शेवटची असून शकते असं वक्तव्य केले आहे. इतकंच नाहीतर येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते, असा अंदाजही गिरीश महाजन यांनी वर्तविला - [पत्रकार आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी होणार दोन स्वतंत्र महामंडळे!](https://ajinkyabharat.com/there-will-be-two-independent-federations-for-journalists-and-newspaper-sellers/): मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कॅबिनेट बैठकीत जवळपास ८० निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती दिली. महामंडळ, शिक्षक याबाबत निर्णय घेतले, यामध्ये संत गोरोबा कुंभार, कोळी समाज महामंडळ प्रस्ताव मागवला आहे असेही पाटील यांनी सांगितले. तसेच या बैठकीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा आठ लाखांवरून आता पंधरा लाखांची करण्यात यावी असा प्रस्ताव केंद्रकडे पाठवण्यात आला आहे. Read also: https://ajinkyabharat.com/munde-brothers-and-sisters-gathered-for-the-first-time-for-the-second-fair/ - [मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी एकत्र](https://ajinkyabharat.com/munde-brothers-and-sisters-gathered-for-the-first-time-for-the-second-fair/): यंदा दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसणार आहे. मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदाच एकत्र दसरा मेळावा घेणार आहेत. चलो भगवान भक्तीगड…! असं म्हणत धनंजय मुंडे यांनी दसरा या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या दसरा मेळाव्या संदर्भात एक ट्विट केले आहे. यासोबत त्यांना भगवान बाबा यांचा फोटो देखील पोस्ट केला आहे. सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर दरवर्षी पंकजा मुंडे या भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा घेत असतात. मात्र यंदा धनंजय मुंडे देखील या भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये चलो भगवान भक्तीगड…! असं म्हणत आपला दसरा, - [कुणबी भवनावरून भाजप-शिंदे गटात धुसफूस](https://ajinkyabharat.com/bjp-shinde-fumes-from-kunbi-bhavan/): दापोलीतील कुणबी भवनाच्या जागेवरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वादात या भूखंडासाठी शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे दोन नेते आमने- सामने आले आहेत. एकाच दिवशी कुणबी भवनाच्या दोन जागांच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदे जुंपणार असल्याचं चित्र तयार झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू असून मराठा कुणबी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला आहे. दरम्यान रत्नागिरीत कुणबी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला राजकीय रंग लागण्याची चिन्हे आहेत. एकाच दिवशी कुणबीभवनाच्या दोन जागांचे उद्घाटन होणार असून विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दापोलीतील या भूखंडाचा वादामुळे भूमिपूजन सोहळ्याला - [नसरल्लासह हिज्बुल्लाहच्या 11 कमांडर्सचा खात्मा!](https://ajinkyabharat.com/nasrallah-eliminates-11-hezbollah-commanders/): इस्रायलने सतत एअर स्ट्राइक करुन हिज्बुल्लाहच कबंरड मोडलं आहे. हसन नसरल्लाह, हाशिम सफीद्दीन आणि फौद शुक्रसह हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा केलाय. इस्रायलच्या कारवाईने हिज्बुल्लाहच्या अन्य दहशतवाद्यांच खच्चीकरण झालय. आता दहशतवाद्यांना हिज्बुल्लाहच्या तीन टॉप कमांडर्सकडून अपेक्षा आहेत. हे टॉप कमांडर्स कुठे आहेत? त्यांची पुढची प्लानिंग काय आहे? हे कोणाला माहित नाहीय. नईम कासिम, तलाल हामिह आणि अबु अली रिदा ही त्या तीन कमांडर्सची नाव आहेत. 1991 साली हिज्बुल्लाहचा जनरल सेक्रेट्ररी अब्बास अल- मुसावीने शेख नईम कासिमला डेप्युटी लीडर म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच्या पुढच्याचवर्षी अल मुसावीच्या ताफ्याला 1992 साली इस्रायलच्या अपाचे हेलिकॉप्टरने टार्गेट केलं होतं. यात त्याचा मृत्यू झालेला. त्यानंतर नसरल्लाहने - [मुंबईतील हिंदीबहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या: मविआला पत्र](https://ajinkyabharat.com/maviala-letter-to-give-preference-to-provincial-candidates-in-12-hindi-dominated-constituencies-in-mumbai/): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मुंबईतील १२ हिंदी भाषिक प्राबल्य असलेल्या मतदारसंघात हिंदी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना उमेदवारीत प्राधान्य द्या अशी मोठी मागणी करण्यात आली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी राष्ट्रवादीचे मुंबई प्रवक्ते आणि हिंदी भाषा विभागाचे अध्यक्ष मनीष दूबे यांनी केली आहे. मनीष दूबे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मुंबईतील दहिसर, कांदिवली, मालाड, वर्सोवा, कलिना, अणुशक्तीनगर, दिंडोशी, शिवाजीनगर, वांद्रे पूर्व, कुर्ला, मागाठाणे, अंधेरी पूर्व आणि इतर मतदारसंघात परराज्यातून आलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही लोकसंख्या अनेकदा राजकीय - [रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एका दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर](https://ajinkyabharat.com/one-day-state-mourning-declared-in-the-state-on-the-demise-of-ratan-tata/): शिंदे सरकारची घोषणा एकनाथ शिंदे सरकारने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी राज्यात एक दिवशीय दुखवटा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नामांकित समूहात रूपांतरित करण्याचे श्रेय असलेल्या टाटा यांचे बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर शोक म्हणून 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकवला जाईल. गुरुवारी कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. टाटांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे लोकांसाठी श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार - [संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/case-filed-against-sanjay-raut/): विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्या विरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता संजय राऊत विरोधात गुन्हा झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ‘लाडकी बहिण’ योजने वरून सरकारवर टीका केली. मध्यप्रदेशमध्ये ही योजना बंद पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर राऊतांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात - [ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन](https://ajinkyabharat.com/senior-industrialist-ratan-tata-passes-away/): मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) निधन झाले. आजारामुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी समोर आली होती. रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. 7 ऑक्टोबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, त्यांनी आरोग्यविषयक चिंता ‘अफवा’ म्हणून फेटाळून लावल्या आणि त्याच्या अनुयायांना आणि चाहत्यांना सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही आणि वय-संबंधित वैद्यकीय स्थितींसाठी त्यांची चाचणी केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात - [अल्प भूधारक शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू](https://ajinkyabharat.com/death-of-small-land-holding-farmer/): मुंडगाव : मुंडगाव शेत शिवारातील अनुकूल सांगोळे यांच्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. मुंडगाव येथे शेतकऱ्यांची शेतातील सोयाबीन सोंगणीची लगबग सुरु आहे. अनुकूल सांगोळे यांच्या शेतातील सोयाबीन सोंगणीसाठी अमिनपुर मुंडगाव येथील काही मजुर व अल्पभूधारक ५५ वर्षीय शेतकरी पंजाब प्रल्हाद सोनोने दि.९ आक्टोबर रोजी सकाळी ५वाजता गेले. शेतातील तुरी मध्ये असलेले सोयाबीन पाहत असतांना ओसाड  विहीर पंजाब सोनोने यांना दिसली नाही व ते विहिरीत पडल्याने विटा दगडाचा मार त्यांच्या डोक्याला लागला.त्याचा विहिरीत मृत्यू झाला. सोबतच्या मजुरांना विहिरीत पडल्याचा आवाज आला व ते विहिरी जवळ धावतच गेले. त्यांना पंजाब सोनोने दिसले नाही. ही बातमी वाऱ्या - [आलेगाव येथील विवाहित युवक बेपत्ता](https://ajinkyabharat.com/married-youth-missing-from-alegaon/):  विवरा : आलेगाव येथील रहिवासी सुनील तुळशीराम श्रीनाथ हे जय भवानी गणेश उत्सव मंडळाचे भाविक भक्त आहेत. दररोज ते देवीची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी मंडळात उपस्थित राहत होते. मात्र, 5 ऑक्टोबर 2024 रोजी 10.30 वाजता घरून निघून गेले मात्र परत आले नाहीत.  6 ऑक्टोबर 2024 रोजी बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने चान्नी पोलिसांना दिली आहे. त्यांचे चुलत भाऊचा सहदेव श्रीनाथ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यां शोध घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असून, संबंधित स्थानिकांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना बेपत्ता व्यक्तीच्या संदर्भात माहिती असल्यास पोलिस स्टेशनला कळवावी असे आवाहन चान्नी  पोलीस स्टेशनचे - [हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये बघायला मिळेल](https://ajinkyabharat.com/haryanat-ghadalan-maharashtra-and-maharashtra-will-get-baghayla-in-november/): देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य हरियाणा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यालयाबाहेर हरियाणा झांकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे, असं पोस्टर लावण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका वाढली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. हरियाणात आज जसा निकाल समोर आला तसाच निकाल नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळेल, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “आज या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनाया प्रचंड विजयाचा खूप खूप शुभेच्छा देतो. आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणात पूर्ण बहुमताचं - [पांढरे केस काळे करण्यासाठी.....घरगुती उपाय](https://ajinkyabharat.com/home-remedies-to-blacken-white-cases/): वाढत्या वयात केस पांढरे होणे ही सामान्य समस्या आहे. केस पांढरे झाल्यानंतर कोणतीही हेअर स्टाईल केली तरीसुद्धा केस चांगले दिसत नाहीत. तसेच हल्ली अनेकांचे तरुण वयातच केस पांढरे होण्यास सुरुवात झाली आहे. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा काळे करण्यासाठी मेहंदी, डाय किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. पण हेअर कलर केल्यानंतर काहीकाळ केसांवर रंग टिकून राहतो आणि पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. सर्वच महिला आणि पुरुषांना आपले केस काळे असावे असे नेहमीच वाटत असत. पण केसांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आणि आनुवंशिकतेमुळे केस पांढरे होऊन जातात. केस काळे करण्यासाठी डाय, मेहंदी किंवा रंग वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर - [बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयात केले दाखल...](https://ajinkyabharat.com/vba-vanchit-bahujan-aghadis-surveyor-ad-balasaheb-ambedkar-admitted-to-hospital/): VBA : राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीच े सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुख ू लागल्याने गुरुवारी पहाट े पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळ े त्यांच्यावर आयसीयूमध्य े उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आण ू नये.   कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे. पुढील 3 ते 5 दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित सोशल मीडिया पेजवरुन ही अधिकृत माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय - [‘स्त्री 2’ नंतर ‘थामा’ निर्माण करणार भीतीची लाट](https://ajinkyabharat.com/bhitichi-lat-to-produce-thama-after-stree-2/): या वर्षी असे दिसून आले आहे की हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या आणि स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवले गेले आहेत. आता निर्माता दिनेश विजन यांच्या नेतृत्वाखाली मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या पुढील चित्रपट, ‘थामा’ची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीच्या खास प्रसंगी, थामाचे मोशन पोस्टर देखील स्त्री 2 निर्मात्यांनी शेअर केले आहे. जे पाहिल्यानंतर या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ‘थामा’मध्ये दिसणार हे कलाकार यावर्षीच्या दिवाळीच्या निमित्ताने मॅडॉक फिल्म्सने थामाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये सुरुवातीला एक रोमँटिक गाणे वाजताना दिसत आहे. पण काही वेळाने पडद्यावर संपूर्ण दहशती दिसत - [ओला इलेक्ट्रिकचा पाय आणखी खोलात](https://ajinkyabharat.com/ola-electrics-pay-reveals-more/): मुंबई : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीमागील शुक्लकाष्ट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. कंपनीने अलिकडेच आपल्या टू-व्हीलरबाबत आलेल्या 10,644 तक्रारींपैकी 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा केला होता. याबाबत कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता केंद्रिय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या या दाव्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कंपनीचा पाय आणखीनच खोलात जाणार आहे.   ओला इलेक्ट्रिकने स्वतः आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले होते की, कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस मिळाली आहे. 15 दिवसांच्या आत या नोटीशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. 21 ऑक्टोबर - [मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही! -देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/i-do-not-get-the-desire-for-the-post-of-chief-minister-neither-devendra-fadnavis-nor-devendra-fadnavis/): महाराष्ट्रात 2014 पासून राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, असे त्यांनी म्हटले. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्हाला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसण्यात रस आहे का, या प्रश्नाचे - [श्रीनिवास वनगा 36 तासांनंतर रिचेबल!](https://ajinkyabharat.com/srinivas-vanaga-36-tasananthar-reachable/): शिंदे गटाचे विद्यमान आमदार महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज होते. दरम्यान, 36 तासांनंतर श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबासोबत संपर्क झाल्याची माहितीसमोर येत आहे. मध्यरात्री ३ वाजता श्रीनिवास वनगा हे घरी आले आणि पुन्हा बाहेर गेले, अशी माहिती श्रीनिवास वनगांच्या कुटुंबीयांकडून मिळत आहे. तर प्रकृती ठीक नसल्याने श्रीनिवास वनगा विश्राती घेत असल्याचे पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने वनगा नाराज होते. अशातच ते नॉटरिचेबल झाल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या श्रीनिवास वनगा हे बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्यावा, - [विधानसभेसाठी भाजपचा मोठा प्लॅन, पंतप्रधान मोदींसह अमित शाह,गडकरी मैदानात](https://ajinkyabharat.com/bjps-big-plan-for-assembly-meeting-with-prime-minister-modi-amit-shahgadkari-maidan/):  विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज नेते सभा घेणार आहेत. राज्यात भाजपकडून 100 हून अधिक सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अधिक सभांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही 15 सभा होणार आहेत. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. कोणत्या नेत्यांच्या किती सभा होणार ? पंतप्रधान नरेंद्र मोदी – 8 अमित - [डमी उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांना डोकेदुखी](https://ajinkyabharat.com/authorized-candidates-get-headache-due-to-dummy-candidates/): माढ्यात 4 अभिजीत पाटील, 2 रणजीत सिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात माढा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार, रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर करमाळ्यात तीन संजय शिंदे रिंगणात उतरले आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार यात काही शंका नाही. माढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर नवी खेळी समोर आली आहे. राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटील यांना तुतारी मिळाल्यानंतर अभिजीत पाटील नावाचे चार उमेदवार माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तशीच परिस्थिती आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतही होत आहे. रणजीत सिंह शिंदे नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळा मतदारसंघातही आमदार संजय मामा शिंदे - [मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली](https://ajinkyabharat.com/the-nature-of-maratha-movement-leader-manoj-jarange-is-khalwali/): मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका बजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजातील तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचे सांगितले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरु आहेत. अनेक इच्छूक त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या अंगात ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे ग्लॅलेक्सि हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती बरी नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण न देणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात - [‘सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं’, अजितदादा भावुक](https://ajinkyabharat.com/sunetrala-umbh-karilaye-nako-hota-against-supriyachya-ajitdada-gets-emotional/): उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलताना चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतो, जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. मला माहिती आहे, इथे बसणाऱ्या किती तरी जणांनी सुप्रिया यांना मतदान केलं असं अजित पवार यांनी म्हलटं आहे. अजित पवार सभेत बोलताना चांगलेच भावुक झाले. मी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. जो काम करतो तो चुकतो, मी मनाचा मोठेपणा दाखवला, चूक कबूल केली. मला माहिती आहे इथे बसणाऱ्यांनी किती तरी जणांनी सुप्रिया सुळे यांना मतदान दिलं. मी निवडणूक लढणारच नव्हतो पण मी कार्यकर्त्यांचं ऐकलं. पक्षाने नंतर निर्णय घेतला, महायुतीने - [एकाच मतदारसंघासाठी महायुतीतील दोन उमेदवारांना एबी फॉर्म](https://ajinkyabharat.com/ab-form-for-both-the-candidates-of-grand-alliance-for-the-same-constituency/): वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ  महायुतीचे वरिष्ठ नेते मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असा दावा करत असले तरी विदर्भातील वरुड मोर्शी या विधानसभा मतदारसंघात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. वरुड मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. तर आज देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडून त्यांना ए बी फॉर्म मिळाल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला वरुड मोर्शी मधील भाजप नेते उमेश यावलकर यांचाही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेणाऱ्या उमेश यावलकर यांचा दावा आहे - [मनोज जरांगे पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार?](https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil-will-contest-from-which-constituency/): जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दी जमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात. त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इतके भावी आमदार झाले आहेत की मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही. असा मिश्किल टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. याबाबत येत्या 30 ऑक्टोंबर ला अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीअंती जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी आणि पदाधिकारी येत आहेत. माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. - [भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर](https://ajinkyabharat.com/bjps-third-list-of-25-candidates-released/): राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, वर्सोवातून पुन्हा एकदा भारती लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूर किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपने 146 उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचं दिसून आलं. तिसऱ्या यादीत विदर्भातील 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत - [ इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचे हिब्रू खाते एक्स द्वारे निलंबीत](https://ajinkyabharat.com/%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%ae/): पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे नव्याने तयार केलेले हिब्रू भाषेतील खाते सोमवारी निलंबित केले आहे. ज्या खात्याने इस्रायलला उद्देशून संदेश पोस्ट केले होते, ते खाते प्लॅटफॉर्मच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करून अधिसूचनेसह काढून टाकण्यात आले होते, मात्र तपशील देण्यात आले नव्हते. इराणच्या अलीकडील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने आठवड्याच्या शेवटी इराणवर पहिला खुला हवाई हल्ला केल्यानंतर खामेनेईचे खाते निलंबित करण्यात आले आहे. या घडामोडींनंतरच्या रविवारीच्या भाषणात खामेनेईने इस्रायली नेतृत्वाला इशारा दिला आणि हवाई हल्ल्यांच्या परिणामांना अतिशयोक्ती किंवा कमी लेखण्यापासून सावध केले. आयातुल्ला खामेनी यांनी इराणची ताकद आणि संकल्पाबाबत - [माहीममध्ये मीच जिंकणार, उद्या अर्ज भरणार; सदा सरवणकर ठाम](https://ajinkyabharat.com/meech-jinkanar-udya-arj-bharnar-always-stays-in-mahim/): मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. सदा सरवणकर  म्हणाले की, मी उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. माहीमधील जनतेला न्याय देणं ही आजच्या काळाची गरज आहे. मी उमेदवारी अर्ज - [क्रिती सॅनॉन आणि काजोलचा 'दो पत्ती' पायरसीचा बळी](https://ajinkyabharat.com/kriti-sanon-and-kajolcha-do-patti-pyrasicha-bali/): दो पत्ती हा शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचा प्रीमियर आज 25 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर आला. या चित्रपटात तन्वी आझमी, ब्रिजेंद्र काला आणि प्राची शाह पांड्या यांच्यासह क्रिती सेनॉन, काजोल आणि शाहीर शेख प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र, दुर्दैवाने चित्रपट पायरसीला बळी पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रपट, HD फॉरमॅटमध्ये MovieRulz, Tamilrockers, 1337x आणि Telegram चॅनेल सारख्या टोरेंट साइट्सवर बेकायदेशीरपणे लीक झाला आहे. मोफत पाहण्यासाठी चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जवळपास प्रत्येक चित्रपट पायरसीला बळी पडतो. यापूर्वी या साइट्सवर अनेक कठोर कारवाई आणि निर्बंध घालण्यात आले होते. परंतु ब्लॉक केल्यानंतरही या साइट्स चाचेगिरीला प्रोत्साहन देत आहेत. - ['सिंघम अगेन'चा टायटल ट्रॅक रिलीज](https://ajinkyabharat.com/singham-again-title-track-release/): अजय देवगणसोबत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही झळकले चाहत्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ‘सिंघम अगेन’चा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. या गाण्यात दिसत आहे आणि त्याच्या सोबत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील त्यांच्या खास भूमिकेत दिसत आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटातील हे गाणे ॲक्शन आणि एनर्जीने परिपूर्ण आहे, ज्यामध्ये सर्व कलाकार आपापल्या भूमिकेला जीवदान देताना दिसत आहेत. या गाण्याचा व्हिडीओ चाहत्यांना रोमांचित करणारा तर आहेच, पण प्रेक्षकांना चित्रपटाच्या धमाकेदार अनुभवाचीही झलक देत आहे. अजय देवगणच्या सिंघम या व्यक्तिरेखेचा उत्साह आणि उत्कटता दर्शवणारा हा टायटल ट्रॅक चित्रपटाच्या ॲक्शन-पॅक्ड सिक्वेलची झलक देतो. दीपिकाचा दमदार - [‘मर्द होता, तर पळाला कशाला?’ बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर हल्लाबोल](https://ajinkyabharat.com/mard-hota-tar-palala-kashala-balasaheb-thoratancha-sujay-vikhenwar-hallabol/): “वसंतराव देशमुख म्हणे काँग्रेसचे. यांच्या गळ्यात पट्टा भाजपचा, त्याहीपेक्षा देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा. वसंत देशमुख खालच्या पातळीवर बोलले. त्यांच्या कानपट्टीत हानण्याऐवजी तुम्ही पुढच्या भाषणाला जास्त वेळ देवू असं म्हणता” अशा शब्दात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद झाला. हिंसाचार झाला. “मला काही कनोली-मनोली-कनकापुर असा दौरा नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे” असा विखे पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला. “संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. - [देशात प्रथमच खासगी कंपनी हवाईदलासाठी विमाने बनवणार](https://ajinkyabharat.com/for-the-first-time-in-the-country-a-private-company-will-make-planes-for-the-airport/): भारतातील सर्वात विश्वासार्ह कंपनी बनवणार C-295 एअरक्राफ्ट लष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे. भारत आणि स्पेन दरम्यान 56 विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील 16 विमाने स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर 40 विमाने टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे. टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड विमान बनवणारी देशातील पहिली - [पंतप्रधान मोदींचं जनतेला दिवाळी गिफ्ट!](https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-jantela-diwali-gift/): 29 ऑक्टोबरला करणार मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आणखी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात अनेक आरोग्यविषयक योजना सुरू करण्यात आल्या. यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आयोग्य योजना ही एक केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सत्तर वर्षांपर्यंत वय असलेल्या नागरिकांना मोफत उपचार मिळत होते. मात्र आता लवकरच या योजनेचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आता या योजनेंतर्गत ज्यांचं वय सत्तर वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना देखील मोफत उपचार मिळणार आहेत, या योजनेच्या विस्ताराबाबत येत्या 29 ऑक्टोबरला घोषणा होण्याची शक्यता आहे.यासोबतच नियमित लसीकरणाची नोंद ठेवण्यासाटी विकसित केलेलं U-WIN पोर्टल देखील याच दिवशी लाँच केलं - [दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबई लोकलची सेवा कोलमडली](https://ajinkyabharat.com/mumbai-local-service-kollamdali-on-the-first-day-of-diwali/): पश्चिम रेल्वेवर मोठा खोळंबा मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या बिघाडामुळे पालघर ते - [श्रीलंकेच्या नौदलाकडून तामिळनाडूतील 12 मच्छिमारांना अटक](https://ajinkyabharat.com/12-fishermen-from-tamil-nadu-caught-by-sri-lankan-navy/): एमके स्टॅलिन यांची परराष्ट्र मंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूतील 12 मच्छिमारांना अटक केली आहे. नेदुंथीवूजवळ मासेमारी करताना आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा (IMBL) ओलांडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तामिळनाडू मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिमारांना रविवारी सकाळी ताब्यात घेऊन चौकशीसाठी श्रीलंकेच्या नौदल छावणीत नेण्यात आले. श्रीलंकेच्या नौदलाने त्यांची यांत्रिक नौका आणि मासेमारीची उपकरणेही जप्त केली आहेत. 16 जूनपासून श्रीलंकेच्या नौदलाने राज्यातून 425 मच्छिमारांना ताब्यात घेतले असून 58 बोटी जप्त केल्या आहेत. सुमारे 110 मच्छिमार अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. 23 ऑक्टोबर रोजी, श्रीलंकेच्या नौदलाने रामेश्वरम येथे 16 तमिळ मच्छिमारांना अटक केली, ज्यामुळे राज्यात निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी वैयक्तिकरित्या केंद्रीय - [कलम 370 नंतर आता मोदी सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या निर्णयाच्या तयारीत](https://ajinkyabharat.com/modi-government-comes-after-article-370-ready-to-take-big-decisions-in-jammu-and-kashmir/): जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी केंद्रात करार झाला आहे. त्याचबरोबर लडाख हा केंद्रशासित प्रदेश राहील. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचा प्रस्ताव आणला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 23 ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शहा आणि 24 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान ओमर यांनी पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची विनंती केली होती. त्यांना या वर्षी राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन मिळाले होते. 2019 मध्ये, जेव्हा कलम 370 आणि 35A हटवण्यात आले, तेव्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्यावर पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन सरकारने त्यावेळी दिले होते. - [राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अंतिम यादी जाहीर](https://ajinkyabharat.com/nationalist-congress-sharad-pawars-final-list-declared/): राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या यादीत ९ जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर - [राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर ](https://ajinkyabharat.com/nationalist-congress-ajit-pawar-gatachi-third-list-released/): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांचे नाव गहाळ आहे. राष्ट्रवादीने निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर यांना उमेदवारी दिली असून गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत 49 उमेदवार जाहीर केले असून 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला एकूण 55 ते 56 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या यादीत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करणारे राज्य युनिटचे - [पुण्यातील मोठी बातमी, प्रसिद्ध चितळे बंधूंच्या दुकानात दरोडा](https://ajinkyabharat.com/punyatis-big-news-famous-chitale-brothers-shop-daroda/): पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या सणाच्या तोंडावर पुण्यातील आणि देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू मिठाईच्या दुकानात चोरी झाली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून १ लाख ४१ हजारांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली. त्यासोबतच चितळेंची प्रसिद्ध असलेली बाकरवडीही त्यांंनी चोरांनी नेली. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोरल आले आहे. बाणेर पोलिसांना चोरी झाल्याची माहिती समजताच घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.   चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या बाणेर शाखेत आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम १ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे. लॉकरमधील मध्यभागी - [विधानसभेनंतर अजित पवार संपतील! शरद पवार गटाच्या नेत्याचा दावा](https://ajinkyabharat.com/after-the-assembly-ajit-pawar-agreed/):  बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नीचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000 मतांनी पडतील, असा दावा शरद पवार गटाचे नेते तथा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केला. उत्तमराव जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते. या निवडणुकी नंतर त्यांचे राजकारण संपलेले असतील. त्यानंतर राजकारणातून संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील, असा टोलाही जानकरांनी लगावला. उत्तमराव जानकर म्हणाले की, माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये - [कुणाची मांडी फाटली, कोणाचा हात तुटला..वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a/): मुंबई : शहरातील वांद्रे टर्मिनसवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी  झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये ही घटना किती गंभीर आहे, याची कल्पना केली जाऊ शकते. नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीची ही घटना वांद्रे टर्मिनसवर घडली. सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशी गर्दी करतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी - ['रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम कराव..-आदित्य ठाकरे](https://ajinkyabharat.com/aditya-thackeray-should-also-work-as-rail-minister-for-some-time-as-railway-minister/): वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे, ‘आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून - [मुलांना चिप्स, कोल्ड्रिंक्स देताना सावधान!](https://ajinkyabharat.com/be-careful-giving-chips-and-cold-drinks-to-children/): आरोग्यावर दुष्परिणाम, दात होतायत कमकुवत, संशोधनातून समोर प्रत्येक पालक आपल्या मुलांचे लाड करतात, त्यांना हव्या त्या गोष्टी देण्याच्या प्रयत्न करतात. पण मुलांचे काही हट्ट असे असतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी तसेच भविष्यासाठी चांगले मानले जात नाहीत. तरीसुद्धा प्रेमापोटी पालक आपल्या मुलांचे नको असलेले हट्ट पुरवतात. सध्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे त्यांना आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं दिसून येतंय. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांचे दातही खराब होत आहेत. कोल्ड्रिंक्स आणि चिप्स यांसारख्या गोष्टी मुलांच्या आवडीच्या जरी असल्या तरी मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनाने पुष्टी केली आहे की, या गोष्टींचे जास्त सेवन केल्याने मुलांच्या दातांच्या इनॅमलवर परिणाम - [पाकिस्तानमध्ये पोलिसांकडून टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सनाही अटक](https://ajinkyabharat.com/tiktok-stars-and-vloggers-banned-from-police-in-pakistan/): पाकिस्तानात सध्या टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. पंजाब प्रांतातील एका विद्यार्थिनीवरील कथित बलात्काराच्या अफवा पसरवल्याबद्दल डझनहून अधिक व्लॉगर्स आणि टिकटॉक स्टार्सना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अफवेमुळे गेल्या आठवड्यात हिंसक निदर्शने झाली होती. पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पोलिसांनी हिंसा आणि तोडफोड करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांचीही ओळख पटवली आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत 16 लोकांना अटक केलीये, ज्यात बहुतांश व्लॉगर्स आणि टिकटॉक स्टार आहेत. या लोकांवर बलात्काराच्या कथित घटनेबाबत अफवा पसरवल्याचा आरोप आहे. तोडफोड आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर लोकांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. या घटनेबाबत खोट्या बातम्या पसरवणारी - [मूर्तिजापूरमध्ये तिहेरी लढत!](https://ajinkyabharat.com/triple-fight-in-murtijapur/): वंचित, राष्ट्रवादी, भाजप आमने-सामने मुर्तीजापुर मतदार संघात भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होण्याचे संकेत आहे. यंदा तिन्ही पक्षांमध्ये काट्याची टक्कर होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीने यंदा डॉक्टर सुगत वाघमारे यांना उमेदवारी बहाल केली. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिली आहे. वृत्त लिहीपर्यंत भारतीय जनता पार्टीने मुर्तीजापुर मतदार संघात उमेदवार घोषित केला नव्हता. त्यामुळे नागरिकांना भाजप कोणाला तिकीट देणार याची उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. गेल्या काही वर्षापासून हरीश पिंपळे यांनी मुर्तीजापुर मध्ये भाजपचा गड राखला. मात्र यंदा त्यांना पक्षांतर्गत विरोध होत - [स्वच्छ चारित्र्यसंपन्न उमेदवारांना पाठिंबा देऊ -रविकांत तुपकर](https://ajinkyabharat.com/ravikant-tupkar-will-support-candidates-with-clean-character/): चांगल्या विचाराचे, चरित्र संपन्न आणि शेतकऱ्यांशी नाळ जुळवून ठेवणाऱ्या उमेदवारांना क्रांतिकारी शेतकरी संघटना पाठिंबा देणार असल्याची घोषणा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा येथे केली. ज्यांनी ऐनवेळी दगा दिला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे सांगत महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचही तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला होता. दोन-तीन वेळेस बैठका ही झाल्या. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम हो सांगितलं परंतु ऐनवेळी नाही सांगितलं. आता आम्ही शेतकऱ्याची ताकद त्यांना दाखवून देऊ, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असे सांगतानाच महाविकास आघाडी सोबत - [पाकिस्तानचा तब्बल ३ वर्षांनी मायदेशात मालिका विजय !](https://ajinkyabharat.com/pakistans-biggest-3-year-old-world-championship-victory/): पाकिस्तान संघाने इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी झाल्यानंतर मात्र सामना पराभूत अफलातून दोन्ही सामने पुनरागमन करत पुढील जिंकले आणि मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. येथे झालेल्या तिसऱ्या पाकिस्तानने तिसऱ्याच ९ विकेट्सने विजय दरम्यान रावळपिंडी कसोटीत दिवशी मिळवला. पाकिस्तानने २०२१ नंतर पहिल्यांदाच मायदेशात मालिका जिंकली आहे पाकिस्तानसमोर अवघे ३६ लक्ष्य ठेवता आले होते. इंग्लंडला धावांचेच हे लक्ष्य पाकिस्तानने ३.१ षटकात एक विकेट गमावत पूर्ण केले. कर्णधार शान मसूदने आक्रमक खेळत आणि एक षटकारासह नाबाद ४ चौकार ६ चेंडूत २३ धावा केल्या. तसेच सईम आयुबने ८ धावांवर विकेट गमावली तर अब्दुल्ला शफिकने ५ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडने नाणेफ क जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा - [LAC वर भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार](https://ajinkyabharat.com/important-agreement-between-lac-and-india-and-china/): भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपूर्वीच सीमेवर गस्त घालण्याबाबत करार झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कराराचे श्रेय भारतीय लष्कर आणि मुत्सद्देगिरीला दिलंय. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये शुक्रवारी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, जी 29 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 30 ते 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा गस्त सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एस जयशंकर म्हणाले की, विश्वास आणि सहकार्याची पुनर्बांधणी ही दीर्घ प्रक्रिया असल्याने संबंध सामान्य होण्यासाठी वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रशियातील कझान येथे नुकत्याच - [सोने महागले ! सोन्याचा दर ७९ हजारांवर](https://ajinkyabharat.com/gold-price-79-thousand-rupees/): सणावाराच्या दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वाढतात, ही सामान्य गोष्ट आहे पण यंदा दिवाळीत सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी लोक आतापासून बुकींग करत आहे. धनत्रयोदशीला अवघे काही दिवसच शिल्लक आहे आणि सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,२०६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,७७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९७५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९७,५१० रुपये प्रति किलो आहे. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ - ['मुद्रा' कर्जाची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर](https://ajinkyabharat.com/mudra-karjachi-maryada-duptine-vadhun-20-lakhs/): केंद्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) अंतर्गत कर्ज मर्यादा दुपटीने वाढवून २० लाख रुपये केल्याचे शुक्रवारी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये मांडलेल्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. ज्या उद्योजकांनी याआधी ‘तरुण श्रेणी’ अंतर्गत मागील कर्जाचा लाभ घेतला आणि यशस्वीपणे कर्जाची परतफ ड केली त्यांच्यासाठी मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली जाईल, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून घोषित केले होते. यामुळे एकूण उद्योजकता परिसंस्थेला चालना मिळावी आणि त्यात तरुणांचा सहभाग वाढावा या उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेच्या मर्यादेत वाढ केली आहेउद्योजकांना २० लाखांपर्यंतच्या मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची हमी ‘कव्हरेज क्रेडिट गॅरंटी - [इराणवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला](https://ajinkyabharat.com/the-worst-attack-in-iranwar-history/): इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे. इस्रायली सैन्याने (आयडीएफ) म्हटले आहे की त्यांनी इराणमधील लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला आहे, कारण ‘इराण आणि त्याचे प्रॉक्सी’ काही महिन्यांपासून या प्रदेशात हल्ले करत आहेत. इराणकडून यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इराणची राजधानी तेहरानच्या आसपास अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. राजधानीत हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्म्स च्या कोणत्याही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही, असे इराणच्या माध्यमांनी सांगितले. इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “इराणी सरकार आणि या प्रदेशातील त्यांचे प्रॉक्सी ७ ऑक्टोबरपासून इस्रायलवर सतत हल्ले करत आहेत, ज्यात इराणी भूमीवरून थेट हल्ले होत आहेत.” - [स्वत:ची कार नाही, पत्नीकडून 62 लाखांचे कर्ज - देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-did-not-own-a-car-but-took-a-loan-of-rs-62-lakh-from-his-wife/): नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहित मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 5.2 कोटींची संपत्ती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे दिसून आले. कोट्यवधींची किंमत असलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर एकही गाडी नसल्याचे दिसून आले, चला तर मग जाणून घेऊया या प्रतिज्ञापत्रात काय खास आहे… देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती वाढली की घटली? 54 वर्षीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण 13.27 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी एकूण 8.71 कोटी रुपयांची - [भाजपकडून महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर](https://ajinkyabharat.com/bjps-maharashtra-star-campaigner-list-released/): महाराष्ट्र निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शहा यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांचीही नावे भाजपच्या स्टार यादीमध्ये आहेत. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत 40 नावांचा समावेश यामध्ये प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णुदेव साई, मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायबसिंग सैनी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर - [एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी पगार होणार](https://ajinkyabharat.com/good-news-for-st-employees-there-will-be-pre-diwali-salary/): एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यंदा दिवाळीच्या आधी त्यांच्या बॅंकच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सप्टेंबर 2024 च्या सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्ती पोटी 350 कोटी रुपये रोखीने प्रदान करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच सप्टेंबर महिन्याचा पगार त्यांचा खात्यावर जमा होणार आहे. एरव्ही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 ते 10 तारखांना त्यांच्या खात्यावर जमा होत असतो. परंतू यंदा विशेष बाब म्हणून दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पगार दिवाळीच्या आधीच एसटी कामगारांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने सप्टेंबर 2024 च्या महिन्यासाठी सवलतमूल्याची रक्कम म्हणून 350 कोटी रुपये देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. महामंडळाच्या - [पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं](https://ajinkyabharat.com/virtuous-police-blockade-138-crore-gold-catches/): राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. दरम्यान, पुणे पोलिसांना नाकाबंदी दरम्यान सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. पोलिसांनी हे सोने जप्त केले असून, यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळवण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. शहरातील विविध विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी २४ तास नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर मावळात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) सकाळी सहकार - [बुलढाणा जिल्ह्यात १५ हजार हेक्टर पिकांची नासाडी](https://ajinkyabharat.com/15-thousand-hectare-pikanchi-nasadi-in-buldhana-district/): जिल्ह्यात १९ हजार शेतकऱ्यांवर अस्मानीचा फटका परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला. यामध्ये १९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शिवणी आरमाळ शिवारात सोयाबीनच्या गंजीवर वीज कोसळली. यात सोयाबीन जळून खाक झाल्याने अंढेरा येथील शेतकऱ्याचे नुकसान झाले. सोयाबीन, पावसाने फळपिकांची मुसळधार नासाडी झाली. जिल्ह्यात या आठवड्यात चिखली, खामगाव व मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व वादळी पावसाने १८ हजार ९२४ शेतकऱ्यांचे १५ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे कपाशी, सोयाबीन, भाजीपाला व मका पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. १८ व १९ ऑक्टोबरला चिखली तालुक्यातील ११ गावे, खामगाव ५५ गावे, मेहकरमध्ये ६ अशा ७२ गावांना अतिवृष्टी व - [युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड](https://ajinkyabharat.com/union-bank-of-india-fined-rs-54-lakh-by-financial-intelligence-system/): मुंबईतील एका शाखेत काही खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांचा अहवाल देण्यात अपयशी ठरल्याने आणि आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) योग्य ती काळजी न घेतल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियावर वित्तीय गुप्तचर यंत्रणेने (एफआययू) ५४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून स्थापित वित्तीय गुप्तचर यंत्रणेने (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट एफआययू) १ ऑक्टोबर रोजी ‘पीएमएलए’च्या कलम १३ अंतर्गत युनियन बँकेला दंडाची नोटीस जारी केली होती. बँकेकडून तिला प्रतिसाद म्हणून दाखल लेखी आणि तोंडी उत्तर विचारात घेतल्यावर तिच्यावरील आरोपांची पुष्टी करत, ही दंडाची कारवाई केली गेली. बँकेच्या कारभाराचा व्यापक आढावा घेण्यात आला, ज्यात केवायसी (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) आणि आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक - [आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी प्राप्त; २८ तक्रारी निकाली](https://ajinkyabharat.com/39-complaints-received-regarding-violation-of-code-of-conduct-28-complaints-removed/): नगर : विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सी-व्हिजिल अॅपवर ३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८ तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबर ९ तक्रारी विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या. तक्रारींचा निपटारा करण्याचा वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९ सेंकंदाचा असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १, कोपरगाव १, राहुरी २, शिर्डी ४ व श्रीरामपूर मतदारसंघातील ३ तक्रारींचा समावेश आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य - [तिरुपतीमधील तीन हॉटेलांना बॉम्बने उडवण्याची धमकी](https://ajinkyabharat.com/threat-to-blow-up-three-hotels-in-tirupati/): आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील मंदिरातील तीन हॉटेलांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत स्निफर कुत्र्यांसह, आस्थापनांचा कसून शोध घेतला. तपासानंतर हॉटेल्समध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या धमक्या फसव्या असल्याची पुष्टी झाली आहे. तिरुपती पूर्व पोलिस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर श्रीनिवासुलू यांनी सांगितले की, तीन हॉटेल्सना बॉम्बच्या धमकीचे अलर्ट मिळाले आहेत. ईमेल संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा विविध अंगाने तपास केला जात आहे. आम्ही लवकरच दोषींना शोधून काढू, आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ईमेलच्या मागे असलेल्यांची ओळख पटवली जाईल. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी लीला महल, कपिल थर्थम आणि अलीपिरी या तीन खासगी हॉटेल्सना धमकीचे ईमेल पाठवण्यात - [‘सलमानने आम्हाला दिला होता कोरा चेक, लॉरेन्सच्या भावाचा दावा](https://ajinkyabharat.com/salman-would-have-given-us-a-blank-cheque-claiming-lawrences-sentiments/): मुंबई : अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सलमानने बिश्नोई समाजाला मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचा दावा रमेश बिश्नोईने केला आहे. रमेश बिश्नोईने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, सलमानने आमच्या बिश्नोई समाजाला पैसे देऊ केले होते, परंतु आम्ही ते घेण्यास नकार दिला होता. रमेश बिश्नोई म्हणाला, ‘सलमानचे वडील सलीम खान म्हणाले की, लॉरेन्स गँग पैशासाठी हे - [उत्तरप्रदेशमध्ये नागरिकांना ‘या’ तारखेपासून 24 तास मिळणार वीज](https://ajinkyabharat.com/in-uttar-pradesh-citizens-will-get-visa-for-24-hours-from-ya-date/): लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये नागरिकांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चोवीस तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या नव्या घोषणेमुळे नागिरकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी संध्याकाळी जिल्हा दंडाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना दिवाळी सणाबाबत काही निर्देश दिले आहे. हिंदू सण उत्साहामध्ये साजरे करता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये. सणांच्या - [कॅनडाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी!](https://ajinkyabharat.com/demand-for-resignation-of-prime-minister-of-canada/): भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता हे प्रकरण त्यांच्या पदाच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचले आहे. 23 ऑक्टोबर रोजी कॅनडातील सत्ताधारी लिबरल पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची अंतर्गत मागणी जोर धरू लागलीये. बंद दरवाजाच्या बैठकीदरम्यान, काही खासदारांनी वाढता असंतोष दाखवून तक्रारी ट्रुडो यांच्याकडे मांडल्या. ट्रूडो गेल्या अनेक महिन्यांपासून भारताविरोधात प्रचार करत आहेत. भारताच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. भारताविरोधात सतत वक्तव्ये करत आहेत. मात्र आता ट्रुडो यांना त्यांच्याच घरात घेरले गेले आहे. त्यांच्याच पक्षाच्या अनेक खासदारांनी त्यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यांच्याच पक्षाचे खासदारांनी त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याची मागणी केली - [आधारकार्ड संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल](https://ajinkyabharat.com/supreme-court-issue-regarding-aadhar-card/): सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्ड संदर्भात गुरुवारी मोठा निकाल दिला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वयाचा दाखला म्हणून आधारकार्डला पुरेसा दस्तावेज मानता येणार नाही. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा आदेश देखील रद्दबातल केला आहे. ज्यात रस्ते अपघातातील पीडीताला नुकसान भरपाई देण्यासाठी वय निश्चित करण्यासाठी आधारकार्डचा वापर केला होता. न्या.संजय करोल आणि न्या.उज्जव भुईया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की बाल न्यायालय ( लहान मुलांचे देखभाल आणि संरक्षण ) अधिनियम 2015 च्या कलम 94 नुसार मृताचे वय शाळा सोडण्याच्या दाखल्यावरुन निश्चित करायला हवी होती. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आपल्या परिपत्र क्रमांक 8/2023 च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे 20 डिसेंबर 2018 ला जारी - [अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला, मनोहर चंद्रिकापुरेंचा आरोप](https://ajinkyabharat.com/manohar-chandrikapurs-allegation-that-ajitdadani-rubbed-kesanes-neck-in-the-dark/): गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना डावलून, भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनोहर चंद्रिकापुरे यांनी बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत प्रवेश करत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला असा आरोप आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, माझ्या मुलाला मी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे आणि त्याच्या पाठीशी उभा असेल.. अजित दादांनी मला अंधारात ठेवून माझा केसाने गळा कापला… जर दादांनी मला म्हटलं असतं चंद्रिकापुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही. बडोले तुमच्यापेक्षा समोर आहेत तर मीच तिकिट देऊ नका असं म्हटलं असतं. माझ्या पाठीत खंजीर - [‘दाना’ चक्रीवादळाचा धूमाकूळ!](https://ajinkyabharat.com/dana-chakrivaadlacha-dhumakuol/): सध्या ओडिशासह , पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये ‘दाना’ चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या भागांत सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून अनके नागरिकांना स्थलांतरितही करण्यात आलं आहे. ओदिशातही चक्रीवादळाचा कहर दिसत असून याचदरम्यान लाखो लोकांचीही सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. याचदरम्यान ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी महत्वाची पण एक गुड न्यूज दिली आहे. दाना चक्रीवादळामुळे आरोग्य केंद्रात हलवण्यात आलेल्या 4,431 गर्भवती महिलांपैकी 1,600 महिलांनी मुलांना जन्म दिल्याचे त्यांनी नमूद केले. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 5,84,888 लोकांना धोक्याच्या भागातून हलवण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढू शकते. हलवण्यात आलेले हे नागरिक 6 हजारापेक्षा अधिक चक्रीवादळ निवारागृहात राहत आहेत, जिथे - [दिव्यांग व वयोवृद्ध मतदार घरूनच करू शकतील मतदान](https://ajinkyabharat.com/disabled-and-elderly-voters-can-vote-from-home/): २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दिव्यांग व ८५ वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधीत मतदान केंद्रस्तरीय कधिकार्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे अर्ज सादर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने ज्या मतदाराची ४०% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यामुळे मतदार यादीत दिव्यांग म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच ज्या व्यक्तीला बेंचमार्क अपंगत्व आलेले आहे अशा मतदारांना अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून, त्याचप्रमाणे ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार जे मतदान केंद्रापर्यंत स्वतः जाऊ शकत नाही, अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. वरील - [झारखंडमध्ये वेगवान राजकीय घडामोडी!](https://ajinkyabharat.com/fast-political-action-in-jharkhand/): भाजपचे तीन माजी आमदार झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात झारखंड विधानसभेच्या तोंडावर झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या तीन माजी आमदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे. लुईस मारांडी, कुणाल सारंगी, लक्ष्मण तूडू यांचा समावेश आहे. या भाजपच्या माजी तीन आमदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेआधीच भाजपला मोठा फटका बसला आहे. झारखंडमध्ये राजकीय घडामोडी अत्यंत वेगवान होताना पाहायला मिळत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपमध्ये मुख्य लढत होणार आहे. त्याआधीच झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्ये देखील - [संजीव खन्ना भारताचे ५१ वे सरन्यायाधीश](https://ajinkyabharat.com/sanjeev-khanna-51st-chief-justice-of-india/): भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा थोड्यावेळापूर्वी केली. मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत. मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर - [तुर्कस्तानच्या राजधानीत दहशतवादी हल्ला!](https://ajinkyabharat.com/terrorist-attack-in-the-capital-of-turkestan/): १० जणांचा मृत्यू, १४ जखमी तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तुर्कीने शेजारील दोन इस्लामिक देशांना लक्ष्य केले आहे. तुर्कस्तानने शेजारील सीरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले करण्यात आले. तुर्कस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले असून तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात एकूण ३० दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘तुसास’वरील हल्ल्याबाबत सांगितले की, दोषींना सोडले जाणार नाही. राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर काही वेळातच तुर्कीने सीरिया आणि इराकवर हवाई हल्ले करण्यात आले. तुर्कस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही, मात्र - [राज्यात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर](https://ajinkyabharat.com/public-holiday-declared-on-election-day-in-the-state/): कर्तव्य बजावण्याचे सरकारचे आवाहन महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्त राज्यात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांना मतदान करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून २० नोव्हेंबर २०२४ साठी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम आणि बँक या ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल - [राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत ६ नोव्हेंबरला सुनावणी](https://ajinkyabharat.com/november-6-hearing-regarding-nationalist-party-symbol/): राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यानंतर पुढील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत येत्या ६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. घड्याळ हे चिन्ह दोन्ही पक्षाला वापरू देऊ नये, अशी शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत चर्चा झाली. यासंदर्भातील पुढील सुनावणी आता ६ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. कोर्टाने अजित पवार गटाला सगळीकडे घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर लावायला सांगितले होते. ते डिस्क्लेमर आधी न लावता आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणावर लावण्यात आले, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला. यावरूनच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला, ६ नोव्हेंबरपर्यंच प्रतिज्ञापत्र दाखल - [1 लाख 84 हजार प्रधानमंत्री उज्ज्वला लाभार्थ्यांना मिळणार मोफत LPG सिलेंडर](https://ajinkyabharat.com/1-lakh-84-thousand-prime-minister-ujjwala-beneficiaries-will-get-free-lpg-cylinder/): सणासुदीच्या काळामध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 184,039 लाभार्थ्यांना मोफत LPG सिलेंडर देणार आहे. ग्राहकांना सुरुवातीला गॅस सिलिंडरची संपूर्ण किंमत आगाऊ भरावी लागेल. त्यानंतर इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात तीन ते चार दिवसांत जमा केली जाईल. या योजनेचा लाभ केवळ आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एकूण 219,667 ग्राहक नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 184,039 ग्राहकांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तथापि, 35,628 ग्राहकांनी अद्याप केवायसी केलेली नाही. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सर्व गॅस एजन्सींना लाभार्थ्यांसाठी 100% आधार प्रमाणीकरण सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने होळी आणि - [मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क](https://ajinkyabharat.com/threat-to-kill-manoj-jarange-patil-security-agencies-alert/): मराठा आरक्षण आंदोलनाचे वर्तमानातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एका युट्युब चॅनेलवरबजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेट अकाऊंटवरुन केलेल्या कमेंटच्या माध्यमातून ही धमकी आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विधानसभा निवडणूक 2024 काळात मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून भेटायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा वेळी आपणही त्यांना इच्छुक - [साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? विनाकरण केल्यास होऊ शकते शिक्षा](https://ajinkyabharat.com/education-can-be-done-by-wearing-chains-while-stopping-the-train/): भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्रेनमध्ये साखळी ओढून ती थांबविण्याची सुविधा दिली आहे. ही साखळी ट्रेनच्या डब्यात वरच्या बाजूला लावलेली असते, जी अनेक प्रवाशांनी नक्कीच पाहिली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साखळी ओढल्यावर ट्रेन थांबते तरी कशी? आणि जर ही सुविधा इतकी सहज आहे, तर प्रवासी ट्रेन थांबल्यावर का उतरत नाहीत? चला तर मग जाणून घेऊयात साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते आणि प्रवासी उतरल्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो.   साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या डब्यातील साखळी ब्रेक पाईपशी जोडलेली असते. पाईपमध्ये पूर्ण दाब असतो, जो ट्रेनच्या वेगाला नियंत्रित ठेवतो. साखळी ओढल्यावर ब्रेक पाईपमधील - [भारतीय अरबपतीची लेक युगांडाच्या तुरुंगात, कोण आहे वसुंधरा ओसवाल?](https://ajinkyabharat.com/who-is-the-indian-billionaire-vasundhara-oswal/): भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल यांची 26 वर्षांची मुलगी वसुंधरा ओसवाल मागील काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहे. वसुंधरा ओसवाल हिला युगांडा पोलिसांनी अटक केली असुन ती सध्या युगांडाच्या तुरुंगात बंदिस्त आहे. मुलीच्या अटकेनंतर पंकज यांनी युगांडाच्या राष्ट्रपतींना पत्र लिहिलं, संयुक्त राष्ट्राकडेही यांनी मुलीच्या सुटकेची विनंती केली मात्र अद्यापही वसुंधराची तुरुंगातून सुटका करण्यात आलेली नाही.   वसुंधरा ओसवाल ही प्रसिद्ध बिसनेसमॅन पंकज आणि राधिका ओसवाल यांची मुलगी आहे. वसुंधरा वडिलांच्या कंपनीत काम करत असून ती कंपनीचा युगांडातील संपूर्ण कारभार पाहतेमाहितीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी वसुंधरा युगांडाच्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कहोल प्लांटच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी काही शस्त्रधारी लोकांनी तिला अटक केली. पंकज ओसवाल यांच्या दाव्यानुसार, - [एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीच्या वारीवर, कामाख्या देवीचे दर्शन घेतले](https://ajinkyabharat.com/eknath-shinde-again-visited-guwahatis-warivar-kamakhya-devi/): गुवाहाटी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अवघ्या एका महिन्यामध्ये मतदान होणार असून राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून प्रचाराचा धडाका उडाला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचं राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्व पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी वारी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.   एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यापूर्वी बंडेखोरीवेळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर राज्यामध्ये येऊन भाजपाच्या साथीने त्यांनी सरकार स्थापन केले. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने - [प्रियांका गांधीं वायनाडमधून भरणार उमेदवारी अर्ज](https://ajinkyabharat.com/priyanka-gandhi-to-fill-candidature-from-wayanad/): वायनाड:  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा बुधवारी (23 ऑक्टोबर) वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या कालच केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. आज सकाळी त्यांनी स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सकाळी 11 वाजल्यानंतर कालपेट्टा नवीन बसस्थानकापासून रोड शोला सुरुवात केली. मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचेल आणि त्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील.   निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसने वायनाडमधून एआयसीसी सरचिटणीस यांना उमेदवारी दिल्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात पोस्टर लावले होते, ज्यावर “वायनाडित प्रियंकर (वायनाडचे - [चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता NDRF, तटरक्षक दल, सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर](https://ajinkyabharat.com/ndrf-coast-guard-team-aware-of-chakriwadlacha-fraud-government-agency-hi-alertwar/): दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार आहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की, चक्रीवादळ दाना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येणार आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, दाना नावाचे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल आणि 24 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर पोहोचेल. IMD ने ओडिशा आणि पश्चिम बंगाल तसेच देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. दाना चक्रीवादळामुळे पुरी, भद्रक, केंद्रपारा, जगतसिंगपूर आणि कटकमध्ये 100 ते 110 किमी प्रति तास वाऱ्याचा - [शेअर बाजार गडगडला!](https://ajinkyabharat.com/stock-market-rumble/): शेअर बाजाराने मंगळवारी गुंतवणुकदारांना चांगलाच झटका दिला. सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी हे दोन्ही निर्देशांक मंगळवारी गडगडले. सेन्सेक्सवर नोंदणीकृत जवळपास ५० टक्के कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आज मार्केट बंद होताना निफ्टी फिफ्टी २४,४७२.१० अंकावर म्हणजेच १.२५ टक्केंनी खाली आला होता. तर सेन्सेक्स ८०२२०.७२ अंकावर म्हणजे १.३० टक्केंनी खाली आला. आज दिवसभरात गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटींचे नुकसान झाले. टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, एसबीआय, इंडसइंड बँक या कंपन्याचे शेअर्स घसरले. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, इन्फोसिस, आयसीआयसीआय आणि पॉवर ग्रिड कॉर्प या कंपन्यांकडून मात्र गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला. निफ्टी फिफ्टी या निर्देशांकातील ५० पैकी २८ कंपन्यांचे शेअर्स घसरल्याचे चित्र - [अजित पवार गटाची पहिली यादी जाहिर!](https://ajinkyabharat.com/ajit-pawars-first-memory-of-gattachi-revealed/): विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. 38 उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे. ३८ उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे: बारामती- अजित पवार आंबेगाव- दिलीप वळसे पाटील अमरावती- सुलभा खोडके इंदापूर- दत्तात्रय भरणे पिंपरी- अण्णा बनसोडे पाथरी- निर्मला विटेकर मावळ – सुनील शेळके येवला- छगन भुजबळ कागल- हसन मुश्रीफ सिन्नर – माणिकराव कोकाटे श्रीवर्धन – अदिती तटकरे उदगीर- संजय बनसोडे अर्जुनी - [निलेश राणे हाती बांधणार शिवबंधन!](https://ajinkyabharat.com/nilesh-rane-hati-bandhanar-shivbandhan/): माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करतील. निलेश राणे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. “नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार” असल्याचे निलेश राणे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. आज निलेश राणे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. “मी २०१९ ला - [उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु](https://ajinkyabharat.com/process-of-filing-candidature-starts-from-today/): प्रशासन सज्जः २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज (ता.२२) पासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सार्वत्रिक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे व नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मंगळवार (ता. २२) पासून सुरुवात करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना मंगळवार (ता.२२) ते मंगळवार (ता. २९) दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी मुदत - [संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर](https://ajinkyabharat.com/8-candidates-declared-under-sambhaji-rajes-third-alliance/): यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. व्हिजन महाराष्ट्र म्हणून बाकीच्या राज्याने आदर्श घ्यावा असं कोणताही पायाभर आराखडा आपल्याकडे नाही, म्हणून परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच, परिवर्तन महाशक्ती आघाडीला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असून आज - [साधी भेळ खाऊन कंटाळा आला असेल तर ओट्सपासून बनवा चमचमीत भेळ](https://ajinkyabharat.com/simple-bhel-khaun-kuddha-aala-asel-tart-oats-made-with-gleaming-bhel/): संध्याकाळच्या वेळी अनेक घरांमध्ये नाश्त्यात भेळ किंवा चाट खाल्ले जाते. भेळ खाल्यानंतर पोटही भरते . संध्याकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चटपटीत पदार्थ खायचे असतात. पण असे पदार्थ जे तळलेले किंवा तिखट नसतील. तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे असिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज लोक भेळ किंवा सुका खाऊ खातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्सची भेळ कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सतत नुसतेच तेच दुधात आणि पाण्यात बनवलेले ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ओट्सपासून भेळ बनवू शकता. ओट्सची भेळ आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये ओट्स भेळ तयार होते. चला तर जाणून घेऊया ओट्स भेळ - [यमुना नदीत पांढरा फेस वारंवार का दिसतो?](https://ajinkyabharat.com/the-white-face-of-yamuna-river-is-often-seen/): दिल्ली : सध्या भारताची राजधानी दिल्ली यमुना नदीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आहे. छठपूवीर् यमुना विषारी पांढऱ्या फेसाने भरल्याने सरकारी यंत्रणा यासाठी किती सज्ज आहे हे दिसून येते.  यमुना नदीत हा पांढरा फेस कुठून येतो आणि इतर नद्यांमध्ये तो का दिसत नाही याबद्दल सांगणार आहोत. दरवर्षी छठच्या आधी, जेव्हा दिल्लीच्या यमुना नदीचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतात, तेव्हा सर्वत्र पांढरा फेस तरंगताना दिसतो. ते जितके सुंदर दिसते तितकेच प्रत्यक्षात ते अधिक धोकादायक आणि विषारी आहे. या पाण्यात आंघोळ केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. मात्र, त्यानंतरही छठ साजरी करणारे लोक त्यात स्नान करून पूजा करतात. आता आपण आपल्या खऱ्या प्रश्नाकडे येतो की - [मुर्तिजापूर, अकोट, अकोला पश्चिममध्ये भाजपची सावध भूमिका](https://ajinkyabharat.com/bjps-cautious-role-in-murtijapur-akot-akola-west/): विद्यमान आमदारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि अकोट मतदारसंघातील विद्यमान आमदारांची नावे नसल्याने इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे. विशेष म्हणजे भाजपने बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी घोषीत केली. मात्र, जिल्ह्यातील मुर्तिजापूर, अकोट आणि अकोला पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदारांना वाढता विरोध पाहता पक्षाने सावध भूमिका घेतली असल्याचे बोलल्या जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर मतदारसंघातील स्थानिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. विधानसभेच्या या रणसंग्रामात वंचीत बहुजन आघाडीने सर्वांत - [इस्रायलचा गाझामध्ये कहर; हमास लष्कराच्या निशाण्यावर](https://ajinkyabharat.com/israel-wreaks-havoc-in-gaza-hamas-military-targets/): गाझा: सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहेत. दरम्यान इस्त्रायलने हमासला पूर्ण नष्ट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल हमासवर सतत जोरदार आणि घातक असे हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये हमासच्या सर्वोच्च कमांडरचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इस्त्रायली लष्कराने उत्तरेकडील गाझा पट्टीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 87 लोक ठार झाल्याचे झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे याशिवाय, बीट लाहिया शहरातील या हल्ल्यांमध्ये 40 लोक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझाच्या उत्तरेकडील काठावर वसलेले बीट लाहिया हे शहर, हमासच्या लढाऊ गटासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले - [कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना झटका!](https://ajinkyabharat.com/shock-to-kotak-mahindra-bank-customers/): बचत खात्यावरील व्याजदरात कपात खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने बचत खाते असलेल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने पाच लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेने सादर केलेल्या नव्या ब्रेकेटमध्ये ही व्याजदरात कपात करण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँकेने एक नवीन ब्रैकेट सादर केले आहे. या अंतर्गत पाच लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांवरील व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. व्याजदर ३.५ टक्क्यांवरून, ३ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी बँकेच्या बचत खात्याचे दोनच स्लॅब होते. पहिल्या स्लॅबमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा - [लॉरेन्स बिश्नोईवर करडी नजर ठेवणाऱ्या कोण आहेत आयपीएस श्वेता श्रीमाली?](https://ajinkyabharat.com/who-is-keeping-an-eye-on-lawrence-bishnoivar-ips-shweta-shrimali/):   गुजरात:  मुंबईतील वांद्रे येथे दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  देशातील कुप्रसिद्ध अशी लॉरेन्स बिश्नाई टीमने त्यांच्या ह्त्येची जबाबदारी घेतली आहे.  बाबा सिद्धीकी यांच्या हत्येपूर्वी काही महिन्यांपूर्वी अभिनेता सलमान खानलाही याच लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी देम्यात आली होती. त्यानंतर त्याच्या घराच्या बाहेर गोळीबारही करण्यात आला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई  गुजरातमधील साबरमती जेलमध्ये आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.  तर लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगातील प्रत्येक हालचालीवरही बारकाईने लक्ष असते. विशेष म्हणजे साबरमती तुरुंगाच्या लेडी सिंघम आयपीएस अधिकार श्वेता श्रीमाली यांची लॉरेन्स बिश्नोईवर करडी नजर ठेवून आहेत.  श्वेता श्रीमाली - [अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये मोठी गुंतवणूक!](https://ajinkyabharat.com/big-investment-in-adar-punawalanchi-bollywood/): धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स घेणार, 1000 कोटींची डील अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000 कोटींमध्ये होत असल्याची माहिती आहे. वॅक्सिन मेकर सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. धर्मा प्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी आहे. त्यामुळे त्यात हिस्सेदारी घेत आता अदर पुनावाला फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आज म्हणजेच सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी कंपनीने ही माहिती दिली. या डीलनंतर अदर पुनावाला यांची करण जोहरच्या धर्मामध्ये जवळपास 50% हिस्सेदारी असेल. सध्या, करण जोहर यांच्याकडे धर्माचा 90.7% हिस्सा आहे. त्यांच्या आई हिरू यांच्याकडे 9.24% हिस्सा आहे. करारानंतरही करण जोहर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहतील. - [लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर](https://ajinkyabharat.com/due-to-the-girl-child-scheme-bank-employees-in-the-state-were-empowered-on-16th-november/): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करताना असुरक्षित आणि भितीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान कामाच्या ठिकाणी सरकारकडून पुरेशी सुरक्षा मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर जाणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिल्याचे दिले आहे. या योजनेमुळे बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान मारामारीच्या हिंसक घटना देखील घडत आहेत. बँकांमध्ये काम करणे असुरक्षित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील बँक कर्मचारी शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. ही नऊ बँक युनियनची संघटना असल्याचेही - [सी-व्हिजिल अॅपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी](https://ajinkyabharat.com/sea-whistle-uppower-code-of-conduct-breached-667-complaints/): २७ कोटींची मालमत्ता जप्त राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अॅपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य शासनाच्या - [मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता](https://ajinkyabharat.com/chances-of-rain-and-thundershowers-in-mumbai-and-konkan-central-maharashtra-and-marathwada/): सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्रीच्या वेळेला पाऊस पडत असून हवामानाचे मिश्रण होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषत: मुंबईसह कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्तता आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी, IMD ने मुंबईसाठी किमान तापमान 25.99 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला असून दिवसभर हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 29.23 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण (पालघर, ठाणे, रायगड, - [पुणे येथील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग](https://ajinkyabharat.com/massive-fire-at-mandai-metro-station-in-pune/): कोणतीही जीवितहानी नाही पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला काल मध्यरात्री आग लागली. जी अग्निशमन दलाने तातडीने आटोक्यात आणली. मेट्रो प्रशासनाने या आगीबाबत सोमवारी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, स्थानकाच्या तळमजल्यावर घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच, कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तळमजल्यावर असलेल्या फोमच्या साहित्याला आग लागल्याने ही घटना घडली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत चौकशी सुरु असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. पुणे अग्निशमन विभागाने पुष्टी करताना म्हटले की, मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास स्टेशनवर वेल्डिंगच्या कामादरम्यान फोम सामग्रीला सुरुवातीला आग लागली. जी फोमच्या साहित्यापर्यंत पसरली. ज्यामुळे आगीचा भडका उडाला. “मध्यरात्रीच्या सुमारास बांधकामाच्या कामात वापरलेले फोम पेटले, ज्यामुळे - [आता दोन पेक्षा जास्त मुले असल्यास निवडणूक लढवता येणार!](https://ajinkyabharat.com/if-there-are-more-than-two-mule-he-will-contest-the-election/): देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे. चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ व्यक्ती आहे. - [भाजपची पहिली यादी जाहीर; ९९ जणांचा समावेश](https://ajinkyabharat.com/bjps-first-list-released-inclusion-of-99-people/): मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ९९ जणांची नावं आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपनं १६४ जागा लढवत १०५ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजप १५० ते १६० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. पहिल्या यादीत ९९ जणांचा समावेश आहे. या यादीत पहिली दोन नावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आहेत. फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम आणि बावनकुळेंना कामठीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे.   दोन-तीन दिवसांपूर्वी  केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर - [केंद्रीय मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय समीकरणे बदलणार? ](https://ajinkyabharat.com/union-minister-raj-thackerays-visit-will-change-political-equations/): विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढत होणार आहे. परंतु राज ठाकरे यांचा मनसे पक्षही महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. त्यांनी मनसेच्या काही उमेदवारांची घोषणासुद्धा केली आहे. तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरणार असल्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीकडून राज ठाकरे यांचे मन वळण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. आता या भेटीत काय ठरणार? त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का? हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर - [मनोज जरांगे यांची आज महत्वाची बैठक! ](https://ajinkyabharat.com/important-meeting-of-manoj-jarange-today/): मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले. ते म्हणाले, आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे. बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. सरकार अन् देवेंद्र फडणवीस यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे - [ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाला सुधारित मशाल निवडणूक चिन्ह](https://ajinkyabharat.com/thackeray-gatachaya-shiv-sena-paksala-reformed-torch-election-symbol/): महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता अगदी महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. या निवडणूकीमध्ये ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. पूर्वी दिले गेलेलं चिन्हं हे आईस्क्रिमच्या कोन सारखं दिसत होतं. त्यामुळे आता त्याच्या डिझाईन मध्ये थोडा बदल करत सुधारित मशाल चिन्हं जारी करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मशाल हे पक्ष चिन्ह देण्यात आलं. आता ठाकरे गटाकडून दिलेल्या माहितीनुसार, पक्षचिन्हामध्ये बदल झालेला नाही पण त्याचं डिझाईन केवळ सुधारण्यात आलं आहे. धनुष्यबाण हा शिवसेनेचे चिन्ह होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे - [शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधाऱ्यांना भोवणार](https://ajinkyabharat.com/farmers-anger-towards-those-in-power/): मुर्तीजापुर परिसरात सोयाबीन उत्पादकाच्या डोळ्यात अश्रू अकोला, दि.19 प्रतिनिधी : मुर्तीजापुर परिसरात परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाची दाणादाण उडवली आहे. मुर्तीजापुर मतदार संघातील विविध शेतशिवारात पाणीच पाणी साचले आहे. सोयाबीन काढण्याची वेळ येताच पावसाने तांडव सुरू केले, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.  येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकरी २० – २५ हजार रुपये खर्च झाला व उत्पन्न एकरी २ ते ३ क्विंटल होत आहे. बाजारात सोयाबीनला ३५००  ते ४००० रूपयापर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे २० ते २५ हजार रुपये खर्च एकरी झाल्यावर उत्पन्न १२ ते १५ हजार रुपये हाती येत आहे, - [अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा](https://ajinkyabharat.com/amit-shah-and-cm-shindenchi-closed-door-discussion/): महायुतीच्या जागावाटपासाठी मुंबई ते दिल्ली बैठकांवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर चंदीगडमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक सुद्धा पार पडली. मात्र या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंदीगडमध्ये जागा वाटप संदर्भात बैठक झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान, पहिल्यांदा चंदीगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रूममधून बाहेर पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी - [आचारसंहितेचा पहिला दणका, शिंदेंचा शिलेदार अडचणीत!](https://ajinkyabharat.com/the-first-blow-of-the-code-of-conduct/): शिवसेनेच्या बड्या नेत्याला निवडणूक आयोगाची नोटीस आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कळमनुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे. त्यामुळे आता निवडणुक - [इंडिगो आणि अकासाच्या 10 विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी](https://ajinkyabharat.com/threat-to-plant-bombs-in-10-indigo-and-akashchaya-planes/): सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10 वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. प्रवाशांची सुरक्षा आणि चालक दलाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा यंत्रणेसोबत काम करत आहोत आणि सावधगिरीने पावलं टाकत असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. या सोमवारपासून आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना जवळपास 70 वेळा बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. - [भारताने वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण केला दबदबा](https://ajinkyabharat.com/india-dominates-manufacturing-sector-in-textile-industry/): भारताचे जागतिक व्यापारामध्ये विविध धान्य आणि उत्पादनामध्ये वर्चस्व आहे. जागतिक व्यापारामध्ये आता भारताने बांग्लादेशला चांगलाच धक्का दिला आहे. बांग्लादेशात सुरू असलेल्या राजकीय संकट आणि सत्तापालटानंतर उद्भवलेली स्थिती यामुळे त्या देशाचे नुकसान झाले आहे; मात्र याकाळात व्यापाराच्या दृष्टीने भारताचा फायदा झाला आहे. जगभरामध्ये वस्त्रोद्योगासाठी बांगलादेश प्रसिद्ध आहे; मात्र तेथील परिस्थितीचा फटका त्या देशाला बसला आणि भारताला त्याचा प्रचंड फायदा झाला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय वस्त्रोद्योगाने तेजी पकडली आहे, हे स्पष्ट होत आहे. आज, १७ ऑक्टोबर २०२४ रोजी वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनही, आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान देशाची वस्त्र निर्यात ही ८.५ - [भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतेय! -प्रियंका गांधी ](https://ajinkyabharat.com/priyanka-gandhi-destroying-the-future-of-bjp-youth/): प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल एज्युकेशन सर्व्हिसेस-२०२१ च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे - [आचारसंहितेत अडकले शासकीय योजनांचे लाभार्थी](https://ajinkyabharat.com/beneficiaries-of-adkale-government-scheme-with-code-of-conduct/): नवीन सरकार स्थापन होईपर्यंत प्रतीक्षा जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले होते. बहुचर्चित लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा पात्र अर्जदारांना लाभही मिळाला. मात्र, मंगळवारी (दि. १५) निवडणूक आचारसंहिता लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही थांबवली. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने आंदोलन व मोर्चावर निर्बंध आले. सार्वजनिक ठिकाणे, धरणे, आंदोलने, निदर्शने व उपोषण करण्यास आले. प्रतिबंध घालण्यात समाजकल्याणच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू होती. १४ ऑक्टोबरपर्यंत सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्हाभरातील कामगारांची प्रचंड गर्दी दिसून आली. मात्र, हजारो कामगारांची नोंद होऊ शकली नाही. विधानसभा निवडणूक - [पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण 6 वर्षांसाठी निलंबित](https://ajinkyabharat.com/mla-satish-chavan-suspended-for-6-years-for-anti-party-activities/): अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कारवाई अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आज पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. चव्हाण हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सतीश चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणि महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सर पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी महायुतीने पावले उचलली आहेत. चव्हाण यांच्या कृतीवर शिस्तभंगाची कारवाई आवश्यक असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर - [मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांना दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर](https://ajinkyabharat.com/delhi-court-grants-land-to-satyendra-jain-in-money-laundering-case/): मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मिळाला आहे. सत्येंद्र कुमार जैन यांच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात मे 2022 पासून तुरुंगात आहेत. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, सत्येंद्र जैन हे प्रदीर्घ काळापासून तुरुंगात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सुरू असलेला खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत जामीनाच्या नियमांचे पालन करून न्यायालयाने त्याला अटींसह जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यावर अनेक अटीही घातल्या आहेत. न्यायालयाने सांगितले की, जामिनासाठी त्याला 50,000 रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक भरावा लागेल. सत्येंद्र जैन यांना - [महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करण्यासाठी नाव नोंदणी, दुरूस्ती साठी आज शेवटची संधी](https://ajinkyabharat.com/today-is-the-last-date-for-repairing-boat-registration-to-vote-for-maharashtra-legislative-assembly/): महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर दिवशी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे. त्यामुळे आता नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही? हे तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर यामध्ये काही बदल करायचं असल्यास किंवा नवी नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. voters.eci.gov.in या निवडणूक आयोगच्या अधिकृत वेबसाईट वर मतदारांना नाव नोंदणी, दुरूस्ती आणि अपडेटची सोय आहे. मतदारांना नवी नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागणार आहे. तर नावामध्ये बदल, पत्ता बदलला असेल, फोटो, मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर फॉर्म 8 भरावा लागणार आहे. मतदार - [बाबा सिद्दीकींच्या हत्येवेळी त्यांच्या सोबत असलेला पोलिस कॉन्स्टेबल निलंबित](https://ajinkyabharat.com/police-constable-who-accompanied-baba-siddiqui-during-his-murder-suspended/): वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकींच्या ऑफिस बाहेर 12 ऑक्टोबरला दसर्‍याच्या रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. सध्या या प्रकरणी 3 जण अटकेत असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. या हत्येमध्ये विविध बाजूने तपास सुरू असताना आता हत्येच्या घटनेवेळी त्यांच्यासोबत असलेला पोलिस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या सोनावणे यांच्या विरूद्ध अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. सिद्दीकींच्या सुरक्षेसाठी श्याम सोनावणे असताना देखील ते हल्ला झाला तेव्हा काहीच करू शकले नाही त्यामुळे त्यांच्याकडून कामात कसूर झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान श्याम सोनावणे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी - [महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत!](https://ajinkyabharat.com/mahavikas-aghadit-bighadiche-signal/): – नाना पटोलेंसोबत चर्चा करण्यास ठाकरे गटाचा नकार मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याच्या आधीच महाविकास आघाडीमधील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळाले आहेत. जागा वाटपाबाबत आघाडीची सुरू असलेले चर्चा आता चांगलीच बिघडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागा वाटपाच्या चर्चेला उपस्थित असतील तर ठाकरे गट चर्चेला येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इतकच नाही तर नाना पटोले यांची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील केली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे. जागा वाटपात विदर्भातील जागांबाबत नाना पटोले हे अडवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढला असल्याचे दिसून येत - [राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित  10 जणांवर चाकूहल्ला](https://ajinkyabharat.com/rashtriya-swayamsevak-sanghashi-related-10-january-knife-attack/): -मंदिरात जागरण दरम्यानची घटना जयपूर : जयपूरमधील मंदिरात गुरुवारी रात्री जागरण दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 10 जणांना चाकूने हल्ला करून जखमी केले. जखमींना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दिल्ली-अजमेर महामार्गही रोखून धरला. सल्लामसलत केल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी चक्का जाम मिटवला. करणी विहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील मंदिरात शरद पौर्णिमेनिमित्त गुरुवारी रात्री 10 वाजता जागरण कार्यक्रम होता. यानंतर खीरचा प्रसाद वाटण्यात आला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या दोघांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला. बाचाबाचीदरम्यान त्याने साथीदारांना बोलावून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. आमचा शांततेत कार्यक्रम सुरू असल्याचे लोकांनी सांगितले. परिस्थिती बळजबरीने वाढवली आणि चाकूहल्ला करण्यात आला. रात्रीच घटनास्थळी अतिरिक्त पोलिस - [शरद पवार दुबईमध्ये दाऊद इब्राहिमला भेटले](https://ajinkyabharat.com/nullnull/): – ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याने खळबळ मुंबई :  विधानसभा निवडणुकीला काही दिवस राहिलेले असताना शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शरद पवार हे दुबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला भेटल्याचा धक्कादायक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी  केला आहे. इतकंच नाहीतर दाऊदने त्यांना भेटल्यावर सोन्याचा हार दिल्याचंही म्हटलं आहे. १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले, त्यांची मीटिंग कोणासोबत झाली. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले. दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर - [१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग](https://ajinkyabharat.com/13-year-old-young-mulichaa-vinaybhang/): अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. अविनाश श्रीकृष्ण लाहोळे असे आरोपीचे नाव आहे. हा युवक मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता एका रात्री आरोपी अविनाशने चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग केला होता. तिने याबाबत कुटुंबीयांना सांगितले. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :  https://ajinkyabharat.com/akola-ramdaspeth-police-raid-accused-caught-while-illegally-transporting-10-cattle-for-slaughter/ - [अकोला: रामदासपेठ पोलिसांची धडक कार्यवाही, १० गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करताना आरोपी अटक](https://ajinkyabharat.com/akola-ramdaspeth-police-raid-accused-caught-while-illegally-transporting-10-cattle-for-slaughter/): आज, ४ जानेवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथील प्रतिबंधक पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कार्यवाही केली. कागजीपुरा मजीद जवळी गल्लीतील कार्यवाही दरम्यान, तनवीर अहमद शेख आमद (वय २४ वर्ष, रा. खडकरपुरा, जुनी वस्ती, मुर्तिजापुर, अकोला) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून १० गोवंश जातीचे जनावरे, एक महिंद्रा कंपनीची जिनीओ पांढरी रंगाची गाडी (क्रमांक एमएच २७ एक्स ६३७६) आणि इतर मुददेमाल जप्त करण्यात आले. संपूर्ण मुददेमालाची किंमत एकूण ७,७६,००० रुपये आहे, ज्यामध्ये १० गोवंश जातीचे जनावरे १,७६,००० रुपये आणि गाडीची किंमत ६,००,००० रुपये आहे. जप्त केलेली गाडी आणि जनावरे आदर्श गोसेवा संस्था, म्हैसपुर, अकोला यांना पुढील संगोपन व देखरेख करण्यासाठी ताब्यात - [अकोला: पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन](https://ajinkyabharat.com/womens-fair-organized-on-the-occasion-of-akola-police-foundation-day/): 5 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि यानिमित्ताने अकोला पोलिसांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने अकोल्यात एक विशेष महिला मेळावा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांसह मोठ्या संख्येने युवती आणि महिलांचा सहभाग होता. यावेळी, महिलांचे हक्क आणि कर्तव्य यावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यात आली आणि त्यांना समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये सशक्त होण्यासाठी आवश्यक दिशा दर्शविण्यात आली. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरही चर्चासत्रं झाली, तसेच पोलिस व महिला यांच्यातील सहकार्य आणि संवाद सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सूचित करण्यात आल्या. या कार्यक्रमात, महिलांसाठी पोलीस दलाची - [सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम](https://ajinkyabharat.com/bjp-member-registration-campaign-program-on-the-occasion-of-savitrimai-phules-birth-anniversary/): अकोला: सावित्रीमाई फुले यांची जयंती आज अकोटमध्ये धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याची आणि त्यांचे योगदान समाज सुधारणा, स्त्री शिक्षण, आणि महिला अधिकारांसाठी असलेल्या संघर्षाची आठवण करून देत भारतीय जनता पक्षाने सदस्य नोंदणी अभियान राबवले. कार्यक्रमाचे उद्घाटन कमल सखी मंचच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सावित्रीमाई फुले यांचे कार्य आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांना अभिप्रेत असलेले कार्य म्हणजे सामाजिक समरसता आणि महिला सशक्तीकरण, जे भारतीय जनता पक्ष पुढे नेत आहे. भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये मातृशक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान आहे, आणि आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद आणि - [अकोट ग्रामीण भागात अवैध दारू विक्री व वरली मटका विरोधात निवेदन](https://ajinkyabharat.com/request-against-illegal-liquor-sale-and-worli-matka-in-rural-areas-of-akot/): अकोट शहर प्रतिनिधी… तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधरित्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व अवैध वरली मटका सुरू असुन हे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना बहुजन युथ पेंथर आकोला जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनात जिल्हाध्यक्ष सचिन तेलगोटे व त्यांचे कार्यकर्ते यांनी विनंती केली आहे की, आकोट ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, वरली-मटका असे अनेक अवैध धंदे चालु असल्यामुळे अकोट ग्रामिण भागात या मुळे तनावाचे वातावरण चालू आहे. तसेच ग्रामिण भागात दारू सारख्या अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणत अवैधरित्या विक्री चालु असल्यामुळे व वरली मटक्या मुळे ग्रामिण भागात या दारू मुळे व - [अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा एकल उपयोग प्लास्टिक व थर्माकॉल विरोधात तपास मोहीम](https://ajinkyabharat.com/sanitation-department-of-akola-municipal-corporation-conducts-investigation-campaign-against-single-use-plastic-and-thermocol/): शासनाने बंदी घातलेले एकल उपयोग प्लास्टिक, थर्माकॉल आणि प्लास्टिक कोटींग असलेले डिस्पोजेबल वस्तू, कप, प्लेट्स, ग्लासेस, चायनीज व प्लास्टिक मांजाचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतूक यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने आज शहरात झोन निहाय तपासणी मोहीम राबवली. या तपासणी मोहिमेदरम्यान, टिळक रोड येथील अलंकार मार्केटमध्ये एका व्यावसायिकाकडे प्रतिबंधीत डिस्पोजेबल ग्‍लासचा मोठा साठा आढळला. त्याच्यावर ५,००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्याचा साठा जप्त केला गेला. तसेच, रतनलाल प्‍लॉट येथील दोन व्यावसायिकांकडे प्रतिबंधीत कॅरीबॅग्सचा साठा आढळला. त्यांच्यावर देखील ५,००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांचा साठा जप्त केला गेला. या कारवाईमुळे एकल - [क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन साजरा](https://ajinkyabharat.com/celebrating-krantijyoti-savitribai-phule-jayanti-and-girls-day/): कुरणखेड  कुलस्वामिनी चंडिकादेवी प्रायमरी इंग्लिश स्कूल कुरणखेड मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, व यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक अद्भुत अशी नाटिका आणि नृत्य सादर केले. या नाटकाच्या माध्यमातून स्त्रियांसाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रवीण राऊत, प्रमुख पाहुणे विजय देशमुख, कार्यक्रमाची रूपरेषा स्नेहल कोगदे, साधना घोडेस्वार, सपना तळोकार, राखी गवळी, अर्पिता इंगळे, वृक्षा वानखडे, खुशी सोनोने ह्या शिक्षिका उपस्थित होत्या. कु. समृद्धी नागापुरे हिने सावित्रीबाई बनवून नाटकाद्वारे सावित्रीबाईची यशोगाथा पटवून दिली.कु. समीक्षा सोळंके, गायत्री चिकार, स्वरूपा राऊत, संचिता इंगळे, श्रेया मोहोड, आराध्या राठोड, आराध्या समदुरे, ईश्वर - [आरोग्य तपासणी व रक्तदान शिबर संपन्न](https://ajinkyabharat.com/health-checkup-and-blood-donation-camp-completed/): कमर फौंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन शहरात कमर फौंडेशन तर्फे एक आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नितिन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष हिदायत खान, तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश गावंडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुख्तार शेख, शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गुड्डू भाई यांची उपस्थिती होती. आरोग्य तपासणी शिबीर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. या शिबिरात हृदयविकार, हाडांचे आजार, स्त्रियांचे आजार, अपेंडिस, मधुमेह, मूत्रपिंड, नेत्र आणि विविध अन्य आजारांच्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या. डॉ. परितोष (मेडीसीन), - [बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेची " तालूका चॅम्पीयन " बनण्याची परपंरा कायम...!](https://ajinkyabharat.com/the-tradition-of-becoming-taluka-champion-of-bidgaon-district-school-continues/): मूर्तिजापूर – अकोला जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक सत्र २०२४ साठी दिनांक २ जानेवारी रोजी तालूकास्तरीय शालेय बालक्रिडा स्पधेचे आयोजन संत गाडगे बाबा क्रिड संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. अशातच बिडगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून विजयाची परंपरा कायम ठेवत ” तालूका चॅम्पीयन ” बनण्याचा मान मिळविला आहे. किडा संकूलावर पार पडलेल्या सामन्यांमध्ये बिडगाव शाळेने किक्रेटमध्ये प्रथम विजेता, कबड्डी मुली प्रथम, कबड्डी ज्युनिअर प्रथम, लंगडी प्रथम, खो खो उपविजेता ह्या सांघिक प्रकारात विजेतेपद कायम ठेवले. वैयक्तिक क्रिडा प्रकारात ४०० मी, २०० मी दौड ,४०० मी टप्पा भाला फेक, गोळा टॅनेकाईट बॅडमिंटनसह सर्वच प्रकारात उत्तम कामगीरी - [काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न](https://ajinkyabharat.com/agriculture-school-program-concluded-at-kazi-khel-swaroop-khel-2/): अजिंक्य भारत प्रतिनिधी, जानोरी: मेळ, देवराव परघरमोर, काझीखेड, आणि स्वरूपखेड येथे हरभरा पिकाची शेतीशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला, श्री. शंकर किरवे, आणि तालुका कृषी अधिकारी बाळापूर, श्री. सागर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काझीखेड आणि स्वरूपखेड या गावांमध्ये शेतीशाळेचा चौथा वर्ग पार पडला. या शेतीशाळेत शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे निरीक्षण करून चर्चा केली. कृषी सहाय्यक श्री. उद्धव धुमाळे यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन, कीटकनाशकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, तसेच जीवामृत, अमृतजल, आणि निंबोळी अर्क बनवण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. धुमाळे यांनी शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे नियमित निरीक्षण करण्याचे आणि किडींचे नुकसान - [पिएमश्री स्कूल स्व.रामदास भैय्या दुबे न.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती व बाल आनंद मेळावा उत्साहात](https://ajinkyabharat.com/piamshree-school-late-ramdas-bhaiyya-dubey-n-p-school-savitribai-phule-jayanti-and-bal-anand-melawa-utshat/): मुर्तिजापूर दि.३ ( तालुका प्रतिनिधी ) येथील नगर परिषदे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पिएमसी स्कूल स्व.रामदास भैय्या दुबे नगर परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आय एस ओ. मानांकन प्राप्त डिजिटल शाळेत दि.३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. बालिका दिनाचे औचित्य साधून कु.रितीका गुल्हाने या बालिकेने सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकार केली होती. शाळेतील मुलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी व शाळेतील मुल व मुली यांना व्यवहार ज्ञान समजावे खरी कमाईचे ज्ञान व्हावे यासाठी शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाला - [अवैधरित्या कत्तलीसाठी नेन्यात येत असलेला गोवंश आरोपीसह पोलिसाचा जाळ्यात](https://ajinkyabharat.com/cattle-imported-for-illegal-slaughter-fraud-with-police/): १लाख ७२ हजाराचे गोवंश जप्त ————————————— ग्रामीण व शहर पोलिसांची वेगवेगळ्या कारवाई —————————————- एक आरोपी अटक तर एक फरार —————————————- जप्त गोवंश पुंडलीक बाबा गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन ————————————– मूर्तिजापूर : शहर व ग्रामीण पोलीसांनी केलेल्या वेगवेगळ्या दोन कारवाईत सहा गोवंश कत्तलिसाठी नेत असल्याचा मिळालेला गुप्त माहितीवरुन सिरसो शेत शिवार व ५२ गेट जवळ केलेल्या धडक कारवाईत ६ गोवंश अवैधरीत्या कट्टलीसाठी नेत असताना धाड टाकून एका आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली आहें . तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांना विश्वसनिय सूत्रानुसार मिळालेला गुप्त माहितीवरुन सिरसो शेत शिवारात चार गोवंश ज्यांची - [बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.](https://ajinkyabharat.com/barshi-takli-taluka-health-officer-office-savitribai-phule-jayanti-sajri/): तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी येथे सावित्रीबाई बाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले, डॉ. रवींद्र आर्या यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र आर्या साहेब हे होते. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष संगीता ताई जाधव लाभल्या आरोग्य पर्यवेक्षक शरद ठाकूर तालुका समूह संघटक शितलताई ओळंबे, गट पर्वत माधुरी पतिगे, डॉक्टर पूनम कांगणे, विनोद कळंबे सिकल सेल अधिकारी,धनंजय पारेकर, मंगेश रुद्रकार, अमोल पाचोडे, अमोल घोडे,सुधाकर चतरकर, बालाजी गव्हाळे, धनंजय धानोरे,   बबिता जाधव गटप्रवर्तक, रेणुका - [वझेगाव येथे बाबा वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रम संपन्न](https://ajinkyabharat.com/baba-reading-hall-at-vazhegaon-vachan-sankalp-maharashtra-initiative-completed/): वाचन संकल्प महाराष्ट्र हा उपक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला यांच्या सूचनेनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या बाबा वाचनालय वझेगाव येथे नुकताच विद्यार्थ्यामार्फत हा उपक्रम (दिनांक एक जानेवारी 2025) ला राबविण्यात आला तरुण पिढी विद्यार्थी यांच्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात एक विशेष असे महत्त्व आहे की वाचनाने विद्यार्थी खूप मोठा होतो आणि वाचनाचे उपक्रम राबवायला पाहिजेत त्या पद्धतीने हा उपक्रम वजेगाव येथील वाचनाला राबविण्यात आला तसेच यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज तसेच श्री रामचंद्र महाराज यांना हार अर्पण करून हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला गणेश श्रीराम माळी अध्यक्ष - [काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न](https://ajinkyabharat.com/agriculture-school-program-concluded-at-kazi-khel-swaroop-khel/): अजिंक्य भारत प्रतिनिधी जानोरी मेळ देवराव पर घर मोर काजी खेड व स्वरूप खेळ हरभरा पिकाची शेतीशाळा नुकतीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला व श्री शंकर किरवे व तालुका कृषी अधिकारी बाळापुर श्री सागर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत हरभरा पिकाची शेती शाळेचा चौथ्या वर्गाचे आयोजन नुकतेच काजी खेळ स्वरूप खेळ या गावांमध्ये करण्यात आले होते या शेती शाळेला बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती या शेती शाळेत शेतकऱ्यांची हरभरा पिकाचे निरीक्षणे घेऊन चर्चा केली तसेच कृषी सहाय्यक श्री उद्धव धुमाळे यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांवरील रोग कीड यांचे व्यवस्थापन कीटकनाशकांचा मानवी जीवनावर होणारे परिणाम तसेच जीवामृत अमृतजल निंबोळी अर्क बनवणे तसेच कृषी विभागाचे विविध - [बायपास सर्जरी नंतर BSNL कर्मचाऱ्याचा मृत्यू.](https://ajinkyabharat.com/bsnl-employee-dies-after-bypass-surgery/): हिवरखेड प्रतिनिधी :- हिवरखेड BSNL कार्यालयाचे वरिष्ठ कर्मचारी, मनमिळाऊ व्यक्तिमत्व माताप्रसादजी दोहरे यांचे बायपास सर्जरी, हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी अमरावती येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. दि. 2 जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या राहते घर गाडगे नगर हिवरखेड येथून निघाली. अकोट रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. माताप्रसाद दोहरे हे मूळचे ओरैय्या उत्तर प्रदेश येथील राहणारे होते. परंतु अनेक वर्षांपासून ते हिवरखेड येथील BSNL कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन मुले, आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत गावातील गणमान्य व्यक्ती, नातलग, तसेच बीएसएनएल चे वरिष्ठ अधिकारी हजर होते.     - [राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.](https://ajinkyabharat.com/ashatai-pawar-mother-of-state-deputy-chief-minister-ajit-pawar/): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘घरातील सगळे वाद संपू दे, असं विठुरायाला साकड घातल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घरातील जेष्ठ व्यक्तींना हे वाटणं साहजिक असल्याचं मिटकरी म्हणाले. तर हे एका कडून वाटू नये तर दोन्हीकडून वाटावं असेही मिटकरी म्हणाले. तर कार्यकर्ता म्हणूनही आमची ही भावना राहिला असल्याचं ते म्हणाले. तर आता काय करायचं ते परिवारातील लोक एकत्र येऊन करतील अशी मला अपेक्षा असल्याचं मिटकरी म्हणाले. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/give-grant-under-employment-hami-yojana-otherwise-i-will-give-up-food-and-make-a-request-to-the-district-magistrate-of-shetkariya/ - [रोजगार हमी योजनेचे अनुदान दया, अन्यथा करू अन्न त्याग आंदोलन,शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.](https://ajinkyabharat.com/give-grant-under-employment-hami-yojana-otherwise-i-will-give-up-food-and-make-a-request-to-the-district-magistrate-of-shetkariya/): पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे. याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते. मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे. जर दिलेल्या मुदतीत - [भारतीय सैन्य दल चे मंगेश गणेशराव धांडे सेवानिवृत्ती परतल्यावर दहीहांडा गाव आनंद मय](https://ajinkyabharat.com/indian-army-chief-mangesh-ganeshrao-dhande-on-retirement-in-dahihanda-village-anand-may/): भारतीय सैन्य दल चे मंगेश गणेशराव धांडे हे हवलदार पदावर 22 वर्ष सेवा देऊन दि 01/01/2025 रोजी सेवानिवृत्त झाले तसेच त्यांची सेवानिवृत्ती वरून परतल्याबद्दल दहीहांडा आनंद दिसून आला दहीहांडा गावात मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मिरवणूक थेट दहीहांडा गावचे आराध्य दैवत श्री संत रुपनाथ महाराज यांचा दर्शन घेऊन मिरवणूक घराकडे रवाना झाली तसेच घरच्यांनी खुशीच्या अवसर मध्ये सर्व परिवार मिळून स्वागत केले इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/ - [जिवरक्षक दिपक सदाफळे "समाजवीर" पुरस्काराने सन्मानित](https://ajinkyabharat.com/jeevrakshak-deepak-sadaphale-honored-with-samajveer-award/): शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सव 2024 अकोल्यातील नामांकित विविध संस्था संघटनांच्या आयोजित सोहळ्यात 25 वर्षात केलेल्या निस्वार्थपणे निरंतर अशा आपत्ती व्यवस्थापन सेवा, जिवरक्षक सेवा,रुग्णसेवा, सामाजिक सेवा कार्य,याची दखल घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जिल्हा अकोला महाराष्ट्र चे प्रमुख दिपक सदाफळे यांना माननिय जिल्हाधिकारी अजित कुंभार सर,शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर मॅडम,शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे प्राचार्य डाॅ.रामेश्वर भीसे सर,जय बजरंग व्यायाम शाळा कुंभारीचे संस्थापक अध्यक्ष श्री.नारायणराव गावंडे काका प्रभात चे संचालक मा. गजाननजी नारे सर आणी नारे मॅडम,तसेच संयोजक निमंत्रक श्री.बि.एस.देशमुख सर,सौ.इंदुताई देशमुख जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह यांचे हस्ते शाल - [पिंपळखुटा येथील जय बजरंग शाळेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न....](https://ajinkyabharat.com/grand-blood-donation-camp-organized-by-jai-bajrang-school-of-pimpalkhuta-concluded/): पिंपळखुटा( वार्ताहर ) येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या 32 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस व याच दिवशी पिंपळखुटा येथे जय बजरंग व्यायाम शाळा (केंद्र- कुंभारी) ची स्थापना झाली होती.जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून येथे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये रोगनिदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व विविध मैदानी खेळाचा समावेश राहतो. यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून 31 डिसेंबर साजरा करण्याचा वेगळाच आनंद जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक व सदस्य यांच्यासह गावातील तरुण मित्र मंडळीच्या चेहऱ्यावर दिसत होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यायाम शाळेची पदाधिकारी व गावातील - [वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले](https://ajinkyabharat.com/valmik-karadcha-encounter-resignation-letter-guardian-minister-dhananjay-munde-spoke-for-the-first-time-to-the-media/): बीडची घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची भूमिका आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असे मंत्री धनजंय मुंडेंनी म्हटलं. मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात बऱ्याच दिवसांनी परळीचे आमदार आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या आणि सरपंच हत्याकांडाचा मास्टरमाईंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) पोलिसांनी अटक केल्यानंतर धनंजय मुंडेंची प्रथमच आपली बाजू मांडली आहे. तत्पूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चाही देखील केली. या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात आहे, मात्र मुंडेंनी - [बोरगाव खुर्द येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा..](https://ajinkyabharat.com/bhima-koregaon-bravery-day-celebrated-at-borgaon-khurd/): पातुर नंदापूर : येथून जवळच असलेल्या बोरगाव खुर्द येथे सम्राट अशोक नवयुवक मंडळाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष पिंटू चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य असा विजयस्तंभ उभारण्यात आला होता आणि500 शूर वीरांना मानवंदना देण्यात आली. गावातील सर्व उपासक उपासिका आणि लहान बालकांनी सुद्धा पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थिती राहून बुद्ध वंदना देण्यात आली त्यानंतर भव्य अशा विजय स्तंभाला सर्वांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. गावामध्ये भव्य दिव्य विजयस्तंभ गावातील आकर्षण बनला होता. सम्राट अशोक मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला बोरगाव खुर्द मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. इतर - [अशोक वाटिका येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय](https://ajinkyabharat.com/vijay-stambhala-at-ashok-vatika-greeted-with-human-bow/): अकोल्यातल्या माजी सैनिक फेडरेशन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक वाटिका येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन अभिवादन केलंय. दरम्यान यावेळी माजी सैनिक संघटना कडून पुष्पचक्र अर्पण करून महार रेजिमेंट शौर्य गीत गाऊन विजय स्तंभाला सलामी देऊन अभिवादन केलंय.. पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास कायम राहावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे अभिवादन करून सुरुवात केली होती. अकोल्यात अशोक वाटिकेत एक स्तंभ उभारून हे अभिवादन केलंय राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ पदाधिकारी, समता सैनिक दल व महार रेजिमेंट आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/ - [अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत](https://ajinkyabharat.com/haddit-of-civil-line-police-station-in-akola-city/): अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका व्यक्ती जवळून 10 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई वर्षाच्या शेवटच्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. उच्चभ्रू वस्तीतून गांजा जप्त करण्यात आल्यामुळे याची पाळेमुळे कुठवर रूजली आहेत, याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/ - [अशोक वटीकेत विजयस्तंभाला मानवंदना, विविध कार्यक्रमांचे आयोजन](https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/): भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील अशोक वटीकेत उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह स्थानिक नागरिक आणि भीम अनुयायांनी मानवंदना दिली. या प्रसंगी मोठ्या उत्साहात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशोक वटीकेत आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी बुद्ध वंदना, संविधान वाचन, आणि शौर्य गीते यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून, भीम अनुयायांनी वीर शिलेदारांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान बौद्ध विचारसरणीवर आधारित भाषणे, शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन, आणि सामूहिक भोजन यांसारख्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक स्थानिक कलाकारांनी गीत-संगीत व नृत्य सादर करून कार्यक्रमाला चार चांद लावले. या कार्यक्रमाला विविध राजकीय - [वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात उद्घाटन संपन्न...](https://ajinkyabharat.com/reading-sankalp-maharashtracha-or-undertaking-shankarlal-khandelwal-mahavidyalaya-inauguration-completed/): वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याच उपक्रमांतर्गत वाचन पंधरवड्याचे उद्घाटन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांच्या हस्ते झाले.यात ग्रंथालय विभागाद्वारे सामूहिक ग्रंथ वाचन व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथाचे अर्धा तास वाचन केले. वाचन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे, ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जगदीश साबू यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल शेखर दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या - [नूतन वर्ष स्वागतासाठी मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी](https://ajinkyabharat.com/bhavikanchi-alot-gathered-in-temples-to-welcome-the-new-year/): अकोला: नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी अकोला शहरातील श्री राज राजेश्वर मंदिर आणि इतर मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.श्री राज राजेश्वर मंदिर, जो अकोला शहराचा आराध्य देव मानला जातो, तेथे जलाभिषेक आणि विशेष पूजा-अर्चनेचे आयोजन करण्यात आले होते. श्री राज राजेश्वराच्या चरणी जल अभिषेक करून भाविकांनी येणारे वर्ष सुख-समृद्धीचे जावो, अशी प्रार्थना केली. यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी या पवित्र क्षणांचा अनुभव घेतला. शहरातील महादेव मंदिर, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर, आणि अन्य धार्मिक स्थळांवरही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी विशेष भजन, कीर्तन, आणि आरतीचे आयोजन करण्यात - [रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स ys बसेस चे अज्ञात व्यक्तीने काच फोडले](https://ajinkyabharat.com/an-ignorant-person-broke-the-glass-of-private-travel-ys-buses-in-the-boundary-of-ramdas-peth-police-station/): अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन भागात दीपक चौक येथे खाजगी बसेस उभे असतात तसेच आज 31 डिसेंबर रोजी संपूर्ण अकोला शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता तरीसुद्धा आज दीपक चौक येथे ys खाजगी बसेसला काही अज्ञात व्यक्तींकडून गाडीच्या समोरच्या काचाला दगड मारले त्यामुळे खाजगी बसेस चे मोठे नुकसान यावेळी झाले आहे तसेच काही नागरिकांना माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशन यांना माहिती दिली घटनास्थळी तात्काळ रामदास पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले पुढील तपास करीत आहे…. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/  - [अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बाळापूर जवळ कत्तलीसाठी रेड्याची वाहतूक होत आहे](https://ajinkyabharat.com/there-is-radio-traffic-for-slaughter-near-akolyati-on-national-highway-no-53-balapur/): अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून टँकर मधून निर्दयपणे 55 रेडे आणि वगारी यांना घेऊन जाणाऱ्यावर कारवाई केली आहे आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तब्बल 55 मुक्या प्राण्यांचे प्राण वाचले आहेत याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/enthusiastic-participation-of-rangla-shankar-pat-101-bullocks-in-akolyateel-umra/ - [अकोल्यातील उमरा येथे रंगला शंकर पट: १०१ बैलजोड्यांचा उत्साही सहभाग.](https://ajinkyabharat.com/enthusiastic-participation-of-rangla-shankar-pat-101-bullocks-in-akolyateel-umra/): अकोल्यातील उमरा गावात पारंपरिक बैलजोडी स्पर्धा म्हणजेच शंकर पट उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी या स्पर्धेत तब्बल १०१ बैलजोड्यांनी सहभाग घेतला ज्यामुळे गावासह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेहोते स्पर्धेची सुरुवात सकाळी पारंपरिक विधी आणि शंकराच्या पूजेनंतर करण्यात आली. गावकरी आणि शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना रंगीबेरंगी सजावट करून स्पर्धेसाठी सज्ज केले होते बैलांचे कौशल्य, वेग आणि शेतकऱ्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले स्पर्धेत विविध गटांमध्ये बैलजोड्यांचे वर्गीकरण करण्यात आले होते ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानात्मक टप्पे पार करताना बैलजोड्या आपली ताकद आणि समतोल दाखवत होत्या विजेत्या बैलजोड्यांना विशेष पुरस्कार आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील - [अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू](https://ajinkyabharat.com/akola-education-department-session-starts/): होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा केली होती मात्र शैक्षणिक सत्र सुरू होऊन सहा महिने उलटूनही अकोला जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या ७० हजार ३९५ विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेशाची प्रतिक्षा करावी लागत आहेय… शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत गणवेश वितरण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये नियमित गणवेश आणि स्काऊट गाईड गणवेशाचा समावेश आहेय. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांतील एकूण 70 हजार 395 विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार होते..योजने मार्फत दोन्ही गणवेश शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दिले जाणार होते.. मात्र नोव्हेंबर - [कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहेय...](https://ajinkyabharat.com/agricultural-festivals-and-discussions-are-about-to-be-organised/): कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती दिनानिमित्त अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर.. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांचे संयुक्त विद्यमाने 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहेय… या प्रदर्शनीमध्ये फळबाग,भाजीपाला, फुलशेती व वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागां सोबतच राज्याचे कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठे, सलग्न कृषी संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत.. शेतकरी बंधूंचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी - [धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली.....](https://ajinkyabharat.com/fire-incident-occurred-due-to-shock-circuit-in-government-rest-house-at-dhaba/): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाळली तालुक्याच्या धाबा येथील शासकीय विश्राम गृह मध्ये शॉक सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली असून या मध्ये विश्राम गृहातील साहित्य जळून खाक झाले, विश्रामगृहातील एसी मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने सदरची आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, या आगीच्या घटनेमध्ये विश्रामगृहातील फर्निचर, सोपा, पलंग तसेच इतर साहित्य जळाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागण्याची माहिती मिळताच अकोला अग्निशमन विभागाच्या वाहनांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली असून नेमके या घटनेत किती नुकसान झाले आहे याची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही… इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/nativity-festival-celebrated-with-great-enthusiasm-in-the-city/ - [शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न...](https://ajinkyabharat.com/nativity-festival-celebrated-with-great-enthusiasm-in-the-city/): अकोला :- २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून मित्र- मंडळींना केक भरवून शुभेच्छा दिल्या जातात. मूर्तिजापूर शहरात देखील विविध चर्च मध्ये आज मोठ्या उत्साहात ख्रिसमस हा सण उत्सहात साजरा केला जात आहे. मध्यरात्री पासून चर्च मध्ये विविध कार्यक्रम झाल्यावर आज सकाळपासून चर्चमध्ये विविध संस्कृती तसेच प्रार्थना चे कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होते. पहिलं मराठी ख्रिस्ती मंडळी असणारा मूर्तिजापूरातील आलायन्स चर्च मध्ये देखील मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करण्यात आलं आहे. येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण २५ डिसेंबर रोजी दर वर्षी सर्वत्र साजरा केला जातो. दिवसभर विविध प्रार्थना च्या - [एमआयडीसीतून ट्रक पळविला गुन्हा दाखल...](https://ajinkyabharat.com/midistoon-truck-palavila-crime-filed/): एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गवरील घटना अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखलअकोला : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यासमोर लावलेला ट्रक अज्ञात चोरटयांनी पळविल्याची घटना २० डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचा शोध घेण्यात येत आहे. शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगर शिवणी परिसरातील रहिवासी भारती मानीकराव मुरुमकार यांनी त्यांचा एम एच ३० बीडी ६४०६ क्रमांकाचा ट्रक त्यांच्या घरासमोर उभा केला असता हाट्रक अज्ञात चोरटयांनी पळविला. त्यांनी शोध घेतला असता कुठेही पत्ता लागत नसल्याने या घटनेची माहीती एमआयडीसी पोलिसांना दिली. एमआयडीसी पोलिसांनी तांत्रीक मुद्दे समोर करीत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. २३ डिसेंबर - [बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने अशोक वाटिका येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.](https://ajinkyabharat.com/manusmriti-was-burnt-at-ashok-vatika-on-behalf-of-buddhist-samaj-sangharsh-committee/): ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय स्वातंत्र्य, समता,बंधुता या संविधानिक मूल्यांना घेऊन जगण्याचा हक्क मिळून दिला, ज्या मनुस्मृती मध्ये,स्त्री जातीला,शिक्षणाचा अधिकार नव्हता, दुसरे लग्न करण्याचे अधिकार नव्हते,पती वारल्यानंतर,तिच्या प्रॉपर्टीमध्ये,पत्नीचा अधिकार नव्हता,व पत्नीला सती जाण्याची प्रथा होती,बाबासाहेबांनी, संपूर्ण भारतातील शोषित पीडित बहुजन आणि सर्व जाती जमाती मधील स्त्रीयांवरच नाही तर संपूर्ण भारतावर अनंत उपकार मनुस्मृतीला जाळून केले.या सर्व मनुस्मृतीमध्ये,स्त्री जातीला अधिकार नाकारले होते या देशातील प्रत्येक स्त्री जातीला मनुस्मृतीच्या कायद्यातून, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी - [वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकीस्वराचा अपघात.](https://ajinkyabharat.com/duchakiswaracha-accident-at-wadegaon-akola-tea-point/): वाडेगाव अकोला टी पॉईंट येथे दुचाकी स्वर पुढुन येणाऱ्या क्रेनला धडकल्याने दुचाकीस्वार अपघातात जखमी झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. बाळापुर पो स्टे अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव पासुन १ कि मी अंतरावर अकोला टी पॉईंट अकोला रोडवर सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास अकोला येथुन अभिमन्यु वानखडे अंदाजे वय ३५ रा पिंपळखुटा हे दुचाकी क्र एम एच १४ ई डी ४८७५ ने अकोला कडुन वाडेगाव कडे येत असतांना पुढुन येत असलेल्या क्रेनला धडक दिल्याने अपघात होवुन पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहीती पोलीसांकडुन मिळाली आहे. घटनेची माहीती मिळताच हे कॉ पो प्रताप सिंग राठोड, व पो काँ भरत गिरी हे घटनास्थळी - [आकाशदादा फुंडकर भाजपा ग्रामीण व नागरीकाकडून भव्य सत्कार](https://ajinkyabharat.com/akashdada-phundkar-grand-welcome-from-bjp-rural-and-civil-society/): अकोला : कार्यकर्ता यांना हा समर्पित व जनतेच्या सेवेसाठी मंत्रीपदाचा आपण वापर करून समाजातील पीडित वंचितांना न्याय देण्याचा काम करून पक्ष विस्तारासोबत समाजातील अठरापगड जाती आणि बारा बलूनदारांचा विकास करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वप्नपूर्ती करण्यासाठी कटीबद्ध असे अभिवचन राज्याचे कामगार मंत्री नामदार एडवोकेट आकाश भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले. हॉटेल शुभकर्ता स्थानिक बस स्टॅन्ड मागे येथे भाजपा तर्फे नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मागटे, पाटील हे होते. मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, नगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल तेजराव थोरात अर्चना मसने वैशाली - [जिंगल बेल...जिंगल बेल..जिंगल ऑल द वे ची धून गात देशभरात ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केलाय...](https://ajinkyabharat.com/jingle-bells-jingle-bells-jingle-all-the-way-christian-bandhwani-across-the-country-celebrate-christmas-with-enthusiasm/): अकोल्यात नाताळ निमित्त मंगळवारी रात्री १० वाजेपासून माउंट कारमेल चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना सभेला सुरुवात झाली… अकोल्यातील सर्वच चर्चमध्ये भगवान येशू ख्रिस्त जन्माची भक्ती करण्यात आलीय.. ख्रिसमस निम्मित अकोल्यातील सर्व चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहेय.. चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन भगवान येशूसमोर प्रार्थना करत ख्रिसमसचे गीत कॅरल्सचे गायन करत प्रभू येशू यांचा जन्ममहोत्सव साजरा केलाय.. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या… याव्यतिरिक्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये कॅरल पार्टी, ख्रिस्त जन्माचे देखावे, उपासना, प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचीही रेलचेल होती… इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-celebration-of-the-birth-of-lord-jesus-is-being-witnessed-in-akolya/ - [अकोल्यामध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेय...](https://ajinkyabharat.com/the-celebration-of-the-birth-of-lord-jesus-is-being-witnessed-in-akolya/): नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेय… ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते.. 25 डिसेंम्बरसाठी अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहेय.. ख्रिश्चन कॉलनी सध्या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या गाण्यांनी दुमदुमून गेलीय… ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस या निमित्ताने अकोल्यातील चर्च विद्युत रोषणाईने उजळलेले आहेय.. बुधवारी (दि. 25) ख्रिसमस साजरे होणार असून, प्रभू येशू - [पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा](https://ajinkyabharat.com/paani-foundation-mahila-shetkari-gatani-shramdanatoon-banana-vanrai-bandhara/): पानी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी कान्हेरी (सरप) तालुका बार्शीटाकळी जी. अकोला येथील “मैत्री संघ महिला शेतकरी गटातील निमंत्रक व सदस्य यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य सहभाग म्हणून आपल्या गावातील विद्रूपा नदीच्या पात्रामध्ये वनराई बंधारा तयार केला”. पूर्व तयारी म्हणून गटांचे निमंत्रक सौ. शीला अनिल खंडारे यांच्या नेतृत्वाखाली मैत्री संघ महिला शेतकरी गटाच्या महिला एकत्र येऊन तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ यांचा मार्गदर्शनाखाली एकत्र मीटिंग आयोजन करण्यात आले होते. त्या मीटिंग मध्ये जलसंधारण कामाचे महत्त्व तालुका समन्वयक यांनी महिला गटांना पटवून दिले. कान्हेरी (सरप) हे गाव बार्शीटाकळी तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव असून, सन 2017 क्या वॉटर कप स्पर्धेत गावांतील तरुणांनी - [Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास](https://ajinkyabharat.com/rey-mysterio-sr-famous-wrestler-passed-away-rey-mysterio-sr-passed-away-at-the-age-of-66/): Miguel Angel Lopez Dias Passes Away : प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टीरियो सीनियर यांचं निधन झालं आहे. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ कुस्ती खेळली.  WWE Wrestler Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर (Rey Misterio Sr) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. WWE रेसलर रे मिस्टेरिओ याचे काका आणि प्रशिक्षक रे मिस्टेरिओ सिनियर यांचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं आहे. मिस्टेरियो सीनियर यांनी अनेक दशक रेसलिंग रिंग गाजवली आहे. त्यांनी शेवटची कुस्ती 2023 मध्ये खेळली होती. त्यानंतर त्यांनी इतर कुस्तीपटूंना ट्रेनिंग देण्यावर लक्ष केंद्रीत केलं, त्यांनी व्यावसायिक कुस्तीवर लक्षणीय प्रभाव पाडला. त्यांच्या - [शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे](https://ajinkyabharat.com/shivni-airport-extension-gunta-is-still-not-wide-runway-length-will-be-extended-by-1100-meters/): शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे, मात्र जागा मिळविण्यात वर्षानुवर्षे जात आहेत. धावपट्टीच्या विस्तारासाठी ३५३ एकर पीडीकेव्ही जमीन आणि २७ एकर खाजगी मालकीची जमीन संपादित करणे आवश्यक आहे, परंतु अनेक वर्षे प्रयत्न करूनही पीडीकेव्ही अद्याप ३५३ एकर जमीन देण्यास सहमत होऊ शकलेली नाही. पीडीकेव्हीच्या गोंधळामुळे धावपट्टीच्या विस्ताराचे काम रखडले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने पीडीकेव्हीच्या कुलसचिवांना पुन्हा एकदा पत्र पाठवून जमीन हस्तांतरित करण्याबाबत आपले स्पष्ट मत वाढण्यास सांगितले आहे, जेणेकरून विमानतळाबाबत राज्य शासनासमोर चित्र स्पष्ट होईल, अकोल्यातील विमानतळाच्या विस्तारासाठी गेल्या तीन वर्षापासून बरेच प्रयत्न सुरू आहेत विशेषतः जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पी.डी.के.व्ही. , महाराष्ट्र - [आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन](https://ajinkyabharat.com/as-a-reminder-request-to-murtijapur-sub-divisional-officer-saheb/): आज दिनांक 17-12-2024 ला कउपविभागीय अधिकारी साहेब यांना क्रन्तिकारी शेतकरी संघटना मूर्तिजापूर  यांच्या वतीने श्री रविकांत तुपकर ,चंद्रशेखर गवळी यांच्या मार्गदर्शनात राहुल् वानखडे यांच्या नवतृत्वाखाली निवेदन दिले. प्रमुख मागण्या मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की सरकार भाजपचे आल्यास शेतकऱ्याचा विनाअट सातबारा कोरा करण्यात येईल तसेच सोयाबीन भावांतर योजना आणनार असून सरकारच्या हमी भावापेक्षा कमी भावाने गेलेल्या सोयाबीन, कापूस पिकाला वाढीव 6000 रुपये देणारं. सरकार येऊन दोन महिने झाले. आठवण म्हणून आज उपविभागीय अधिकारी साहेब मूर्तिजापूर यांना शेतकरी संघटना, क्रांतिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मा श्री राहुल भाऊ वानखडे, श्री अरविंद भाऊ तायडे, - [Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र](https://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/): Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yoajana : पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती आहे. पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10 हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण  जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागानं दिली आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर करण्यात आले होते. बाकी - [जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?](https://ajinkyabharat.com/what-happened-when-amit-shah-got-excited-by-vinod-kamblis-answer/): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याशी संबधीत एक महत्वाचा खुलासा केलेला आहे. अमित शाह यांनी कांबळीशी झालेल्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. या भेटीत विनोद याला विचारलेल्या एका प्रश्नावर त्याने दिलेल्या उत्तराने ते चकीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद काबंळी याचा वाईट काळ सुरु झाला आहे. एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज विकलांग अवस्थेत जगत आहे. सचिनचा जिवलग मित्र असलेल्या विनोदला एकेकाळी सचिन सारखेच पैसा, प्रसिद्धी आणि सुखसुविधा मिळाल्या होत्या. परंतू आता परिस्थिती उलट झाली आहे. त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीए न त्याच्याकडे चांगले जीवन जगण्यासाठी पैसा उरला आहे. त्याला अनेक आजार झाले आहेत. आता - [शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या,अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन](https://ajinkyabharat.com/give-place-to-shivners-land-ministerial-cabinet-and-opposition-mlas-movement-at-the-foot-of-vidhan-bhavan/): महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.   जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून ते आंदोलन करत आहेत. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी सरकारला माझी विनंती असल्याचे शरद सोनावणे म्हणाले. नेमकं काय म्हणाले शरद सोनावणे?  यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरीवर पहिला सुवर्ण कलश आणला होता. पहिली कॅबिनेटची बैठक देखील शिवनेरीवर झाली होती. पण शिवनेरीला मंत्रिमंडळात स्थान नाही. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी सरकारला माझी विनंती असल्याचे शरद - ["बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक](https://ajinkyabharat.com/famous-builder-ramprakash-mishras-son-in-law-absconding-accused-of-deadly-attack-local-crime-branch-akola-yache-kadun-stuck/): “बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी फिर्यादी/जखमी नामे रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा.माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे रिपोर्ट दिला की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री १०:०० वा सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार साययकल वर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उ‌द्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो. स्टे खदान अकोला येथे अपराध नं ६२८/२४ - [शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..](https://ajinkyabharat.com/after-taking-the-oath-sajid-khan-reached-shivrayachya-charani-darshanala/):   शपथ विधीसाठी सहपरिवार विधानभवनात पोहोचले आ. साजिद खान अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी आपल्या आमदारकीची शपथ घेतली. यावेळी शपथ घेतल्यावर आ. पठाण हे आपल्या संपूर्ण कुटुंबीयासमवेत थेट विधानभवनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचत त्यांनी दर्शन घेतले. त्यांच्या या कृतीचे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी सह सत्तपक्षातील लोकप्रतिनिधींनी यावेळी कौतुक केले. गुरुवारी सायंकाळी सरकारची शपथविधी मुंबई येथील आझाद मैदानावर पार पाडली. शुक्रवारी सत्ता पक्षातील आमदारांनी शपथ घेतली तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी या शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. शनिवारी मात्र विरोधी पक्षातील सर्वच नवनिर्वाचित आमदारांची शपथ विधी पार पाडली. यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित - [गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले](https://ajinkyabharat.com/shambhuraj-desai-spoke-clearly-regarding-the-post-of-home-minister/): Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं, तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी दिलाय. Shambhuraj Desai: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळाल्यानंतर महायुती सरकारचा शपथविधी मोठ्या जल्लोषात पार पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रिपदावरुन निर्माण झालेल्या तिढ्यामुळे सत्तास्थापनेचा आधी सहज वाटणारे कार्य भलतेच अवघड होऊन बसले आहे. अशातच अद्याप भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस  यांच्या नावाची घोषणा न करण्यात आल्यामुळे आता भाजपच्या गोटातील अस्वस्थता प्रचंड वाढल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी नाईलाजाने मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली असली तरी गृहमंत्रीपद आणि काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी त्यांनी केली आहे. - [सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा](https://ajinkyabharat.com/arbitrary-work-of-sarvopachar-hospital-administration-stopped/): शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ मिळेपर्यंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मर्यादित सुविधा सुरू केल्या. ” याचा अर्थ, फक्त शासकीय सर्वोपचार रुग्णालया मधून रेफर केलेल्या रुग्णांवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे शासकीय सर्वोपचार रुग्णांलयाशी संलग्न आहे. शासकीय सर्वोपचार रुग्णालया मधून रेफर केलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी मध्ये जाण्यासाठी हॉस्पिटलच्या मागुन प्रवेशद्वार आहे. परंतु हे प्रवेशद्वार संध्याकाळी ०६:०० वाजल्यानंतर बंद करण्यात येते. शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून एमर्जेंसी मध्ये सुपर हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्शा चा वापर करावा लागतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक - [अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं...](https://ajinkyabharat.com/voting-in-only-5-assembly-constituencies-of-akola-district-passed-peacefully/): अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं… अकोला जिल्ह्यात अंदाजे 64.45 टक्के मतदान झालंय… प्राथमिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदानाची सरासरी 64.45 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहेय तर ही आकडेवारी अंतिम नसून या मध्ये बदल होण्याची शक्यता आहेय.. पाहूया 5 ही विधानसभेची अंदाजे अंतिम टक्केवारी.. अकोट 68.17 टक्के बाळापूर 70 टक्के अकोला पश्चिम 57.51 टक्के अकोला पूर्व 61.63 टक्के मूर्तिजापूर 66.24 टक्के मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न व स्वीप मोहिम आदी विविध प्रयत्नांमुळे गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहेय.. - [शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले](https://ajinkyabharat.com/raj-thackeray-said-one-important-thing-in-the-last-campaign-meeting/):  राज ठाकरे यांची आज लालबाग मेघवाडी येथे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी शेवटची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. विरोधकांवर त्यांनी टीका केली. पण भाषण करताना ते एक आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी चालवायला रस्ते मिळत नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील मुलं शहरात येतात. मुंबई-पुण्यातील मुलं परदेशात जाण्याचा विचार करतात. अनेक विषय आहेत, ज्याची सोडवणूक झालेली नाही” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते लालबाग मेघवाडी येथे शेवटच्या प्रचारसभेत बोलत होते. “ त्या गोष्टींची सोडवणूक - [उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’](https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-jayantra-gesture-saral-udhpane/): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला. कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला. त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील यांना इशाराही दिला. आम्ही मदत करतो, तुम्ही मदत करा, असे आवाहनही केले. काय म्हणाले उद्धव ठाकरे शेकापाचे जयंतराव तुम्ही विचित्र काम करु नका. आलिबागमध्ये मी माणुसकी दाखवली. तुमच्या कुटुंबासाठी जागा सोडली. त्यानंतर तुम्ही उमेदवारी उरण, पेण, पनवेल, सांगलो या ठिकाणी मागे घेतली नाही. लढायचे तर उघड लढाई करु या, मैत्री करायची तर उघड करु या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही तुम्हाला आलिबागला मदत करतो, तुम्ही इतर ठिकाणी आम्हाला मदत करा. जयवंतराव आता ठरवा - [बैलाचा जागीच मृत्यू झाला](https://ajinkyabharat.com/bailacha-jagich-mrutya-jhala/): अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शहापूर येथे विद्युत खांबावरील वीज वाहक तार अंगावर पडून एका बैलाचा जागीच मृत्यू झालाय तर यावेळी बरोबरचा दुसरा बैल व बैला मालक शेतकरी हे सुदैवाने बचावले आहेय…शहापूर येथील शेतकरी प्रमोद भारसाकळे यांचा बैल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला..ही दुर्घटना घडल्याने शेतकऱ्याच मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीच्या कामाबाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहेय..   …………………………………………………………………………………………………………………………………   अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शहापूर येथे विद्युत खांबावरील वीज वाहक तार अंगावर पडून एका बैलाचा जागीच मृत्यू झालाय तर यावेळी बरोबरचा दुसरा बैल व बैला मालक शेतकरी हे सुदैवाने बचावले आहेय…शहापूर येथील शेतकरी प्रमोद भारसाकळे यांचा बैल या दुर्घटनेत मृत्युमुखी - [दावा- ईरानी राजदूत से मिले इलॉन मस्क:ट्रम्प की तरफ से की बात](https://ajinkyabharat.com/claim-elon-musk-met-iranian-ambassador-spoke-on-trumps-behalf/): टेस्ला चीफ इलॉन मस्क ने संयुक्त राष्ट्र में ईरान के डिप्लोमैट आमिर सईद इरावानी से सोमवार को किसी गुप्त जगह पर मुलाकात की । न्यूयॉर्क टाइम्स के मुताबिक दोनों ने ईरान और अमेरिका के बीच तनाव कम करने के तरीकों पर चर्चा की। ईरान से जुड़े दो सूत्रों ने NYT को बताया कि मस्क ने इस मीटिंग के लिए पहल की थी, वहीं ईरानी डिप्लोमैट ने जगह का चयन किया था। दोनों पक्षों ने एक घंटे से ज्यादा समय तक बातचीत की। सूत्रों ने कहा कि ईरानी डिप्लोमैट बातचीत से खुश नजर आए। रिपोर्ट के मुताबिक बातचीत के दौरान ईरानी डिप्लोमैट - [सुशांत सिंह राजपूतची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?](https://ajinkyabharat.com/sushant-singh-rajputs-wish-remained-unfulfilled-the-actor-who-shared-the-screen-with-him-revealed-what-sushant-said/): Sushant Singh Rajput Unfulfilled Desire: प्रतिक बब्बरनं अलीकडेच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितलं. प्रतिकनं सांगितलं की, ‘छिछोरे’च्या शुटिंगनंतर सुशांतला काही खास ठिकाणी जायचं होतं, ज्याबद्दल त्यानं सेटवर सांगितलं होतं.   बॉलिवूडचा (Bollywood) सर्वात शांत आणि गुणी अभिनेता अशी दिवंगत सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) ओळख होती. त्याच्या मृत्यूला तब्बल चाडेचार वर्ष लोटलीत, चाहते अजूनही त्याच्या आठवणींमध्ये हरवले आहेत. एकीकडे चाहते त्याच्या आठवणीनं व्याकूळ होत आहेत, तर दुसरीकडे अनेक चाहते त्याला न्याय देण्याची मागणीही करत आहेत. आता अभिनेता प्रतिक बब्बरनं (Prateik Babbar) सुशांत सिंह राजपूतबाबत खुलासा केला आहे. प्रतिक बब्बरनं सुशांतसोबत 2019 मध्ये आलेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात काम केलं - [Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: फक्त 'सिंघम अगेन'च नाही तर, 'कंगुवा'लाही रुह बाबानं पाजलं पाणी; 14व्या दिवशीही 'भूल भुलैया 3'चा गल्ला कोटींमध्ये](https://ajinkyabharat.com/bhool-bhulaiyaa-3-box-office-collection-fakt-singham-agench-nahi-tar-kanguwalahi-rooh-babanam-pajalan-pani-14vya-dinhi-bhool-bhulaiyaa-3cha-galla-koti-meinh/): Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: ‘भूल भुलैया 3’ची जादू बॉक्स ऑफिसवर आहे. या चित्रपटानं थिएटरमध्ये रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण केले असून या काळात चांगली कमाईही केली आहे. Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 14: सध्या बॉक्स ऑफिसवर एक चित्रपट कल्ला करत आहे, तो म्हणजे, कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’. कार्तिकनं साकारलेल्या रुह बाबानं सर्वांनाच भूरळ घातली आहे, एवढी की, काल रिलीज झालेल्या कंगुवालाही ‘भूल भुलैया 3’नं पछाडलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अजय देवगणच्या सिंघम अगेनसह चित्रपटगृहात धडकलेल्या भूल भूलैया 3 चा परफॉर्मन्स अप्रतिम आहे. कार्तिकच्या भूल भूलैया 3 नं ‘सिंघम अगेन’ला डरकाळी फोडूच दिली नाही. आता सूर्या आणि बॉबी देओलच्या - [आता 'नागिण' बनणार 'स्त्री', श्रद्धा कपूरच्या आगामी बिग बजेट चित्रपटाबाबत मोठी अपडेट](https://ajinkyabharat.com/aata-naagin-banara-stree-big-update-about-shraddha-kapoors-upcoming-big-budget-film/): Shraddha Kapoor As Naagin : अभिनेत्री श्रद्धा कपूरला एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळाल्याची माहिती समोर येत आहे.   Shraddha Kapoor Upcoming Film : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. या चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. अनेक आठवडे स्त्री 2 चित्रपटाचा थिएटरमध्ये दबदबा पाहायला मिळाला. स्त्री 2 चित्रपटाने जगभरात 857 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रसिद्धीही वाढली. स्त्री 2 चित्रपटानंतर श्रद्धा कपूरची क्रेझ फक्त भारतातच नाहीतर, जगभरात पाहायला मिळत आहे. यामुळे श्रद्धा कपूरला मोठे मोठे प्रोजेक्ट्स ऑफर केले जात असल्याची माहिती आहे. आता श्रद्धा कपूरच्या हाती एक बिग बजेट - [शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत](https://ajinkyabharat.com/shindegat-and-thackeraygat-face-to-face-close-fight-between-pratap-sarnaik-and-naresh-manera/): मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे. भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभांना मोठा वेग मिळाला आहेे. निवडणुकीच्या या रिंगणात मुख्यत्त्वाने शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात अतीतटीची लढत दिसून येत आहे. अशातच आता मिरा-भाईंदरमधील ओवळा-माजिवडा गावात शिंदे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक आमने सामने आले आहेत. त्यामुळे माजिवडा मतदारसंघात नरेश मणेरा यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रताप सरनाईक अशी लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघाच्या एक तृतियांशपेक्षा थोडा अधिक भाग मिरा-भाईंदर शहरात समाविष्ट आहे . या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप - [मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ](https://ajinkyabharat.com/huge-fire-in-underground-metrola-bkc-mumbai-confusion-among-passengers/): मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे. सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी आग लागल्याने प्रशासनाकडून संपूर्ण मेट्रो थांबवण्यात आली आहे. तसेच मेट्रोतील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. बातमी अपडेट होत आहे… मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे . मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे. सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी आग लागल्याने प्रशासनाकडून संपूर्ण मेट्रो थांबवण्यात आली आहे. तसेच मेट्रोतील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे. मुंबईतील - [Devendra Fadnavis: राज ठाकरे तेव्हापासून आयडॉलॉजिकली आमच्यासोबत...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा](https://ajinkyabharat.com/devendra-fadnavis-raj-thackeray-has-been-ideologically-with-us-since-then-and-has-been-vigorously-discussing-devendra-fadnavis-legislation/): Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले . Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई: माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे, पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. तसेच यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत देखील राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मनसेला स्थान देण्यात येईल, असा अंदाज व्यक्त - [Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?](https://ajinkyabharat.com/manoj-srangke-hindu-is-in-danger-mag-marathiyanche-kay/): मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपासहित महायुतीवर निशाणा साधला. सध्या अनेक जण हिंदू खतरे में आहेत, असे म्हणतात. मग मराठ्यांचं काय? असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले. राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील सभेत बटोगे तो कटोगे , असा नारा दिला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात, राज्यातील पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. हिंदू खतरे में है असा सूर - [अकोट आगार बनले समस्यांचे माहेर घर!](https://ajinkyabharat.com/akot-agar-became-the-home-of-problems/): अकोट शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अकोट आगार हे समस्यांचे माहेरघर बनले आहे या ठिकाणी विविध समस्या असून या समस्यांकडे अकोट आगारप्रमुख यांनी हेतू पुरस्कर दुर्लक्ष केल्याचे समजते. विशेष म्हणजे अकोट आगाराचे आगारप्रमुख हे रोज बाहेर गावावरुन अपडाऊन करत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. तसेच या आजाराचा कोणी सुद्धा वाली नाही. हे आगार विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या संडास बाथरूम मधून घाण युक्त पाणी हे बाहेर पडून बस स्थानक परिसरात पसरलेले आहे त्यामुळे प्रवाशांना घानयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे. तसेच सकाळी दहा वाजेपर्यंत कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने एसटी बसचे टाईम कुठे सोडावे - [अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी...वंचित बहुजन आघाडीने दिला भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला पाठिंबा...](https://ajinkyabharat.com/big-news-from-akola-west-assembly-constituency-vanchit-bahujan-aghadi-got-bjps-hostage-taking-opposition-candidate-harish-alimchandani/): वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अकोला पश्चिम मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती… कारण अकोल्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती.. वंचित शेवटी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र वंचित ने काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारा विरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं तर नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं…अखेर आज वंचित बहुजन आघाडीने हा सस्पेन्स उघड केला असून आपला पाठिंबा भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला आहेय..वंचितने - [वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरणे पडले महागात, गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/mahagat-gas-cylinder-explodes-while-filling-gas-in-vehicle-illegally-death-is-severe/): Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती. Jalgaon Fire Accident : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर सरार्स सुरु असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले. पुणे, मुंबई, जळगावात उपचार जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात - [“आमचे फिश फूड स्टॉल का बंद केले?” सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली](https://ajinkyabharat.com/amche-fish-food-stall-is-closed-sada-saravankaranwar-koli-woman-santapali-said-ladki-baheen/): या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. सध्या या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला. - [स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो](https://ajinkyabharat.com/local-crime-branch-akola-pathkane-bhate-club-maidanat-5-kg-415-grams-of-acidic-substance-ganja-and-literature-worth-rs-247000/): स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असा एकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटक दिनांक ०८/११/२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव व माजीद पठाण हे त्यांचे पथकासह विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने अवैध धंदयावर कार्यवाही करणे करीता शहरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून त्यांनी पो स्टे सिटी कोतवाली हददीतील भाटे क्लब मैदानात छापा कार्यवाही केली असता आरोपी नामे १) अब्दुल जुबेर अब्दुल नजीर वय ३८ वर्षे रा. पोळा चौक, नवाबपुरा जुने शहर अकोला (२) मोहम्मद फैज नासीर शेख वय २५ वर्षे - [भारतीय रेल्वेचे एक अ‍ॅप अन् 14 सुविधा, तिकीट बुकींगपासून जेवण](https://ajinkyabharat.com/indian-railways-will-have-one-app-and-14-facilities-for-everything-from-ticket-booking-to-food-ordering-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d/): indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अ‍ॅप लॉन्च करत आहे. या अ‍ॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट , पार्सल बुकींग, जेवणाची ऑर्डर अशा अनेक सुविधा असणार आहे. रेल्वेचे अ‍ॅप 2024 च्या अखेरपर्यंत किंवा जानेवारी 2025 पर्यंत लॉन्च होणार आहे. या सुपर अ‍ॅपमध्ये व्यक्ती आपल्या गरजेनुसार सुविधांची निवड करु शकणार आहे. रेल्वेच्या सुविधांसाठी यापूर्वी आयआरसीटीसी रेल कनेक्ट, ई-कॅटरिंग, रेल मदद आणि युटीएस असे वेगवेगळे अ‍ॅप वापरावे लागत होते. आता या सर्व सुविधा एकच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. रेल्वेचे अ‍ॅपमध्ये दोन पर्याय असणार आहे. पहिला पॅसेंजर तर दुसरा फ्रेट पर्याय आहे. पॅसेंजर सेक्शनमध्ये - [बॉयफ्रेंडचा दफनभूमीपर्यंत साथ देण्याचा शब्द, दुसऱ्या धर्मात लग्न करणार, कोण आहे ही अभिनेत्री?](https://ajinkyabharat.com/the-word-of-support-till-the-burial-of-the-boyfriend-who-is-the-actress-who-will-marry-another-religion/): शेवटपर्यंत दफनभूमीपर्यंत बॉयफ्रेंडचा साथ देण्याचा शब्द. दुसऱ्या धर्मात लग्न करणार ही अभिनेत्री. TV च स्टार कपल जैस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी स्वत: कबुली दिलीय. एक VIDEO समोर आलाय. त्यात अली गोनीने जैस्मिन भसीन सोबत लग्न करण्यावर शिक्कामोर्तब केलय. व्हिडिओमध्ये तो जैस्मिनच्या कुटुंबासोबत बसला आहे. बोलता, बोलता अभिनेत्रीच्या आईने सुद्धा तारखांची घोषणा करुन टाकली. कुटुंबासोबत जेवायला बसलेल्या अलीला एका फन बँटरमध्ये विचारलं, पुढच्यावर्षी लग्न का? . तेव्हा त्याने डन असं उत्तर दिलं. जैस्मिनची आई म्हणते मी, तर म्हणते आजच करुन टाका. आज दिवाळी, शुभ कार्यात विलंब कशाला?. मी, तर म्हणते लवकर लग्न करा. मला सुट्टी द्या. त्यावर - [मुर्तीजापुर मतदार संघात वंचितच्या डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचाराचा झंझावात](https://ajinkyabharat.com/murtijapur-constituency-campaign-storm-of-the-deprived-dr-sugata-waghmare/): अकोला : मुर्तीजापुर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शुक्रवारी मूर्तिजापूर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघातील मुंगशी या गावाला वाघमारे यांच्यासह वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट दिली. डॉ. वाघमारे यांचा ताफा पाहून विरोधकांच्या उरात धडकी भरली. प्रस्थापित राजकीय नेत्यांनी गटातटांच्या राजकारणात अडकून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न आणि विकास कामे रोखून धरली आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे अडथळे दूर करत, तालुक्यातील समस्यांचे समाधान करून  तालुक्याचे उज्ज्वल भविष्य घडवू, असा दृढ संकल्प यावेळी डॉ. सुगत वाघमारे यांनी व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, नव्या विकासाच्या दिशेने पाऊल टाकणार असल्याचे त्यांनी - [महाराष्ट्राला डावलून गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीला प्राधान्य का?](https://ajinkyabharat.com/maharashtra-dawlun/): मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात महायुतीसाठी प्रचारसभा घेतली. महायुतीने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली, पण राही लोक डोळ्यात धूळफेक करण्याचा उद्योग करत आहेत. आमच्या जाहीरनाम्यात प्रत्येकासाठी काही ना काही आहे, पण महाआघाडीच्या वाहनाला ब्रेक नाही, चाक नाही, त्यामुळे ते लूटमार आणि लबाडीचे राजकारण करत आहेत, अशी टीकाही केली. पंतप्रधान मोदींच्या या टीकेला काँग्रेसनेही सडेतोड उत्तर देत महायुतीवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. महाराष्ट्रातील लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत गुजरातच्या पांढऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना का प्राधान्य दिले जात आहे, भाजपने महाराष्ट्रातील आदिवासींचे वनहक्क का कमकुवत केले? असा खडा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या धुळे आणि नाशिकमधील सभांपूर्वी हे प्रश्न उपस्थित - [IPS अधिकारी व गुंडाच्या रात्रीच्या वर्षा बंगल्यावर बैठका…!](https://ajinkyabharat.com/ips-officer-and-goon-sat-on-varsha-bungalow-at-night-sanjay-rauts-new-cow-shopt/): मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. सर्व नेते जोरदार प्रचाराला लागले असून प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे. त्यामुळे प्रचार सभा व बैठका वाढल्या आहेत. दिल्लीतील नेते प्रचारासाठी राज्यामध्ये आले आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा निव़डणुकींमध्ये गुंडाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे जिथे भाषण करुन गेले, तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जात आहे. मुंबईतल्या अनेक मतदारसंघात ठाण्यात, - [आग्रा-लखनऊ हायवे मार्गावर बसची ट्रकला धडक, 5 ठार, 9 जखमी](https://ajinkyabharat.com/baschi-truckla-accident-on-agra-lucknow-highway-5-killed/): नवी दिल्ली: आग्रा-लखनऊ एक्सप्रेस हायवेवर एक मोठा भीषण अपघात घडला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका बसने जोरात धडक दिली आहे. या धडकीमध्ये बसमधील 5 प्रवाशांच्या मृत्यु झाला असून 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.   मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मथुरेहून लखनऊला जात होती. दरम्यान फिरोजाबाद जवळ महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिली. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी प्रवास करत होते. यात ८ लहान मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेतील बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचालक - [दिवाळीनंतर मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालवली](https://ajinkyabharat.com/mumbais-havechi-quality-khalwali-after-diwali/): मुंबई : राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दीर्घकाळ प्रदूषणाची राजधानी राहिली आहे. दिल्लीतील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 पेक्षा जास्त आहे. दिल्लीशिवाय मुंबई, कोलकाता यासह देशात अनेक महानगरे आहेत. मात्र दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. मग या मागचे कारण काय? मुंबई आणि कोलकाता (मुंबई-कोलकाता प्रदूषण) सारख्या शहरांमध्ये परिस्थिती तितकीशी वाईट नाही, तर दिल्ली अनेक वर्षांपासून प्रदूषणाशी का झगडत आहे. मुंबईसह इतर शहरात अगदी दिल्ली, कोलकातापर्यंत फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले गेले. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती दखल घ्यावी लागणार आहे.अशातच वाढत्या प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई - [हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष](https://ajinkyabharat.com/this-substance-turns-into-poison-after-reheating/):       मुंबई : भारतीय संस्कृतीत नेहमी जेवण हे थोडे जास्तीचे बनवले जाते, जेणेकरून कोणालाही ते कमी पडू नये. पोटात दोन घास जास्तीचे गेले तरी चालतील पण कमी पडायला नको अशी लोकांची धारणा असता, ज्यामुळे बऱ्याचदा घराघरात बनवलेले जेवण हे थोडे का होईना पण उरतेच. हे उरलेले जेवण आपण फेकून न देता ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. आता हा प्रकार जवळजवळ सर्वांच्या घरात सुरु असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जेवण पुन्हा गरम केल्यानंतर त्यातील पोषक घटकांमध्ये बदल होतो आणि हे घटक विषारी बनतात. जेवण पुन्हा गरम करून खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे पोटदुखी, - [वीज पुरवठा खंडीत करु…”; अदानी समूहाची बांग्लादेशाला धमकी](https://ajinkyabharat.com/i-will-cut-off-electricity-supply-adani-groups-threat-to-bangladesh/): दिल्ली : बांग्लादेशातील राजकराणात होणारे पडसाद शेजारील देशांवर उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा बांग्लादेश चर्चेत येताना दिसत आहे. याच कारण म्हणजे अदानी पॉवर हाऊस. झारखंडमधील फॅक्टरीत कोळश्याचा वापर करुन अदानी समूहाकडून वीजनिर्मिती केली जाते. या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा काही प्रमाणात बांग्लादेशाला केला जातो. सुमारे 1,600 मेगावॅट वीज अदानी समूह बांग्लादेशाला पुरवते. बांग्लादेशमधील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती पाहता, अदानी समूहाने बांगलादेश पॉवर बोर्डाला 7000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले होते. या कर्जाची दखल घेण्यासाठी अदानी समूहाने सतत बांग्लादेश पॉवर बोर्डाला अधिकृत नोटीस पाठवली होती. मात्र वारंवार पाठपुरवठा करुनही बांग्लादेश पॉवर बोर्डाची अपेक्षित प्रतिक्रिया आली नाही. - [अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर](https://ajinkyabharat.com/rupee-hits-low-against-us-dollar/): मुंबई : शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी घसरून 84.37 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचला असल्याचे दिसून आले आहे. विदेशी निधीचा सततचा प्रवाह आणि देशांतर्गत समभागांमधील निःशब्द कल यामुळे व्यापारात रुपया 5 पैशांनी घसरून 84.37 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचा नुकताच घेतलेला निर्णय जागतिक आर्थिक बाजारात बदल झाल्याचे संकेत देत आहे. शिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आणि व्यापार धोरणांचा जागतिक बाजारपेठांवर प्रभाव पडत असल्याने, अस्थिरता रुपयाच्या मार्गावर पुन्हा प्रवेश करू शकते असाही त्यांनी अंदाज लावला आहे   इंटरबँक फॉरेन एक्स्चेंजमध्ये रुपया ग्रीनबॅकच्या तुलनेत 84.32 वर उघडला, नंतर तो - [अर्जुन कपूरला आहे 'हा' आजार, मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये होता का? जाणून घ्या!](https://ajinkyabharat.com/know-why-arjun-kapoor-was-in-depression-after-breakup-with-malaika/): अर्जुन कपूरने नुकताच एका आजाराबद्दल खुलासा केला आहे. गेल्या वर्षी तो डिप्रेशनमध्ये गेल्याचेही सांगितले. यानंतर त्याला थेरपीचीही मदत घ्यावी लागली. अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’मध्ये खलनायक डेंजर लंकेची भूमिका साकारली आहे. त्याचं खूप कौतुकही होत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. अशा परिस्थितीत अर्जुन कपूरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. वजन वाढण्यामागचे कारणही त्याने सांगितले. त्यामुळे त्याने या आजारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने सांगितले की तो डिप्रेशन आणि एका आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. ‘हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने त्याच्या तब्येतीबद्दल सांगितले. जिथे त्याने सांगितले की जेव्हा तो ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग करत होता - [प्रकाश आंबेडकरांचे  जरांगेंवर पुन्हा ताशेरे!](https://ajinkyabharat.com/prakash-ambedkaranche-jarangenwar-punha-tashere/): मुंबई : पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा, असे म्हणून सर्वांना जरांगेंनी अर्ज भरायला लावले. या निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. यानंतर काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे केले आणि इतर ठिकाणी मराठा विरूद्ध मराठा असे चित्र निर्माण करण्यात आले. या बैठकांत मराठा आमदार कसे निवडून येतील यानुसारच आखणी करण्यात आली, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा जरांगेंवर ताशेरे ओढले आहेत. तर या संपूर्ण खेळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत हे लक्षात घेऊनच ओबीसींनी मतदान करण्याचे प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात - [जम्मू काश्मीर विधानसभेत आमदार भिडले!](https://ajinkyabharat.com/jammu-kashmir-legislative-assembly-mla-bhidle/): – कलम ३७० च्या मुद्द्यावरून सभागृहात घमासान! जम्मू : सहा वर्षांनंतर स्थापन झालेल्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आज खडाजंगी झाली. कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी अपक्ष आमदार शेख खुर्शीद यांनी केली. हातात फलक घेऊन ते विधानसभेत आल्याने गदारोळ झाला. या फलकाला भाजपा आमदारांनी वेलमध्ये येऊन निषेध नोंदवला. तर या दरम्यान दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये हातापायीही झाली. खासदार इंजिनिअर रशिद यांचे बंधू अपक्ष आमदार खुर्शीद शेख कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी फलक घेऊन सभागृहाच्या वेलमध्ये आले. खुर्शीद यांच्याकडून बॅनर काढून घेण्याच्या प्रयत्नात आमदारांनीही वेलमध्ये धडक दिल्याने बाचाबाची झाली. सज्जाद लोन, वाहिद पारा आणि काही नॅशनल कॉन्फरन्स सदस्यांनीही - [मविआचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात – देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/maviache-leaders-against-the-girl-child-scheme-devendra-fadnavis/): पुणे:  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना अंमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र या योजनेच्या राज्यातील अडीच कोटी महिला लाभार्थी ठरल्या आहेत. त्या सर्व महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले. पण आम्ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील लाडकी - [बुलडोझर कारवाई: योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं](https://ajinkyabharat.com/supreme-court-reprimands-yogi-government-for-bulldozing-action/): – २५ लाखांच्या भरपाईचे आदेश नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका निवासी घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर उत्तर प्रदेश सरकारवर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. आता या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला चांगलंच फटकारलं आहे. एवढंच नाही तर घर पाडल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारला २५ लाख रुपयांची नुकसान भरपाईचे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच घरावर बुलडोझर कारवाई केल्यामुळे हा अधर्म आहे, अशी टिप्पणी देखील यावेळी न्यायालयाने केली. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवर बेकायदेशीरपणे निवासी घरे पाडल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत. २०१९ - [शहरात गॅस सिलेंडर चा तुटवडा ; अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांची चांदी](https://ajinkyabharat.com/broken-gas-cylinder-in-the-city-and-silver-from-illegal-gas-cylinder-seller/): अकोला : सणासुदीच्या दिवसात शहरात मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे अकोला शहरातील नागरिकांना या सणासुदीच्या दिवसात नाहक त्रास सोसावा लागत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीद्वारे ग्राहकांसाठी गॅस एजन्सी मार्फत पुरविण्यात येणारे एच.पी. गॅस सिलेंडर गेल्या दोन आठवडयापासून पुरविण्यात असुविधा होत असल्याने ग्राहकांना अवैध सिलेंडर विक्री करणाऱ्यांकडून जादा दराने सिलेंडर घ्यावे लागत आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक गळचेपी होत आहे घरगुती गॅस सिलेंडरची ऑनलाइन व प्रत्यक्ष नोंदणी केल्यास २ दिवसांत तो मिळण्याची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. त्या सवयीनुसार सिलेंडरची नोंदणी केल्यावर २ दिवसांत सिलेंडर आला नाही. दोन दिवसाचे ५ दिवस झाले तरी सिलेंडर न आल्याने जनतेची एकच - [मुर्तीजापुर येथील योगी आदित्यनाथ यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, नागरिकांनी फिरवली पाठ](https://ajinkyabharat.com/in-the-meeting-of-yogi-adityanath-in-murtijapur-khurchya-rekamya-nagarikani-phirwali-path/):   मुर्तीजापुर : भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे बुधवारी मुर्तीजापुर येथे आयोजन केले होते. मात्र या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने मंडपात रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या. योगी आदित्यनाथ यांच्या सभेला वाशिम व अकोला जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तो कल्पनाविलास ठरला. दर्यापूर कारंजा अकोला व वाशिम जिल्ह्यातून पाहिजे त्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक सभेला आले नाही. सध्या मुर्तीजापुर मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे काही पदाधिकारी, कार्यकर्ते सभेला आले मात्र मंडपात गेले नाही. रस्त्यावर दूर उभे राहूनच त्यांनी भाषण ऐकले. आयोजकांतर्फे दुपारी 2 वाजून - [बार्शीटाकळी तालुक्यात भाजपला जबर धक्का](https://ajinkyabharat.com/barshitakali-talukyat-bjp-force-push/): ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांचा वंचितमध्ये प्रवेश अकोला : मुर्तीजापुर मतदार संघात आधीच भाजपच्या उमेदवाराबद्दल नाराजीचे वातावरण असताना, आज भाजपला आणखी एक जबर धक्का बसला. बार्शीटाकळी तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज जाधव यांनी थेट वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आहे. एकंदरीत मुर्तीजापुर मतदार संघात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याचे यावरून सिद्ध होते. मनोज जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतल्याने बार्शीटाकळी तालुक्यात वंचितला एक प्रगल्भ राजकीय कार्यकर्ता लाभला आहे. त्यांचा प्रचंड जनसंपर्क व दांडगा अनुभव वंचित आघाडी साठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी वंचित मध्ये प्रवेश घेतल्याने विधानसभेच्या निवडणुकीत बार्शीटाकळी तालुक्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीला - [निवडणूक काळात पावणेसात लाखांची अवैध दारू जप्त](https://ajinkyabharat.com/seven-lakh-rupees-worth-of-illegal-liquor-seized-during-election-period/): अकोला, दि. 5 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 6 लक्ष 81 हजार 105 रू. चा अवैध मद्यसाठा व पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण 59 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षक सीमा झावरे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, निवडणूक नियमांचे पालन, तसेच शासनाच्या अंगीकृत महसूलाचे नुकसान व मद्यपींच्या आऱोग्याची हानी होऊ नये म्हणून अवैध मद्यविक्री, वाहतूक व निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘लिकर मॉनिटरिंग स्क्वाड’ची स्थापना करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात पथकाकडून रात्रीची गस्त, वाहनांची तपासणी, अवैध धाब्यांची तपासणी, गुन्हे अन्वेषण आदी कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे. ठोक, घाऊक - [जळगावात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार](https://ajinkyabharat.com/jalgawat-opposition-candidate-vinod-sonawane-shot-dead/): जळगाव : मुक्ताईनगर बोदवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे आज दुपारी बोदवड तालुक्यातील राजुर गावात प्रचाराला आले असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बोदवड मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये सध्या चुरशीचे वातावरण निवडणुकीमध्ये सुरू आहे. यातच अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे आज राजुर गावात प्रचार रॅली असताना रस्त्यावर दुचाकींवरुन जात होते. त्याचदरम्यान, दोन अज्ञातांकडून विनोद सोनवणे यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. आज सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील हनुमान मंदिरावर जाऊन दर्शन घेऊन प्रचार करायला सकाळी सुरुवात केली. सकाळी प्रचाराला जात असताना दुचाकीवर तीन जण उभे होते. ते माझे स्वागतासाठी उभे असावे असा माझा अंदाज होता. मात्र त्यातील - [माझं सरकार आल्यानंतर फुकट गोष्टी मिळणार नाहीत](https://ajinkyabharat.com/after-my-government-comes-we-will-not-get-free-things/): – लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल  यवतमाळ : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच नेत्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची यवतमाळमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. तसेच उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या कोणत्याही फुकट गोष्टी मिळणार नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझ्या राजकारणाला १९८९ साली सुरुवात झाली. १९९२ साली मी नागपूमध्ये एक मोठा मोर्चा काढला होता. १९९२ हा काळ सर्वांना खडबडून जागा करणारा होता. त्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या. - [संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक](https://ajinkyabharat.com/sanjay-verma-is-the-new-director-general-of-police-of-the-state/):   मुंबई : राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा हे राज्याचे नवे पोलिस महासंचालक असणार आहेत. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना आदेश दिल्यानंतर त्यांचा पदभार राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिका-याकडे सोपवण्यात आला होता. संजय वर्मा हे राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे - [लाडक्या बहिणींना 3500; घरगुती वीज मोफत - 'वंचित'चा जाहीरनामा प्रसिद्ध](https://ajinkyabharat.com/ladkya-sisters-3500-home-made-money-moffat-vanchitcha-zaheernama-famous/): मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांना आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. असे असताना राष्ट्रीय पक्षांनी अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना  वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेत आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक घोषणा करत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना आश्वासने दिली आहेत. या जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल,  बोगस आदिवासी दाखले रद्द करू आणि हक्काच्या लोकांना त्याचे हक्क देऊ,  अनुसूचित जाती-जमातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करू. तर भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भातील धोरण आणि  जात जनगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येईल. असे अनेक मुद्दे मांडत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना वंचितला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मतदारराजा वंचितची या जाहीरनाम्यावर - [दुचाकी घसरुन दोन सख्ख्या भावांचा मृत्यू ](https://ajinkyabharat.com/duchaki-ghasrun-don-sakkhya-bhavancha-death/): दोघेही नांदेडचे रहिवासी अमरावती : गाडगेनगर पोलिस स्टेशन परिसरातील होंडा शोरुम समोर ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दोघही नांदेडचे रहिवासी होते. ते व्यवसायानिमित्त अमरावतीत मामाकडे आले होते. या घटनेमुळे राठोड कुटूंबियांवर शोककळा पसरली. चेतन सोहनलाल राठोड वय ३२ आणि रोहण सोहनलाल राठोड वय २५ अशी मृतकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चेतन राठोड, व रोहन राठोड हे दोघेही सख्खे भाऊ असुन ते दोघेही नांदेडचे रहिवासी होते. ते अमरावती महेद्र काॅलनी येथे आपले मामा यादव यांच्या घरी व्यवसायानिमित्त आले होते. गुरुवारी रात्री दोघही भाऊ आपल्या अन्य दोन मित्रांसह दुचाकीवरुन हाॅटेलवर जेवायला गेले होते. तेथून - [नागठाण्याचा वेद झाला ‘राईज’चा जगज्जेता ](https://ajinkyabharat.com/nagthanachicha-veda-jhala-raijcha-jagajjeta/): वाशीम :: नागठाणा येथील १७ वर्षीय वेद सोळंके ह्यानी आपल्या अलौकिक कर्तृत्वाच्या बळावर ‘राईज’चा जागतिक विजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. हे जगज्जेतेपद मिळवून त्याने वाशीमच्याच नव्हे तर वऱ्हाडाच्या प्रतिभेलाही गौरवान्वित केले आहे. आजन्म शिष्यवृत्तीचा मानकरी ठरलेल्या वेद ने पारंपरिक शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन कला क्षेत्रात नावलौकिक मिळवत करोडो युवकांना शिक्षणाचा नाव पायंडा घालून दिला, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. गुगल चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक श्मिट, त्यांच्या सुविद्य पत्नी वेंडी श्मिट तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे भागीदार ‘ऱ्होड्स ट्रस्ट’ यांच्या  संयुक्त विद्यमाने स्थापित ‘राईज फॉर द वर्ल्ड’ द्वारे नुकतीच ‘राईज’ स्पर्धेच्या १०० जागतिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यात ईयत्ता बारावीत शिकत असलेल्या वेद सोळंकेची - [विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या](https://ajinkyabharat.com/shetkriyas-suicide-by-ingesting-poisonous-drugs/): साखरखेर्डा : येथुन जवळच असलेल्या शिंदी येथील एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.  अनिल सुभाष येरमुले असे आत्म्हत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदी येथील अनिल सुभाष येरमुले हे सायंकाळी जेवण करून बाहेर गेले होते. ते परत आले नाही, सकाळी सात वाजेच्या सुमारास नितीन येरमुले हे कपाशीच्या प्लॉटिंगसाठी गुलाबराव बेलोडे यांच्या शेतात गेले असता अनिल येरमुले तेथे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेवुन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात हलविला. गुलाबराव बेलोडे यांची शेती ते बटाईने करीत होते. परंतु यंदा झालेल्या पावसामुळे - [बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश !](https://ajinkyabharat.com/maviala-infamy-in-doing-bandobanna-thandoba/): – बंडखोर उमेदवार बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? मुंबई :  महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक आलं आहे. महाविकास आघाडीत ठिकठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी अटोक्यात आणू असा दावा मविआचे नेते करत होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यात मविआला अपयश आलं. त्यामुळं मविआला बंडोबा त्रासदायक  ठरणार आहेत. महाविकास आघाडीतली बंडखोरी शमून जाईल असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला होता. पण वस्तूस्थिती मात्र वेगळीच दिसू लागली आहे. महाविकास आघाडीत बंडोबांचा झेंडा कायम असल्याचं उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झालं. काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सलील देशमुखांना - [गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने घर जळून खाक](https://ajinkyabharat.com/house-burnt-down-due-to-gas-cylinder-burning/): भंडारी येथील घटना, घर मालकाचे तीन लाख रुपयाचे नुकसान सिंदखेडराजा : सिलिंडरने पेट घेतल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील भंडारी येथे ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत घर मालकाचे २ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या सजगतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली. तालुक्यातील भंडारी येथील अविनाश श्रीराम जायभाये वय ३९ हे पत्नी गीतासोबत गावातील शेतात मोलमजुरी करून चरितार्थ चालविता. त्यांना तीन अपत्ये आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी जायभाये यांची पत्नी कामाला जाण्यासाठी उठून स्वयंपाक करत असतांना सिलिंडरने पेट घेतला. तो विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  परंतू आगीची व्याप्ती घरात वाढल्यामुळे अपत्यांना बाहेर घेऊन त्यांनी आरडा ओरड केली. - [विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम](https://ajinkyabharat.com/applications-of-70-candidates-for-assembly-elections-are-pending/): जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांची माहिती   अकोला, दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार  प्रत्यक्ष लढवत आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडील दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या कालावधीत एकूण 129 उमेदवारांकडून 180 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. - [नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती](https://ajinkyabharat.com/when-is-the-right-time-to-drink-coconut-water/): दररोज एक ग्लास नारळाच्या पाण्याची गोड चव तुम्हाला ताजेतवाने आणि उर्जेने भरून टाकते. हे तुमच्या हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, थकवा दूर करते, त्वचा चमकदार आणि केस मजबूत ठेवण्यास मदत करते. याशिवाय ते तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवते. पण हे सर्व फायदे तुम्हाला योग्य वेळी नारळ पाणी प्यायल्यासच मिळतील. आज या लेखात आम्ही तुम्हाला हे पेय सकाळी आणि संध्याकाळी कधी प्यावे हे सांगणार आहोत.   नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती नारळाचे पाणी दिवसाच्या कोणत्याही वेळी प्यावे; मात्र, सकाळी किंवा वर्कआउटनंतर ते पिणे अधिक फायदेशीर मानले जाते. सर्व वयोगटातील लोक ते पिऊ शकतात. नारळ पाणी कोणी पिऊ नये? यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, - [अजित पवारांची टोळी पाकीटमाऱ्यांची टोळी; आमदाराची जिव्हारी लागणारी टीका](https://ajinkyabharat.com/ajit-pawaranchi-group-pakitamyanchi-group-amadarachi-jiwari-lakhri-tika/): ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अर्ज छाननी प्रक्रिया सुरु असून अर्ज मागे घेण्यासाठी अवधी दिला गेला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार की पुन्हा महायुती सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीची विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे यामध्ये प्रत्येक पक्षातील दोन गटामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी शाब्दिक चकमक सुरुच आहे. आता शरद पवार गटाच्या नेत्यांने अजित पवार गटाला पाकिटमार टोळी असे म्हटले आहे.   शरद पवार गटाचे - [शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज का? जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब](https://ajinkyabharat.com/shiv-senes-big-leader-eknath-shindenwar-angry-statement-bow-and-arrow-symbol-missing/): एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओघ वाढत आहे. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील. काही गोष्टींवरुन ते दिसू लागलय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना आमदाराने जाहिरात दिली आहे. त्यावरुन काही गोष्टी दिसू लागल्या आहेत. आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट झाले. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीत तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बदलेली राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात - [अकोल्यातील मुर्तिजापूर शहरात तलवारीने केक कापणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई](https://ajinkyabharat.com/police-action-against-young-men-who-cut-cakes-with-swords-in-akolyati-murtijapur-city/): अकोला, दि. २३: मुर्तिजापूर शहरातील खडकपुरा परिसरात तलवारीने केक कापणाऱ्या युवकावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सध्या तरुणांमध्ये तलवारीने केक कापण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे, आणि समाजमाध्यमांवर याचे फोटो व व्हिडिओ टाकण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. मुर्तिजापूर पोलिसांनी खडकपुरा येथील शेख शहबाज शेख अश्फाक (वय २४ वर्षे) या युवकावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या घटनेचा तपास केला असता, शेख शहबाज याने तलवारीसह केक कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल: सदर युवकाने तलवार बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांनी शेख शहबाजविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली. तरुणांमध्ये - [अकोल्यातील दीप पुरा वस्तू संग्रहालय : अनमोल ऐतिहासिक ठेव्याचा खजिना](https://ajinkyabharat.com/akolyati-deep-pura-vastu-museum-precious-historical-treasure/): अकोला, दि. २१: तंत्रज्ञानाच्या झपाट्याने प्रगत होत असलेल्या युगात मानवी जीवनाचा भाग असलेल्या अनेक वस्तू कालबाह्य होत आहेत. कधीकाळी लाखमोलाच्या ठरलेल्या या वस्तूंना आज अडगळीत टाकले जात आहे. मात्र, या वस्तूंचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अकोल्यातील प्रदीप नंद यांनी जिल्ह्याचा पहिला वस्तू संग्रहालय उभारला आहे. विविध राज्यांची सांस्कृतिक ओळख आणि ऐतिहासिक ठेवा एकत्रित: या संग्रहालयात जगभरातील प्राचीन वस्तू, चलनी नोटा, नाणी, जहाजांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू, तसेच घरगुती भांडी या ऐतिहासिक ठेव्यांचा समावेश आहे. जगभरातील विविध देशांतील ऐतिहासिक वस्तू येथे जतन करण्यात आल्या आहेत. संस्कृतीची ओळख जपणारा दीप पुरा संग्रहालय: संग्रहालय सुरू करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणे आणि - [शेख हसीना यांना परत करा अन्यथा, बांगलादेशने दिली भारताला पुन्हा धमकी](https://ajinkyabharat.com/bangladesh-threatens-sheikh-hasina-otherwise-bangladesh-again-threatens-india/): भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे. एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे. भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पण संदर्भात शेजारील देश बांगला देशाच्या पोटात पुन्हा मुरडा उठला आहे. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर हा दोन्ही देशातील झालेल्या प्रत्यार्पण कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असेल त्यामुळे भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली करावे असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे. ढाका ट्रीब्यून या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ - [महाराष्ट्राला मोठा धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेचं 20 जिल्ह्यात नेटवर्क, केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा](https://ajinkyabharat.com/maharashtras-big-fraud-or-terrorist-organization-indicates-network-of-central-intelligence-agency-in-20-districts/): मोठी बातमी समोर येत आहे. आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे. आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशच्या जमात ए इस्लामी, या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्लीपर सेलचं नेटवर्क राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यासह, राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. तपास यंत्रणा सक्रिय झाली असून, युद्धपातळीवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा शोध सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये बनावट - [शौर्य दिनानिमित्त भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भिम गीतांचा कार्यक्रम संपन्न](https://ajinkyabharat.com/grand-enlightening-buddha-bhim-geetancha-program-concluded-on-the-occasion-of-shaurya-diwas/): पातूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बु. गोवर्धनजी पोहरे बहुउद्धेशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ पातूर र. न. एफ. 9359 भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पातूर शहरात करण्यात आले होते.निर्भयभाऊ पोहरे मित्रपरिवार, पातूरच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अनिरुध्द वनकर यांचा भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य प्रबोधनात्मक बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद खेळाचे नियोजीत मैदान,पातूर येथे करण्यात आले असून शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी या बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, कार्यक्रमाचे उदघाटक शामकुमार - [‘बेटी बचाओ, बेटी पढाओ'ची दशकपूर्ती; शहरात बाईक रॅली](https://ajinkyabharat.com/beti-bachao-beti-padhaochi-bike-rally-in-dashapurti-city/): अकोला, दि. २२ : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओया उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित मोटरसायकल फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून बाईक फेरीचा शुभारंभ केला. त्यात अनेक महिलाभगिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बाल हक्क आयोगाचे सदस्य ॲड.संजय सेंगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे आदी उपस्थित होते. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मुलगा- - [कुंभमेळ्यात मोनालिसासोबत गैरवर्तन, व्हिडिओ पाहिल्यानंतर होईल संताप](https://ajinkyabharat.com/you-will-feel-pain-after-watching-incest-video-with-monalisa-during-kumbh-mela/): सोशल मीडियावर कायम काही न काही व्हायरल होत असतं. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल गर्ल मोनालिसा चर्चेत आहे. सध्या सर्वत्र मोनालिसा हिची चर्चा रंगली आहे. कुंभमेळ्यात मोनालिसासोबत गैरवर्तन झालं आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये IIT वाले बाबा आहेत. तर कोणी कांटेवाले बाबा. पण सर्वाचं लक्ष वेधलं ते म्हणजे हार विकणाऱ्या एका मुलीने. महाकुंभ मेळ्यातील ज्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत, त्या मुलीचं नाव मोनालिसा येथील आहे. मोनालिसा हिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे. हार विकणारी साधी मुलगी आता सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पण प्रसिद्धीझोतात आल्यामुळे मोनालिसाला - [प्रयागराजमध्ये महाकुंभाचा भव्य सोहळा सुरू; कुमार विश्वास यांची उपस्थिती ठळक](https://ajinkyabharat.com/presence-of-mahakumbhacha-grand-sohla-suru-kumar-vishwas-in-prayagraj/): प्रयागराज, दि. २१: देश-विदेशातील कोट्यवधी श्रद्धाळू गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या महाकुंभात सहभागी होत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थिती लावत आहेत. गंगेच्या प्रति श्रद्धा व्यक्त करत लाखो लोक स्नान, पूजापाठ आणि धार्मिक विधींमध्ये व्यस्त आहेत. कुमार विश्वास यांचा महाकुंभात सहभाग: मशहूर कवी कुमार विश्वास यांनीही संगमावर स्नान करून गंगेचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी ते म्हणाले, “आई गंगेने माझा प्रणाम स्वीकारला, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. १४४ वर्षांनंतर असे सुयोग जुळून आले आहेत, ज्यामुळे तपस्वी रामाच्या चरणांचे स्मरण साकार होते.” त्यांच्या या विधानातून भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरेबद्दलची त्यांची गाढ श्रद्धा दिसून - [अजित पवारांशी संबंधित कारखाना अव्वल, शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार, दिलीप वळसेंची घोषणा!](https://ajinkyabharat.com/ajit-pawaranshi-related-factory-topper-sharad-pawaranchi-award-dilip-valsenchi-announcement/): बारामतीती कृषी प्रदर्शनानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकाच मंचावर दिसणार आहे. त्याचबरोबर यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवारांशी संबंधित असलेल्या कारखान्याला शरद पवारांच्याहस्ते पुरस्कार देखील दिला जाणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ उद्या (गुरुवारी 23) सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह साखर उद्योगातील इतर नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष तर दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. व्हीएसआयकडून 2023-2024 या वर्षाच्या गळीत - [विनय भंग दाखल गुन्हे प्रकरणाच्या विरोधात आलेगाव ग्रामस्थ एकवटले](https://ajinkyabharat.com/vinaya-bhang-dakhil-crime-case-against-alegaon-gramastha-ekvatle/): आलेगाव, दि. ८: चांन्नी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील गुन्ह्यांविरोधात आलेगावातील सर्व जाती-धर्माचे हजारो महिला-पुरुष एकत्र आले. गावकऱ्यांनी माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान मुक मोर्चा काढला आणि गावात कडकडीत बंद पाळून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यवसायिक अशोक जानकिराम काळदाते यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या जबाबानुसार चांन्नी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. या घटनेविरोधात गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढत पोलीस प्रशासनाने योग्य चौकशी करून खोट्या गुन्ह्यांची नोंद रद्द करण्याची मागणी केली. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सभेमध्ये सहभाग घेतला. त्यांनी खोट्या गुन्ह्यांवर नाराजी - [संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी](https://ajinkyabharat.com/valmik-karadchis-jail-term-extended-by-14-days-in-santosh-deshmukh-murder-case/): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी वाल्मिक कराड हा जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीड न्यायालयाने आज वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. सीआयडीने आज न्यायालयात - [श्री क्षेत्र वेताळबाबा यात्रा महोत्सव निमित्ताने ‌ उसळला जनसागर..](https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-shri-kshetra-vetalbaba-yatra-mahotsav-usalla-jansagar%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4/): पश्चिम विदर्भातील यात्रा म्हणजे पौष महिन्यातील दर रविवार भरणारी श्री क्षेत्र जागृत देवस्थान वेताळबाबा पाडसुळ रेल्वे ची यात्रा यात्रेमध्ये संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ‌ आणि सालाबाद प्रमाणे श्रीरामायण चरित्र संगीतमय कथेचा कार्यक्रम सुद्धा चाळीस वर्षापासून अखंडपणे चालू आहे यावेळेस भागवत कथा जोशी महाराज यांचे कथा सुरू आहे याआधी या संस्थेची पुजारी नारायण खंडार यांनी देखभाल केली ते अनंतात विलीन झाल्यामुळे त्यांचे दोन मुलं सतीश खंडार मनोज खंडार वेताळबाबा संस्थांचा कारभार सांभाळतात त्यामुळे विदर्भातील पश्चिम मधून नावाजलेली यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यामधून भक्त गण यात्रेला हजेरी लावतात व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा हा - [नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या](https://ajinkyabharat.com/major-update-on-the-famous-pawan-hiranwar-murder-case-in-nagpur-the-main-accused/): नागपूर जिल्ह्यातील चर्चित गोळीबार कांड पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. यातील मुख्य आरोपी शेखू अझहर यास खापरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातील चर्चित गोळीबार कांड पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. यातील मुख्य आरोपी शेखू अझहर यास खापरखेडा पोलिसांनी अटक केली आहे. सावनेर रस्त्यावरील लाहोरी बार समोर मध्यरात्री सापळा रचून पोलिसांनी या दोघांना अटक केली. या गोळीबार घटनेत आतापर्यंत सात आरोपी खापरखेडा पोलिसांनी अटक केलीय. दोन जानेवारी रोजी पवन हिरणवारची नागपूर जिल्ह्यातील बाबुळखेडा शिवारात हत्या करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी शेखुच्या भावाची हिरणवार टोळीनं हत्या केली होती. त्याचाचं बदला घेण्यासाठी शेखू नं दोन - [वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'](https://ajinkyabharat.com/the-biggest-proof-against-valmik-tax-is-in-front-of-jitendra-awhad-kadadale-police-and-fadnavis-are-searching-for-another-good-time/): केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता.  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात  वाल्मिक कराड  याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहे. वाल्मिक कराड , सुदर्शन घुले  आणि प्रतीक घुले  यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा - [हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या](https://ajinkyabharat.com/hotel-lagalelya-10-dead-32-injured/): भीषण आगीने 11 मजली इमारतीला वेढले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. उत्तर-पश्चिम तुर्कीतील बोलू राज्यातील एका स्की रिसॉर्टमधील हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला. 32 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बोलूच्या कार्तलकाया रिसॉर्टमध्ये आग लागल्याने चेंगराचेंगरी झाली. घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. बोलूचे गव्हर्नर अब्दुलअजीज आयदिन यांनी सांगितले की, या हॉटेलमध्ये 234 पाहुणे थांबले होते. आगीमुळे चेंगराचेंगरी झाली. काही जणांनी घाईघाईने खिडकीतून पत्र्यामधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 30 गाड्या आणि - [छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार](https://ajinkyabharat.com/in-chhatrapati-sambhajinagar-thackeray-gatala-khindar/): विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कामाला लागलाय. एकीकडे पक्षाची सदस्य संख्या एक कोटी 50 लाख सदस्य संख्या करण्याचे भाजपचे लक्ष्य असल्याचं भाजप मंत्री सांगत आहेत. दुसरीकडे विधानसभेत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा  केली आहे. दरम्यान, मनपा निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी सुरु असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पडलं गेलंय. ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी भाजपात प्रवेश करणार आहेत. मंत्री अतुल सावेंच्या  नेतृत्वाखाली व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान येत्या 23 जानेवारीला शिवसेना मेळाव्यात मोठा राजकीय - [पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार?](https://ajinkyabharat.com/major-update-on-parner-sugar-factory-sale-issue-demand-for-sit-inquiry-from-farmers/): पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पाच दिवसांपूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे 17 हजार सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित आहे. या गुन्ह्यातील घोटाळ्याची व्याप्ती सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांच्या पेक्षाही अधिक असून या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी अशी मागणी साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. अन्यथा पारनेर पोलीस स्टेशन - [‘उद्धव ठाकरे यांच्या बेडरूममध्ये हा जायचा, कशा अवस्थेत बघितलं….’, संजय शिरसाट यांची जीभ घसरली](https://ajinkyabharat.com/what-kind-of-condition-did-you-see-in-uddhav-thackerays-bedroom-sanjay-shirsats-tongue-tingled/):  राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले. पण बेडरुमपर्यंतचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू शकतात. संजय शिरसाट हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.“मी अनेक लोकं पाहिली आहेत, ज्यांनी लोकांना छळलं, ज्यांनी लोकांच वाटोळ केलं. त्यांचं वाटोळ होताना मी पाहिलं आहे. म्हणून दुसऱ्याच वाईट चिंतन केलं, तर तुमच वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. नंदू बरं झालं, तुला लवकर अक्कल आली. तू आमच्याकडे आलास” असं आमदार आणि मंत्री संजय शिरसाट एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. नंदू सकाळी 6 वाजता खैरेकडे जायचा, 8 वाजता अंबादासकडे. शेवटी त्याला - [सोने-चांदीने फुंकली महागाईची तुतारी; Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर किंमती भडकणार?](https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/):  डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आले. त्यानतंर आता सोने-चांदीच्या किंमती भडकणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे. ट्रम्पमुळे शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीत मोठा बदल झाला आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या… डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं दुसर्‍यांदा हाती घेतली. भांडवलशाही आणि उद्योगांचे हितचिंतक म्हणून ट्रम्प ओळखले जातात. त्यांनी सूत्र हाती घेताच शेअर बाजारासह क्रिप्टो करन्सी बाजाराला आनंदाचे भरते आले आहे. तर आता सोने आणि चांदीच्या किंमती भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जण किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. लवकरच बाजारात त्याची प्रतिक्रिया दिसेल.  भारतीय बाजारात सोने वधारले. तर चांदीची किंमत जैसे - [ट्रम्प यांनी गेम केला, शपथ घेताच जवळच्या मित्र देशालाच दिला पहिला झटका](https://ajinkyabharat.com/trump-took-the-oath-of-office-and-gave-the-first-blow-to-close-friend-of-the-country/): डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत ते कुठे, कधी, काय बोलतील याचा नेम नसतो, असं म्हणतात. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या स्वभावाची प्रचिती दिली आहे. त्यांनी सर्वात आधी अमेरिकेच्या जवळचा देश मानल्या जाणाऱ्या इस्रायलला झटका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्तराने सगळेच हैराण झालेत. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर ट्रम्प मध्य पूर्वेच्या शांततेसाठी काही महत्त्वाची पावलं उचलतील अशी अपेक्षा होती. इस्रायलला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. वेस्ट बँकमध्ये ते इस्रायलच्या एनेक्स प्लानला पाठिंबा देतील. पण ट्रम्प यांनी गाझा युद्धाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वांनाच चकीत केलय. डोनाल्ड ट्रम्प - [नक्षल चळवळीला मोठा हादरा, मोस्ट वाँटेड चलपती ठार, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, घनदाट जंगलात घडामोडी काय?](https://ajinkyabharat.com/naxal-movements-motha-hadra-most-wanted-chalpati-thaar-12-naxalites-throat-bath-ghandat-janglat-ghadamodis-body/): गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहिम उघडण्यात आली आहे. नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरेड मोडण्यात येत आहे. छत्तीसगडमधील घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 12 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आले.  महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 12 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. बिजापूर, - [‘सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या…’, मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल](https://ajinkyabharat.com/he-eats-the-fruits-of-service-like-us-mansecha-eknath-shindenwar-hallabol/): एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे, त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. “उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील” “गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले. मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?. आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड, पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?. हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना - [जैन मुनी यांचे वत्सल्यधाम वृद्धाश्रम दाळंबी येथे प्रवचन](https://ajinkyabharat.com/jain-monks-sermon-at-vatsalyadham-old-age-home-dalambi/): कुरणखेड: राष्ट्रीय महामार्ग 53 वरील दाळंबी येथील वत्सल्यधाम वृद्धाश्रमात जैन साधुसंतांच्या पावन उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले आहे. नागपूर येथून पुढील प्रवासासाठी निघालेल्या जैन आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य मुनीश्री अर्हत् कुमारजी, मुनीश्री भरत कुमारजी, आणि मुनीश्री जयदीप कुमारजी यांनी वृद्धाश्रमात मुक्काम केला. मुनीश्रींनी सत्संगाच्या माध्यमातून उपस्थितांना जीवनाचे खरे उद्दिष्ट समजावले. “मनुष्य जीवन हे जप, तप, भक्ती, आणि साधनेने अधिक पवित्र होते. मांसाहार, मद्यपान यासारख्या गोष्टींना दूर ठेऊन आपले जीवन भक्तीमय करा,” असे त्यांनी सांगितले. वृद्धाश्रमाचे संचालक रवी राठी यांनी जैन साधुसंतांसाठी नेहमीच आश्रमात मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे नमूद केले. येथे हिंदू व जैन धर्मातील अनेक साधुसंतांचे आगमन होत असते, ज्यामुळे वत्सल्यधाम - [सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन; राज्य सरकारची मदत नाकारली](https://ajinkyabharat.com/appeal-for-help-for-somnath-suryavanshis-family-state-governments-help-rejected/): परभणी: पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी ही मदत नाकारली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील लोकांना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन: प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबाला मदतीचा हात पुढे करण्यासाठी सर्वांना आग्रह केला असून, विजयाबाई सूर्यवंशी यांच्या बँक खात्याचा तपशीलही दिला आहे. विजयाबाई सूर्यवंशी यांच्या बँक खात्याची माहिती: - [अन्न व औषध प्रशासनाची अकोल्यात धडक कारवाई; 9 लाखांचे सलाईन बॉक्स जप्त](https://ajinkyabharat.com/food-and-drug-administrations-unprecedented-action-saline-box-worth-rs-9-lakh-seized/): अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अकोल्यातील सिव्हिल लाईन रोडवरील GMD मार्केटमधील दास सर्जिकल या प्रतिष्ठानाच्या विना परवाना गोदामावर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात सलाईन बॉक्स जप्त केले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे प्रशासनाने या गोदामाची तपासणी केली. यावेळी 1,000 सलाईन बॉक्स आढळून आले. एका बॉक्समध्ये 40 सलाईनचा समावेश असून, या सर्व बॉक्सची एकूण किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. दास सर्जिकलने अन्न व औषध प्रशासनाची परवानगी न घेता विना परवाना गोदामात सलाईन बॉक्स साठवले होते. विशेष म्हणजे या सलाईन बॉक्समधील बहुतांश सलाईन एप्रिल 2025 मध्ये एक्सपायर होणार होती. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या धडक कारवाईत अंदाजे 9 लाखांच्या वर मुद्देमाल - [‌नगर पालीके समोरील अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन!](https://ajinkyabharat.com/request-to-remove-encroachment-from-the-municipal-corporationu200c%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80/): शहरातील नगर परिषदेच्या समोरील अतिक्रमण काढण्यात यावे अशा आशयाचे निवेदन येथील शाम अरुण जंवजाळ सह नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांना देण्यात आले. नगर पालिकेच्या समोर २४ तास उभे असणारे ट्रक हे नेहमी परीसरातील व्यवसायिका सोबत वाद घालत असतात. याआधी सुध्दा परीसरातील व्यवसायीक आणि वाहन धारक यांच्यामध्ये वाद झाले आहेत. त्यामुळेच येथील आंतिक्रमण हटविण्यासाठी आपणास वेळोवेळी सांगण्यात सुध्दा आले आहे. तेव्हा शहराची शांतता अबाधीत ठेवण्यास आपणाकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.अकोट नगर परिषदेच्या समोर दिवसंभर वाहने उभे असतात तर हातगाडया हया गेल्या कित्येक दिवसांपासून एक सोबत कुलूप लावून बाजुला ठेवल्या आहेत. त्यांना याबाबत काही बोलल्यास ते नेहमी हुज्जत - [टीवी एक्टर योगेश महाजन का 44 की उम्र में निधन, कार्डियक अरेस्ट से हुई मौत](https://ajinkyabharat.com/tv-actor-yogesh-mahajan-dies-at-the-age-of-44-due-to-cardiac-arrest/): टीवी एक्टर योगेश महाजन का अचानक निधन हो गया है. वे अपने उमेरगांव के फ्लैट में मृत पाए गए. अब 20 जनवरी को मुंबई में उनका अंतिम संस्कार किया जाएगा. टीवी और मराठी फिल्म एक्टर योगेश महाजन का अचानक निधन हो गया है. एक्टर ने 44 साल की उम्र में दुनिया को अलविदा कह दिया है. वे अपने उमेरगांव के फ्लैट में मृत पाए गए. उनके अचानक निधन से उनके परिवार और करीबियों में शोक की लहर दौड़ गई है. योगेश महाजन का 19 जनवरी, 2025 को अचानक दिल की धड़कन रुकने से दुखद निधन हो गया था. अस्पताल ले जाने - [मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणी कोठडी मृत्यू प्रकरणाचा अकोल्यात जनआक्रोश मोर्चा](https://ajinkyabharat.com/akolyat-public-outcry-against-massajog-sarpanch-santosh-deshmukh-murder-and-parbhani-kothadi-death-case/): अकोला: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी लोकांनी काळ्या फिती लावून आणि काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. या दरम्यान, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे आणि फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चा अशोक वाटिका येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आर्थिक मदतीची घोषणा: आयोजकांकडून देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली. - [नितीश अन् चक्रवर्ती IN; जुरेल, बिश्नोई वेटिंगवर; पहिल्या टी-20 साठी सूर्याच्या सेनेत 11 शिलेदार कोण असणार? जाणून घ्या प्लेइंग-11](https://ajinkyabharat.com/nitish-and-chakraborty-in-jurel-bishnoi-waiting-for-the-first-t20-suryacha-sens-11-will-be-a-rocky-corner/): भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर तयारीत व्यस्त आहेत. रविवारी भारतीय संघाने चांगलाच सराव केला. इंग्लंडविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अनेक स्टार खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील काही खेळाडूंना पहिल्या टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि काही खेळाडूंना वगळले जाऊ शकते. पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीवीर फलंदाज म्हणून खेळताना दिसतील. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही सलामी दिली होती. यानंतर, तिलक वर्मा - [सार्वजनिक वाचनालय पातुरनंदापूर येथे वाचन संकल्प उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम](https://ajinkyabharat.com/various-programs-under-the-reading-resolution-initiative-at-the-public-reading-room-paturnandapur/): पातुर नंदापूर: सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत १ ते १५ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पणाने झाली. सार्वजनिक वाचनालयाचे सचिव यांनी वाचन व शिक्षणाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती: गावचे सरपंच सचिन लाखे, वाचनालयाचे अध्यक्ष, वाचनालयातील सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमाद्वारे वाचन संस्कृती जोपासण्यावर भर देण्यात आला असून विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/love-marriage-sud-5-varshanni-ugwala-in-laws-mandalini-javayala-koyta-an-choparne-war-karun-sampavalan/   - [लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a1-5-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8/): Jalgaon Crime: लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला; सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता अन् चॉपरने वार करुन संपवलं पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुली कडच्यांनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची घटना काल जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली होती, या घटनेने सैराट चित्रपटातील कथानकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे, तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले. या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याने मानले जात असून समाजमन सुन्न झाले आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-accused-who-molested-women-in-melghata-will-be-kept-in-police-custody-till-january-22/ - [मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी](https://ajinkyabharat.com/the-accused-who-molested-women-in-melghata-will-be-kept-in-police-custody-till-january-22/): अमरावती: जादूटोना करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेसोबत झालेल्या अमानुष वागणुकीच्या संदर्भात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि जिल्हाधिकारी सौरव कटियार यांनी पीडित महिलेच्या गावी रेट्टयाखेडा येथे भेट दिली. यावेळी पीडितेची आणि नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी वृद्ध महिलेकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात गावातील पोलीस पाटील यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर भविष्यात गावामध्ये अशाप्रकारे प्रसंग घडू नये यासाठी प्रशासनातर्फे उद्या 21 जानेवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. अशातच मेळघाटातील महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/dead-body-of-a-60-year-old-woman-in-trident-hotel-on-marine-drive/ - [मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह;परिसरात खळबळ](https://ajinkyabharat.com/dead-body-of-a-60-year-old-woman-in-trident-hotel-on-marine-drive/): मरीनड्राईव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. विनती मेहतानी असे या महिलेचे नाव असून रविवारची ही घटना आहे. हाॅटेलच्या 27व्या माळ्यावर ही महिला खोलीत होती. हाॅटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेल्यावर महिला दरवाजा उघडत नव्हती. मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता. महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला पेडररोवरील चेलाराम हाऊस परिसरात रहाते मृत महिला हाॅटेलमध्ये कधी आली होती त्याच बरोबर इतर माहिती पोलिस घेत आहेत मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली असून संशयास्पद काही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करत आहे. इतर - [समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे – न्यायमूर्ती अनिल किलोर](https://ajinkyabharat.com/justice-should-reach-the-last-element-of-the-society-justice-anil-kilor/): वाडेगाव, दि. १९: संविधानाने दिलेले समान हक्क व अधिकार हे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, हे ‘सर्वांसाठी न्याय’ या ब्रीदाचे सार्थकत्व आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पातूर तालुक्यातील चान्नी येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती: कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, ॲड. मोतीसिंग मोहता, अॅड. हेमंत मोहता, न्यायाधीश कैलास कुरंदळे, आणि इतर मान्यवर उपस्थित - [बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण: अकोल्यात जन आक्रोश मोर्चा](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-case-in-beed-district-akolyat-jan-aakrosh-morcha/): अकोला: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणी येथे पोलिस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाचे नेतृत्व वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, आणि मराठा योद्धा मनोज जरांगे करत आहेत. दुपारी २ वाजता अशोक वाटिका परिसरातून सुरू होणारा हा मोर्चा सर्वोपचार रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मुख्य मागण्या: दोन्ही प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई. अमानुष घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन. निषेधाच्या चिन्ह म्हणून काळे झेंडे दाखवून विरोध. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असून, उपस्थित मार्गदर्शकांच्या भाषणाकडे - [जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे](https://ajinkyabharat.com/maratha-workers-show-black-flags-to-deported-deputy-chief-minister-ajit-pawar/): जालना:  शहरातील भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत. मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला आहे. अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, याचा आम्ही निषेध करतो. धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे तिथे पालकमंत्री झाले. म्हणून आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याला विरोध आहे. अजित पवार यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्राला पालकमंत्री पद द्यायला हवं होतं. यासाठी आम्ही अजित दादांना आज काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलन अरविंद देशमुख यांनी दिली आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read - [अकोट नगरपरिषदेची जीर्ण इमारत कोसळण्याच्या मार्गावर, लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी](https://ajinkyabharat.com/akot-municipal-councils-dilapidated-building-is-on-the-verge-of-collapse-demanding-immediate-remedial-action/): अकोट नगरपरिषदेच्या प्रांगणात असलेली जुनाट आणि जीर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या इमारतीत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय होते आणि याच ठिकाणाहून नगरपरिषदेचा संपूर्ण कार्यभार चालायचा. परंतु आता ही इमारत शतकभर जुनी असून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीच्या दुरवस्थेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, म्हणून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी या इमारतीसंबंधी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांची मागणी आहे की ही इमारत पाडून सुरक्षित पद्धतीने नवी इमारत उभारावी, जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही. मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी अकोट शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. नगरपरिषदेची नवीन इमारत उभारणे, घरकुल योजना, - ['खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत': राज ठाकरे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ](https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-is-a-true-traitor-raj-thackerays-legislation-has-created-a-stir-in-maharashtra-politics/): महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळ्या फुटल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत,” आणि त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मूळ विचारधारेचा त्याग केला आहे. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी फक्त आपल्या वडिलांच्या (बाळासाहेब ठाकरे) विचारांचा अपमान केला नाही, तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशीही फसवणूक केली आहे. हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा शिवसेना आधीच दोन गटांत विभागली गेली आहे – - [बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले](https://ajinkyabharat.com/just-another-pratap-mla-sunil-shinde-briefly-escaped-from-dadar-area/): या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे थोडक्यात बचावले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे.  मुंबईत बेस्टच्या बसेसचा प्रताप सुरुच असून आज मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये शिवसेना आमदार सुनील शिंदे थोडक्यात बचावले. मुंबई येथील दादर परिसरामध्ये प्रवास करत असताना सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिली. या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे थोडक्यात बचावले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्यावर्षी कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर भीषण अपघात दरम्यान, गेल्यावर्षी मुंबईतील कुर्लामध्ये 9 डिसेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर भीषण अपघात झाला होता. खासगी बेस्ट - [कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात 5 महिन्यांमध्ये निकाल, आरोपी संजय रॉय दोषी, सोमवारी सुनावणार शिक्षा](https://ajinkyabharat.com/accused-sanjay-roy-found-guilty-in-kolkata-doctor-rape-and-murder-case-within-5-months-monday-hearing-education/): कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला दोषी ठरवण्यात आलं आहे. कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता सियादह कोर्टानं आपला निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात न्यायालयानं आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं आहे, आता सोमवारी या प्रकरणात न्यायालय त्याला शिक्षा सुनावणार आहे. आठ ऑगस्ट 2024 च्या मध्यरा‍त्रीची ही घटना आहे.कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. आज या प्रकरणातील पीडितेला न्याय - [अकोला जुने बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात, प्रवाशांची गैरसोय वाढली](https://ajinkyabharat.com/akola-june-bus-stand-known-for-its-uncleanliness-passengers-dissatisfaction-increased/): अकोल्यातील जुने बस स्थानक सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरले आहे. या बस स्थानकावर आवाज भिंतीचा अभाव असल्याने अतिक्रमण वाढले आहे. स्थानकाच्या शेजारील बाजारपेठेतील व्यापारी मोठ्या प्रमाणावर कचरा या ठिकाणी फेकत असल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. स्थानकाचा परिसर अत्यंत अस्वच्छ असून प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेवरही स्वच्छतेचा अभाव आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा वाहतूक विभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे परिवहन मंडळाद्वारे नियमित स्वच्छता स्पर्धांचे आयोजन केले जाते, मात्र अकोल्याचे जुने बस स्थानक कधी स्वच्छ होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने - [Vinod Kambli Birthday : संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास, बर्थ डे च्या दिवशीच केलं कधीही न विसरता येणारं काम](https://ajinkyabharat.com/vinod-kambli-birthday-today-is-a-special-birthday-for-kambli-who-is-struggling-and-never-forgets-his-work/): विनोद कांबळी आज 18 जानेवारीला 53 वर्षांचा झाला. सध्या विनोद कांबळीचा संघर्ष सुरु आहे. विनोद कांबळीची आजची स्थिती पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करतायत. विनोदच्या करिअरची सुरुवात जितकी दमदार झाली, शेवट तितकाच वाईट झाला. विनोदने त्याच्या बर्थ डे च्या दिवशीच कधीही न विसरता येण्यासारख एक काम केलं होतं. विनोद कांबळीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजच्याच दिवशी त्याचा जन्म झाला होता. 1972 चा जन्म असलेला विनोद कांबळी आज 53 वर्षांचा झाला आहे. विनोद कांबळीसाठी ही तारीख काही दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा खास आहे. 18 जानेवारीलाच विनोद कांबळीने अशी काही कमाल केली होती की, तो कधी विसरणार नाही. विनोद कांबळीने 18 जानेवारीलाच वाढदिवशी - [Rinku Singh : प्रसिद्ध क्रिकेटपटू रिंकू सिंहच महिला खासदाराबरोबर लग्न होणार का?](https://ajinkyabharat.com/rinku-singh-famous-cricketer-rinku-singh-to-get-married-to-female-cricketer/): टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंह आणि तरुण महिला खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात आहेत. दोघांचा रोका सोहळा नुकताच पार पडल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात येतो आहे. मात्र, या चर्चांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. कोण आहेत प्रिया सरोज? प्रिया सरोज या उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकीटावर 2024 च्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. त्या पक्षाच्या सर्वांत युवा खासदारांपैकी एक आहेत. वय: 25 वर्षे शिक्षण: कायद्याचे शिक्षण पूर्ण करून सध्या न्यायिक परीक्षेची तयारी कुटुंब पार्श्वभूमी: त्यांचे वडील तुफानी सरोज हे तीन वेळा खासदार आणि सध्या केराकत विधानसभा क्षेत्रातून आमदार आहेत. निवडणुकीतील - [सैफ अली खानवरती 'चाकूचा धाक दाखवला अन् नर्सकडे एक कोटी रूपयांची केली मागणी', करिनाने पोलिसांना जबाबात दिली मोठी माहिती](https://ajinkyabharat.com/saif-ali-khans-response-to-the-police-giving-a-big-information-about-the-knife-attack-and-the-demand-of-one-crore-rupees-in-narskade/): बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी करिना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला आहे, ज्यामध्ये तिने हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले आहे. करिनाच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने घरातील मौल्यवान दागिन्यांना हात लावला नाही. तपासादरम्यान, पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. हल्लेखोराने हल्ल्यानंतर कपडे बदलून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे. पोलिसांनी सुमारे ५० लोकांची चौकशी केली असून, आरोपीच्या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता तपासली जात आहे. सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर जखमा झाल्या. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया - [‘तुम्ही जो शब्दांचा वापर करताय, तो…’ छगन भुजबळांसंदर्भात प्रफुल पटेलांच महत्वाच वक्तव्य](https://ajinkyabharat.com/the-words-you-use-praful-patel-launches-important-statement-regarding-chhagan-bhujbal/): “विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादीला, महायुतीला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्राच्या इतिहासातीत सर्वात जास्त बहुमत असलेलं सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर पुढच्या पाच वर्षांची वाटचाल कशी असेल? पक्षाला अजून बळकट कसं करायचं? कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? या विषयी विचारमंथन होईल” असं प्रफुल पटेल म्हणाले. “राष्ट्रवादीच दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. बाबांचा आशिर्वाद घेऊन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. या प्रतिष्ठानने खूप चांगलं काम केलय. खूप विकास या परिसराचा झालाय. त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला गोरगरीबांना मिळत आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच आजपासून शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरु होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत - [राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश](https://ajinkyabharat.com/nationalist-congress-star-campaigner-for-delhi-assembly-yadi-zaheer-ajitdada-parth-pawar-with-or-veteran-navancha-inclusion/): मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे.  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये कोणाचा समावेश?  उद्या म्हणजेच 17 जानेवारीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेवादीर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे - [14 किलो गांजा देशी पिस्तूल आणि 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त 22 वर्षीय युवक अटकेत](https://ajinkyabharat.com/22-year-old-youth-atket-seized-14-kg-ganja-country-made-pistol-and-4-lakh-rupees-worth-of-cash/): बाळापुर येथील ग्राम पारस गावातुन एका ईसमा कडुन १४ किलो गांजा व १ देशी पिस्टल व रॉउड सह एकुन ४५००००/रु मुददेमाल केलाय जप्त बाळापुर येथील ठाणेदार श्री अनिल जुमळे यांना गोपणीय माहीती मिळाली ग्राम पारस येथे राहणारा अकिंत प्रकाश ईदोरे वय २२ वर्ष रा पारस हा त्याचे राहते घरी गांजासढुंश्य पदार्थाची विक्री करीत आहे व त्याच्या जवळ एक अग्नीशस्त्र सुध्दा बाळगुन आहे तरी अशा बातमी वरून दोन पंचा समक्ष त्याचे राहते घरी घरझडती घेतली असता त्याच्या घरात अंदाजे १४ किलो गांजा व एक देशी बनावटीचे देशी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक रॉउड असा एकुन ४,५०००० ( चार लाख पन्नास हजार रू) रूपायाचा - [बाळापुर: ग्राम पारस येथून 14 किलो गांजा देशी पिस्तूल आणि 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त 22 वर्षीय युवक अटकेत](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8/): बाळापुर: ग्राम पारस येथे १४ किलो गांजा आणि देशी पिस्तूलसह ४.५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २२ वर्षीय तरुणाला अटक बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्राम पारस येथे मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत २२ वर्षीय आरोपी अंकित प्रकाश ईदोरे याच्याकडून मोठ्या प्रमाणावर गांजा आणि एक देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. कारवाईचा तपशील मिळालेली माहिती: अंकित ईदोरे हा आपल्या राहत्या घरी गांजासारख्या अमली पदार्थांची विक्री करतो आणि त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा आहे, अशी गुप्त माहिती पोलीस ठाणेदार अनिल जुमळे यांना मिळाली. घरझडती: दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान १४ किलो गांजा, देशी बनावटीचे पिस्तूल - [अकोला: धाडसाने टळली युवकाची आत्महत्या](https://ajinkyabharat.com/youths-suicide-averted-in-akola-ghadasane/): अकोला, दि. 16/01/2025 – आज दुपारी अकोला शहरातील नवीन उड्डाण पुलावर अशोक वाटिका जवळ एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. उपस्थितांनी त्या युवकाला उडी न मारण्याची विनंती केली. अर्धा तास चाललेला थरार: घटनास्थळी निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात युवकाने पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. मात्र, नागरिकांचे आवाहन त्याने ऐकले नाही. अखेर, एका धाडसी युवकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाडस दाखवले. या युवकाने त्या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला मागून पकडले आणि सुरक्षितपणे मागे ओढले. धाडसी युवकामुळे मोठी दुर्घटना टळली: या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला असून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्या धाडसी युवकाचे कौतुक - [सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील समर्थ रामदास स्वामी स्थापन हनुमान मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे.](https://ajinkyabharat.com/sonala-police-thane-hadditil-famous-wari-bhairavgad-samarth-ramdas-swami-sthapan-hanuman-mandirat-theft-incident-has-come-to-light/): अकोला-बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरवगड येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच किलो वजनाचे दागिने व दान पेटीतील ७० हजारांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी मंदिराचे मुख्य द्वाराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यांनी हनुमान आणि गणेश मूर्तीवरील सुमारे ५ किलो ४५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरले. दानपेटी फोडून ७० हजारांची रोकड घेऊन पसार झाले. यात सुमारे ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने खळबळ उडाली. मंदिरात सीसी कॅमेरे नसल्याने चोरट्यांची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/district-magistrate-ajit-kumbhar-implemented-the-e-office-system-in-full-capacity/ - [ई- ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा जिल्हाधिकारी अजित कुंभार](https://ajinkyabharat.com/district-magistrate-ajit-kumbhar-implemented-the-e-office-system-in-full-capacity/): अकोला, दि. 16 : जलद व प्रभावी सेवेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्यानुषंगाने सर्व तालुका प्रशासनाची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या सातकलमी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक तालुक्यात होणे आवश्यक आहे. महसुली सेवा अधिकाधिक प्रभावी, जलद व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी - [विशेष ग्रामसभेद्वारे गावोगाव देणार स्पर्श मोहिमेबाबत माहिती जि. प. सीईओ बी. वैष्णवी](https://ajinkyabharat.com/information-regarding-village-to-village-giving-touch-campaign-through-special-gram-sabha-district-ceo-b-vaishnavi/): अकोला, दि. 16: स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेबाबत गावोगाव जनजागृती करण्यासाठी दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभांमध्ये माहिती देण्यात येईल. या मोहिमेचा मुख्य उद्देश जनजागृतीद्वारे कुष्ठरोगाचे लवकर निदान आणि उपचार याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान, विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातील. 26 जानेवारी रोजी ग्रामसभा: जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा संदेश वाचन. कुष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञा घेतली जाईल. ग्रामपातळीवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. निबंध स्पर्धा, रांगोळी, आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन. विद्यार्थ्यांना कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रेरित करणे. गरजूंना तातडीने तपासणी व उपचारांची सुविधा. अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवण्यासाठी विशेष प्रसिद्धी मोहिम राबविली जाईल. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी - [चार वर्षांनंतर फरार आरोपीला अटक: पोलीस हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला धाराशिवमधून अटक](https://ajinkyabharat.com/accused-absconding-after-four-years-accused-in-attempted-murder-caught-by-police/): अकोला, दि. 16: चार वर्षांपूर्वी अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. 2021 साली अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर सुनील नावाच्या व्यक्तीने चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यानंतर आरोपी सुनील समुद्रे फरार झाला होता आणि तब्बल चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपीविषयी केवळ “सुनील” हे नाव उपलब्ध असतानाही सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू ठेवला. दीर्घ तपासानंतर आरोपी सुनील समुद्रे याचा ठावठिकाणा शोधून धाराशिव जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीला अकोला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिटी - [सैफची प्रकृती सध्या कशी? ‘लिलावती’कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय](https://ajinkyabharat.com/where-is-the-safe-nature-right-now-request-issued-by-lilavati-what-is-the-name-of-it/): अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री साडेतीन वाजता चोराकडून चाकूने हल्ला करण्यात आला. मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली. सुरूवातीला चोराने घरातील नोकरासोबत वाद घातला. या वादाचा आवाज ऐकून सैफ झोपेतून उठला आणि चोरासा पकडण्याच प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने तब्बल सहा वार केले. यामध्ये सैफला दोन गंभीर जखमा आणि मणक्याजवळ एक गंभीर घाव झाल्याचे समोर आले आहे. चोराकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आलं. डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, सैफ अली खानवरील उपचाराबाबत लिलावती रूग्णालयाकडून निवेदन - [बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला: काय घडलं](https://ajinkyabharat.com/bollywood-actor-saif-ali-khanwar-halla-kay-ghadlan/): मुंबई, दि. 16: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानी घुसून हा हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी सैफ अली खान यांच्या घरात घुसून अचानक हल्ला केला. सैफ यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.            पोलिसांची प्रतिक्रिया: पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. हल्ल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्याचे कारण काय होते, याचा शोध सुरू आहे. या घटनेने बॉलिवूडमधील अनेक कलाकार - [प्रयागराज कुंभमेळ्यात अकोला जिल्ह्याचा योगदान: वांगेश्वर संस्थान प्रमुख स्वामी कमलेशानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली भक्त सेवेसाठी मोठे योगदान](https://ajinkyabharat.com/contribution-of-prayagraj-kumbh-melyat-akola-district-under-the-guidance-of-wangeshwar-sansthan-head-swami-kamleshanand-saraswati/): अकोला, दि. 15: मानवता, संस्कृती आणि परंपरा याचे प्रतीक असलेला त्रिवेणी संगम कुंभमेळा 12 वर्षांनी ऐतिहासिक ठरला असून, यामध्ये अकोला जिल्ह्याचा योगदान विशेष आहे. अकोला जिल्ह्यातील वांगेश्वर संस्थानचे प्रमुख स्वामी कमलेशानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयागराज येथे भक्त सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. कुंभमेळ्यात अन्नक्षेत्र, प्रवचन, आणि वैराग्य केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, पुरुषोत्तम कुटिया उभारणीच्या कामात राज राजेश्वर नगरीचे राम भक्त श्याम कुमार खंडेलवाल आणि एडवोकेट महेंद्र शुक्ला यांचा परिवार सेवेसाठी सज्ज आहे. अकोला जिल्ह्याचे नाव रोशन करणारे हे प्रकल्प भक्तांच्या तन, मन, आणि धनाने केले जात आहेत. किर्तन आणि गंगा घाटावर भक्तसेवा: किर्तन आणि गंगा घाटावर विविध भक्तिसंस्कार - [डॉ. अब्दुल हसन इनामदार यांना 'स्कॉलर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित](https://ajinkyabharat.com/dr-abdul-hasan-inamdar-honored-with-scholar-of-the-year-award/): अकोट, दि. 15: अकोट शहरातील कपडे व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजीम इनामदार यांचे पुतण्या, डॉ. अब्दुल हसन इनामदार यांना कॅम्ब्रिज डिजिटल विद्यापीठाचा ‘स्कॉलर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 11 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील भव्य कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेते विंदू दारा सिंग आणि पद्मश्री जितेंद्र सिंह शेट्टी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. डॉ. अब्दुल हसन इनामदार हे मूळचे महाराष्ट्रातील अकोट शहरातील रहिवासी असून, त्यांच्या विविध उल्लेखनीय कामगिरीमुळे ते ‘पुरस्कारपुरुष’ म्हणून ओळखले जातात. डिजिटल क्षेत्रात 280 हून अधिक प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या डॉ. इनामदार यांचे नाव 2022 मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, यूकेमध्ये नोंदवले गेले. डॉ. इनामदार यांच्या उपलब्धी: 2023 मध्ये - [पंजाबमधील खनौरी बॉर्डरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन](https://ajinkyabharat.com/non-food-movement-of-akolyat-farmers-to-support-the-movement-on-khanauri-border-in-punjab/): अकोला, दि. 15: पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे मागील ११ महिन्यांपासून शेतकरी हमीभावाच्या कायद्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून, त्यांचे आमरण उपोषण गेल्या ५१ दिवसांपासून सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा. सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतमालासाठी योग्य हमीभाव निश्चित करावा: सोयाबीन: ₹6,000 प्रति क्विंटल हरभरा: ₹8,000 प्रति क्विंटल कापूस: ₹10,000 प्रति क्विंटल तूर: ₹12,000 प्रति क्विंटल स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात. पिक कर्जासाठी सिबील अट रद्द करावी. कर्ज परतफेडीचा कालावधी १२ - [छोट्या उद्योगांच्या निर्यातवाढीच्या दिशेने सकारात्मक पाऊल: अकोला डाकघर निर्यात केंद्रातून अमेरिकेला पहिले पार्सल रवाना](https://ajinkyabharat.com/positive-step-towards-export-growth-of-small-industries-first-parcel-sent-to-america-from-akola-post-office-export-center/): अकोला, दि. 14: अकोल्यातील छोट्या उद्योग आणि व्यावसायिकांसाठी निर्यातवाढीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. अकोला डाकघर निर्यात केंद्रातून पहिल्यांदाच अमेरिकेला भांड्यांचे पार्सल पाठविण्यात आले आहे. एका व्यावसायिकाला व्यापार संकेतस्थळावर मिळालेल्या ऑर्डरनुसार हे पार्सल रवाना करण्यात आले.छोट्या आणि किरकोळ व्यावसायिक-उद्योजकांसाठी हे केंद्र निर्यातीसाठी सुवर्णसंधी मानले जात असून, परदेशी व्यापारासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन एजंट नेमण्याची गरज आता उरली नाही. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना त्यांच्या वस्तू जगभर पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच, निर्यात केलेल्या वस्तूंच्या ट्रॅकिंगसाठीही विशेष सेवा उपलब्ध आहे. निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा: जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जुन्या सुती बाजारातील पंचशील इमारतीत उद्योजकांसाठी निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत - [मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम](https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-makar-sankranti-the-women-of-mhatla/): मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त केला जातो. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात माळी कुटुंबाने अनोखी परंपरा जोपासली आहे. गेल्या शंभर वर्षांपासून माळी परिवार मकरसंक्रांतीच्या दिवशी गावातील मुलांना ऊस वाटण्याची परंपरा कायम ठेवत आहे. ही परंपरा सितारामजी माळी-पाटील यांनी त्यांच्या मुलगा जगदेव यांच्या जन्माच्या आनंदात सुरू केली होती. त्यानंतर पिढ्यानपिढ्या या परंपरेचे पालन करण्यात आले आहे. सध्या विठ्ठल माळी या परंपरेचे पालन करत असून, गावातील मुलांमध्ये आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. गावकरी या अनोख्या परंपरेचे कौतुक करतात आणि यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. माळी परिवाराने सुरू केलेली ही परंपरा मकरसंक्रांतीच्या सणाला एक - [काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना](https://ajinkyabharat.com/major-accident-due-to-chinese-manja-in-akola-city-on-the-day-of-kaal-makar-sankranti/): काल मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला शहरात चायनीज मांजामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. चायना मांजामुळे एका व्यक्तीचा गळा चिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील उड्डाणपूलावरून खाली उतरत असताना किरण प्रकाश सोनोने या व्यक्तीचा गळा चायनीज मांजाने अडकल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. शहरात पतंग उडवण्याच्या उत्साहामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आणखी चारजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे शहरात चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी दोन दिवसांपर्यंत चेहऱ्यावर रुमाल किंवा गमचा बांधून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच चायनीज मांजाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कडक - [अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथी](https://ajinkyabharat.com/shri-sant-shankar-maharajs-death-anniversary-at-akolyatil-balapur-talukyatil-degaon/): अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथे श्री संत शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी तब्बल २५ क्विंटल ज्वारीच्या भाकरींच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला. गेल्या ४६ वर्षांपासून देगाव येथे हा वार्षिक यात्रा महोत्सव आयोजित केला जातो. आसपासच्या गावांमधील भाविक या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर भंडारा, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आज समारोप झाला. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. - [अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन](https://ajinkyabharat.com/hadditil-railway-station-of-ramdas-peth-police-station-in-akola-city/): अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात वाहन जप्तीसाठी गेलेल्या चार जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/murtijapur-taluka-of-akola-district-jamathi-shivarat/ - [अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात](https://ajinkyabharat.com/murtijapur-taluka-of-akola-district-jamathi-shivarat/): अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी शिवारात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने दोन जनावरांची शिकार केल्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. सध्या शेतीच्या कामांना वेग आलेला असल्यानं परिसरातील लोकांची गर्दी शिवारात वाढली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, तातडीने बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जामठी आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याच्या भीतीमुळे लोक सतर्क झाले आहेत. वन विभागाने या प्रकरणात तत्परतेने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shri-rishi-maharaj-yatra-mahotsav-at-patur-nandapur-13-january-2025/ - [कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण](https://ajinkyabharat.com/kolhapuri-bandhara-overflow-atmosphere-of-joy-among-farmers/): वाडेगाव येथील नदीपात्रात असलेला कोल्हापूरी बंधारा सध्या ओसंडून वाहत असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे आणि वरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळे जलसाठा भरपूर प्रमाणात आहे. याचा लाभ परिसरातील सिंचन विहिरींना व कूपनलिकांना होत असल्याने बागायती क्षेत्रासाठीही हा पाणीपुरवठा फायदेशीर ठरत आहे. बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जलसाठा शंभर टक्के भरल्याने सध्या बंधारा ओसंडून वाहत आहे, आणि त्यामुळे परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होत आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तींनी काढल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ५०% खाली - [पातुर नंदापूर येथे श्री ऋषी महाराज यात्रा महोत्सव – १३ जानेवारी २०२५](https://ajinkyabharat.com/shri-rishi-maharaj-yatra-mahotsav-at-patur-nandapur-13-january-2025/): पातुर नंदापूर, १३ जानेवारी २०२५ (सोमवार) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पातुर नंदापूर येथील श्रीक्षेत्र ऋषी महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पातुर नंदापूर गावापासून १ किलोमीटर अंतरावर नैसर्गिक, पुरातन, आणि चमत्कारी वातावरणामध्ये वसलेले हे तीर्थक्षेत्र भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. श्रीक्षेत्र ऋषी महाराज तीर्थक्षेत्रावर १४२ वर्षांपूर्वी रामकृष्णजी पुंडे यांच्या शेतामध्ये उंच टेकडीवर एक प्राचीन मोहाचे झाड आहे. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये शेकडो वर्षांपासून बाराही महिने चार फूट अंतरावर पवित्र तीर्थरूप पाणी असते. हे पाणी कधीही आटत नाही, जरी परिसरात दुष्काळ असला तरीसुद्धा.भक्तांची अशी श्रद्धा आहे की, या झाडातील तीर्थ पिण्याने मनोकामना पूर्ण होतात आणि अंगाला लावल्यास चर्मरोग बरा होतो. ऋषी-मुनींनी - [मराठी सिनेमा ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित](https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-marathi-cinema-jilbi-released/): उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात पत्रकार दिनाच्या निमित्ताने मान्यवर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. ‘रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ??’ ! असं म्हणत प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त रहस्याची झलक दिसून येत आहे. आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक - [पोलीस स्टेशनमध्ये घुसला विषारी नाग; सर्पमित्रांनी दिले जीवदान](https://ajinkyabharat.com/poisonous-snake-entered-the-police-station-sarpamitrani-sacrificed-his-life/): पातूर : चक्क पोलीस स्टेशनमध्ये विषारी नाग घुसल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नेमक्या त्याचवेळी सर्पमित्र पोलीस स्टेशनमध्ये हजर असल्यामुळे उपस्थित कर्मचारी व सापाला देखील भयमुक्त करण्यात आले. आज दि.10 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पातूर पोलीस स्टेशनमधील मालखान्यात सफसफाईचे काम सुरू असताना एका पृष्ठाच्या बॉक्समध्ये साप बसून असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले. त्यामुळे सफसफाईचे काम थांबले असता नेमक्या त्याचवेळी पातूर शहरातील पत्रकार तथा सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे व सर्पमित्र संजय बंड हे हजर असल्याने पोलिसांनी त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान दोन्ही सर्पमित्रांनी शोध घेतल्यावर कोब्रा जातीचा विषारी साप असल्याचे समजताच सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित रित्या पकडून आपल्या नैसर्गिक आवासात सुखरूप सोडून दिले.यावेळी सर्पमित्रांनी उपस्थितांना - [जानोरी-मेळ घाटातून वाळू तस्करांची दादागिरी; महसूल प्रशासन डोळेझाक](https://ajinkyabharat.com/janori-mail-ghatoon-sand-smugglers-dadagiri-customs-administration-eye-jhaak/): जानोरी मेळ येथील घाटातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने हजारो ब्रोस रेती उपसा करून महसूल विभागाला वाळू चोरांनी चुना लावलेला आहे या वाळू चोरांकडे अतिशय अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे असे निष्कर्ष गावकऱ्यांमार्फत काढण्यात येत आहे एकीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की घरकुलधारकांना वाळू दिल्या जाणार आहे पण ती वाळू घरकुलधारकांना न देता वाळू चोरांच्या घशात ती जात आहे कुठल्याही प्रकारची महसूल न देता अतिशय दादागिरीने दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने या घाटातून चोरी होत आहे खूप मोठ्या प्रमाणात ही चोरी होत आहे याकडे बाळापुर महसूल अधिकारी कसे सुस्त बसलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे कदाचित अर्थपूर्ण व्यवहार झालेला असेल म्हणूनच महसूल अधिकारी - [कुटासा ते दहीहांडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी](https://ajinkyabharat.com/citizens-protest-due-to-poor-condition-of-kutasa-to-dahihanda-road-demand-of-public-representatives-to-give-attention/): दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसेकी दहीहंडा पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते. बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कुटासा मार्गे अकोट जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे. अजय - [मोटरसायकलस्वारास अज्ञात आयशर वाहनाने उडवले; स्वार गंभीर जखमी](https://ajinkyabharat.com/unidentified-eicher-vehicle-udavle-swaar-seriously-injured/): तांदुळवाडी फाट्यानजिक मोटरसायकल स्वारास अज्ञात आयशर वाहनाने ओव्हरटेक करताना उडविले मोटरसायकल स्वार गंभीर !अकोट शहर प्रतिनिधी. राजकुमार वानखडे. अकोट अकोला मार्गावरील तांदुळवाडी फाट्यानजिक असलेल्या बरेठीया यांच्या वाडी जवळ अज्ञात आशयर ट्रक ने ओव्हरटेक करत असताना अकोल्याहून अकोट कडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास उडविले यामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. याबाबत वृत्त असे की अकोट येथील सुप्रसिध्द डॉ.मनोज गावंडे यांचे बंधू नरेंद्र रामभाऊ गावंडे वय ४७ वर्ष रा.अकोला हे अकोल्यावरून अकोट येथे सकाळी १० वाजता दवाखान्यात येत असताना अकोट वरून अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात आयशर ने तांदुळवाडी फाट्या नजिक असलेल्या बरेठीया यांच्या वाडी जवळ ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली यामध्ये मोटर सायकल स्वार - [अकोल्यातील वाईन बारमध्ये सव्वा लाखाच्या मोबाईलची चोरी](https://ajinkyabharat.com/1-25-lakh-mobile-phone-stolen-in-akolyati-wine-bar/): अकोला मेडिकल कॉलेज व अकोला मेन, हॉस्पिटल रुग्णालय येथे अकोला वाशिम बुलढाणा अमरावती हिंगोली या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व जनतेचा विश्वास यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांनी पाठपुरावा करून तसेच त्या पाठपुराव्याला केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व मेन हॉस्पिटल अकोला मेडिकल कॉलेज अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, यांनी आपले सहकारी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत पाठपुरावा करून शंभर कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर करून आणून मेडिकल कॉलेज व रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन वार्ड, अत्याधुनिक सुविधा व भव्य दिव्य इमारत रुग्णांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था - [अकोल्यातील चोहट्टा बाजार येथील बारमध्ये मोबाईल चोरीचा प्रकार](https://ajinkyabharat.com/type-of-mobile-theft-in-the-bar-of-akolyati-chohatta-market/): अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील एका बार मध्ये मोबाईल चोरीची घटना कैद झालीय.. मोबाईल चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालाय..दारू पिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने हा मोबाईल लंपास केलाय.. वाईन बारच्या काउंटरवरून या चोरट्याने हा महागडा आयफोन कंपनीचा सव्वा लाखाचा मोबाईल लंपास केलाय… चौकडीचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने काउंटर वरील मॅनेजरला बोलण्यात गुंग ठेवीत आपली हाथ सफाई करीत आयफोन कंपनीचा एक लाख 25 हजार किमतीचा महागडा मोबाईल लंपास केला आहेय.. याबाबत बारमालकाने पोलीसात तक्रार दिली असून पोलीस आता या चोरट्याचा शोध घेत आहेय.. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/special-bird-watching-session-organized-on-the-occasion-of-makar-sankranti/ - [मकरसंक्रांतीनिमित्त 'पक्षी वाचवा' विशेष सत्राचे आयोजन](https://ajinkyabharat.com/special-bird-watching-session-organized-on-the-occasion-of-makar-sankranti/): ९ जानेवारी रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल आणि सेव बर्ड फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘पक्षी वाचवा’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे मकरसंक्रांतीच्या काळात पशु-पक्षी सेवा आणि संवेदनशीलतेची जबाबदारी यावर भर देण्यात आला. ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पक्षी वाचवण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमातून पारंपरिक सण साजरा करताना दयाळूपणा आणि जागरूकतेची गरज अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांना पतंगाच्या मांज्यामुळे होणाऱ्या धोके याबद्दल माहिती दिली आणि उडून गेलेल्या मांज्याच्या दोऱ्या गोळा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या मोहिमेत पर्यावरणीय जबाबदारीचे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आले. पक्ष्यांचे प्राण वाचवा: कार्यक्रमात जखमी पक्ष्यांसाठी प्राथमिक उपचार देण्याच्या पद्धती शिकवल्या गेल्या. तसेच हेल्पलाइन क्रमांक 07249459666 उपलब्ध करून दिला. - [ऑनलाइन फसवणुकीचा फेक "किसान अँप" प्रकरण अकोल्यात उजेडात](https://ajinkyabharat.com/online-fasvanukicha-fake-farmer-episode-akolyat-ujedat/): आजकाल ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेकांना ऑनलाइन लाखो रुपयांचे गंडे घातले जात आहेत. अनोळखी अँप डाउनलोड करण्याचे सांगून फसवणूक केली जात आहे. अकोल्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. किसान ऍप् च्या नावाखाली अकोल्यात एकाच्या खात्यातून पैसे काढण्यात आले आहेत. फेक किसान ऍप् डाउनलोड केल्यानंतर अचानक खात्यातुन पैसे डेबिट झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कुठल्याही योजना ॲप द्वारे जाहीर केल्या जात नाही. त्या योजना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून स्थानिक वृत्तपत्र द्वारे योजनाबाबत माहिती दिली जाते. अशा खोट्या ॲपवर बळी न पडता शहानिशा केल्याशिवाय कुठलीही - [बाल विकास प्रकल्प शहरीतर्फे पालक मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी](https://ajinkyabharat.com/child-development-project-urban-palak-melawa-and-savitribai-phule-jayanti-utshat-sajra/): अकोला शिवाजी पार्क येथे बाल विकास प्रकल्प शहरी द्वारा आरभ अंतर्गत आयोजित पालक मेळावा व सावित्री बाई फुले जयंती साजरी करतात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन अकोट फाईल विभाग मधील सेवका मदतनीस यांनी केले . कार्यक्रम माननिय बाल विकास अधिकारी रंजना कंकाळ याचे मागदर्शनाखाली आयोजन करण्यात आला होते. मुलांचा विकास तसेच आहार या विषयावर विविध स्टॉल लावण्यात आले होते . या कार्यक्रमात कागदी कचऱ्यातून कला या मध्ये सेविका मदतनीस यांनी खूप सुंदर कला सादर करीत कागदापासून अनेक वस्तू बनवण्यात आल्या होत्या . तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवीत उपस्थित - [धोकादायक वळणावर अपघात; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली](https://ajinkyabharat.com/dangerous-curve-accident-loss-of-life-averted-due-to-force-of-god/): अकोट, ८ जानेवारी: अकोट तालुक्यातील वणी वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर वणी वारुळा गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर ८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. बहिरमहून संग्रामपूरकडे जाणारी एमएच 28 बीडब्ल्यू 0145 क्रमांकाची चारचाकी गाडी वळणावरून थेट रस्त्याच्या कडेला उतरून नाल्यात पडली. गाडी नाल्यातून पलटी होऊन शेतात गेली, मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या मित्रपरिवाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. पहिल्या नजरेत हा अपघात पाहून काहींनी मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली गेली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. - [अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी; अकोल्यात उपचार सुरू](https://ajinkyabharat.com/one-person-seriously-injured-after-being-attacked-by-a-stranger-treatment-started-immediately/): बुलढाणा जिल्ह्यातील पार्थसांगी नवेगाव परिसरात जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दीपक मोतीराम तेलगोटे (वय 40) हे जंगलात असताना त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दीपक यांना तत्काळ आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. प्रशासनाने नागरिकांना जंगलात जाण्याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाने घटनेचा तपशील नोंदवून अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/it-is-not-you-who-makes-the-mistake-of-suddenly-revealing-the-reason-behind-the-rash-act/ - [बुलढाण्यात लोक अचानक टक्कल का झाले? कारण उघड! तुम्हीही ही चूक करत नाही ना?](https://ajinkyabharat.com/it-is-not-you-who-makes-the-mistake-of-suddenly-revealing-the-reason-behind-the-rash-act/): बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो. देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत. त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार - [‘आशिकी २’ जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर! श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर रोमँटिक भूमिकेत](https://ajinkyabharat.com/aashiqui-2-pair-again-with-elder-brother-shraddha-kapoor-and-aditya-roy-kapur-in-a-romantic-role/): बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘आशिकी २’मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या जोडीच्या केमिस्ट्रीने ‘आशिकी २’ला प्रचंड यश मिळवून दिले होते आणि आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, हे दोघे एका नव्या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट निर्माते या प्रोजेक्टवर काम करत असून, हा चित्रपट एक हृदयस्पर्शी प्रेमकथा असेल, अशी माहिती मिळाली आहे. श्रद्धा आणि आदित्यच्या चाहत्यांमध्ये या बातमीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. चित्रपटाचे नाव आणि इतर तपशील अद्याप गुपित ठेवण्यात आले आहेत, परंतु निर्मात्यांनी लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. ‘आशिकी २’ नंतर श्रद्धा आणि आदित्यने त्यांच्या - [मोठी बातमी! ताज हॉटेलचं CCTV फुटेज अन् धनंजय मुंडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा बॉम्ब](https://ajinkyabharat.com/big-news-taj-hotel-cctv-footage-and-dhananjay-munde-nationalist-sharad-pawar-gotcha-big-netyacha-big-bomb/): संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यात खळबळ उडाली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.  या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत असून, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांची भेट घेण्यात आली होती, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं, दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं अश्वासन देखील - [आलेगाव ग्रामस्थांचा निषेध मोर्चा: विनयभंग प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा विरोध](https://ajinkyabharat.com/aalegaon-gramsthancha-prohibition-morcha-protest-against-the-crime-registered-in-violation-of-modesty/): आलेगाव दी.८ प्रतिनिधी अल्पवयीन मुलीच्या विनय भंग प्रकरणा मध्ये चांनी पोलीस स्टेशन कडून दी ६ रोजी दाखल गुन्हे विरोधात आलेगावातील सर्व जाती धर्माचे हजारो महिला पुरुषांनी एकत्र येऊन माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मुक मोर्चा आणि कडकडीत बंद ठेऊन सदर घटनेचा जाहीर निषेध गावकऱ्यांच्या वतीने दी ८ रोजी करण्यात आला, असून पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आरोपी विरुद्ध दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मागणी आलेगाव ग्रामस्थ पुरुष महिला मंडळी कडून करण्यात आली आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यवसायिक अशोक जानकिराम काळदाते यांच्या विरुद्ध दी.६ रोजी अल्पवयीन मुलीच्या बयाणा नुसार चांनी स्टेशन मध्ये दी.६ रोजी विविध - [मां ढांढण वाली दादीजींच्या २५व्या बसंतोत्सवानिमित्त दिव्यज्योत यात्रेचे अकोल्यात आगमन](https://ajinkyabharat.com/mother-dhandhanwali-grandmothers-25th-basant-utsav-divya-jyot-yatrache-akolyat-arrival/): मां ढांढण वाली दादीजींच्या २५व्या बसंतोत्सवानिमित्त आयोजित दिव्यज्योत यात्रा भारत भ्रमणासाठी रवाना झाली असून, या पवित्र यात्रेचे अकोला येथे आगमन झाले आहे. अकोला शहरातील मुख्य मार्गांवरून भाविकांसाठी ज्योतयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समाजकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. यात्रेने १४ राज्यांमधून प्रवास करत सुमारे ४,३३२ किलोमीटरचा पल्ला गाठला आहे. अकोल्यातील विविध ठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करून यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. शहरभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या निमित्ताने भक्तांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या दिव्यज्योत यात्रेचा मुख्य उद्देश समाजकल्याणासाठी प्रार्थना करणे आणि श्रद्धा व प्रेमाची भावना दृढ करणे हा होता. यात्रेने अकोल्यातील नागरिकांमध्ये नवचैतन्याचे संचार केले असून, भाविकांनी या - [मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या महिलेचा निघृण खून: आरोपीला अटक](https://ajinkyabharat.com/the-accused-of-disgusting-murder-of-a-woman-while-walking-in-the-morning-got-stuck/): मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या सविता विजय ताथोड यांचा अत्यंत निघृणपणे खून करून फरार झालेल्या आरोपीला अकोल्यातील जुने शहर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. धीरजसिंग रामलालसिंग चुंगडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सविता ताथोड व धीरजसिंग चुंगडे एकाच परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी सविता ताथोड व धीरजसिंग चुंगडे यांच्या आईमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी धीरजने सविता ताथोड यांच्यावर 7 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला केला. सविता ताथोड मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना आरोपीने ताथोड यांच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या सविता जमिनीवर कोसळताच आरोपीने सविता यांचे डोके हातात धरून अनेकदा जमिनीवर आपटले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण - [स. स. सार्वजनिक वाचनालय, रणपिसे नगर, अकोला येथे दि. 3/1/2025 रोजी "सावित्रीबाई फुले" यांची जयंती साजरी](https://ajinkyabharat.com/s-s-public-reading-room-ranpise-nagar-akola-di-312025-rosy-savitribai-phules-birth-anniversary-souvenir/): उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस .टी. वानखडे होते व प्रमुख पाहुणे म्हणून आर.व्ही. अहिर होते . सावित्रीबाई फुले यांच्या यांचे प्रतिमेस धूप, दिप, प्रज्वलन करून आर आर पण करण्यात आले तसेच त्रिवार अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमानिमित्त वाचन कौशल्यावर ग्रंथ वाचनांमधून वाचकांनी ,महिला, विद्यार्थी बालवाचक यांचे कडून मनोगत व्यक्त करून घेण्यात आले व स्पर्धा आयोजित करण्यात येऊन लेखी परीक्षा घेण्यात आली उत्कृष्ट परीक्षार्थींना त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल . या कार्यक्रमा साठी मा.राहुल ओइंबे ,मा. अजय आठवले,मा. अशोक इंगळे , मा. ए.टी. खंडारे, मा. अमोल वानखडे ,रोहन इंगळे तसेच प्रतिष्ठित नागरिक व वाचक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रशांत तेलगोटे - [बोर्डी शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक 'पुरस्कार-२०२४](https://ajinkyabharat.com/state-level-meritorious-teacher-award-2024-given-to-board-school-headmaster-umesh-chore/):   अकोट यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंचच्या वतीने डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक राज्य पुरस्कार मागील वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना हा राज्यस्तरीय प्रतिष्ठीत शिक्षक पुरस्कार दिला जातो.सन २०२४ चा डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जि.प.आदर्श मराठी शाळा बोर्डी येथील मुख्याध्यापक उमेश पांडुरंग चोरे यांना देण्यात आला आहे.मुख्याध्यापक उमेश चोरे हे जि.प.वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी आदर्श पी.एम.श्री.शाळा बोर्डी पं.स. अकोट येथे कार्यरत आहेत.दि.५ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न झालेल्या पंधराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रोख पुरस्कार व सन्मानपत्र - [पुण्यात मेट्रो फेज-3 प्रकल्पाचे उद्घाटन: प्रवाशांना मोठा दिलासा](https://ajinkyabharat.com/inauguration-of-punyaat-metro-phase-3-project-provides-great-relief-to-passengers/): पुणे शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो फेज-3 प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो फेज-3 प्रकल्प अंतर्गत पुण्यातील विविध भागांना जोडणाऱ्या मार्गांची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची आणि प्रवासाचा वेळ वाचवण्याची अपेक्षा आहे. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “हा प्रकल्प पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रांतिकारक ठरेल.” तसेच, या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रदूषण कमी होणे, आणि शाश्वत विकासाला चालना मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. उद्घाटन सोहळ्याला शहरातील महत्त्वाचे मान्यवर, अधिकारी, आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मेट्रो - [महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू: शेतकरी प्रश्नांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा](https://ajinkyabharat.com/hiwali-session-of-maharashtra-legislature-begins-discussion-on-important-issues-including-farmers-questions/): महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, आणि महागाई यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत, आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. पाणीटंचाईच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांना उत्तर देताना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, पाणीटंचाईच्या समस्येवर जलसंपत्ती विकास योजनांचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थविषयक निर्णय आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे आश्वासन दिले. विधिमंडळाच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे - [शेतकऱ्याची आत्महत्या: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हृदयद्रावक घटना](https://ajinkyabharat.com/shetkaryas-suicide-is-a-heart-wrenching-incident-of-sustainable-measurement-and-loan-marketing-system/): अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साहेबराव तायडे असे या शेतकऱ्याचे नाव असून , त्यांच्याकडे अवघी दोन एकर शेती होती. तायडे यांच्या नावावर जिल्हा बँकेचे 60,000 रुपयांचे कर्ज थकीत होते. अनेक प्रयत्नांनंतरही नापिकीमुळे उत्पादनात यश येत नसल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत असल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आत्महत्या हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तायडे यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होऊ लागली आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/contribution-of-the-students-of-the-country-is-very-important-ajit-kumbhar/ - [देशाच्या जडण घडणीत विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे :- अजित कुंभार](https://ajinkyabharat.com/contribution-of-the-students-of-the-country-is-very-important-ajit-kumbhar/): जिल्हाधिकाऱ्यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांना पर्यावरण पोषक झाडांचे वितरण कुंभार समाजाचा अभिनव उपक्रम देशाच्या जडण घडणीत युवा विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असुन शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध असुन जिद्द व चिकाटी च्या भरवश्यावर कुठलेही ध्येय सहजपणे गाठता येते.असे प्रतिपादन आकोला स्थीत महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद व्दारा आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात कर्तव्यशिल बांधवांच्या सत्कार समारंभात केले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थीत विद्यार्थांना ‘एक झाड एक विद्यार्थी याप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना पर्यावरण पोषक रोपांचे वितरण केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण साविकर हे होते तर प्रमुख आतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, - [बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murdered-in-beedhchya-massage-parlor/): बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण तापलेले आहे. दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मराठवाड्यासह राज्यभर ठिकठिकाणी मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. दरम्यान अकोल्यातही आज वंजारी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान कारवाई करण्याची मागणीही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टारगेट करणाऱ्या जरांगे आणि दमानिया यांच्या विरोधात कारवाईसाठी राज्यात अनेक भागात मुंडे समर्थकांसह वंजारी समाज आक्रमक झाला आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/thanedar-deepak-vares-visit-to-siddheshwar-vidyalaya-hatola/ - [पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती](https://ajinkyabharat.com/the-largest-market-committee-in-west-vidarbha/): पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेली अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदार व हमाल यांच्यामध्ये हमालीच्या दरवाढीवरून सन्मानजनक तोडगा निघालेला नसल्याने आजपासून बाजार प्रशासनाने व्यवहार पूर्णतः बंद ठेवले आहेत. या वादामुळे बाजार समितीतील खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी तोडगा निघेपर्यंत शेतमाल विक्रीस आणू नये, असे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे. या बंदचा शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. कामगार व खरेदीदारांमध्ये तोडगा न निघाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. सध्या बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालाची मोठी आवक सुरु झालेली होती. अशातच बाजार बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीसह शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. तोडगा निघेपर्यंत कुणीही माल - [ठाणेदार दिपक वारे यांची सिद्धेश्वर विद्यालय हातोला येथे भेट](https://ajinkyabharat.com/thanedar-deepak-vares-visit-to-siddheshwar-vidyalaya-hatola/): पिंजर वर्धापन दिनानिमित्ताने पिंजर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार दिपक वारे यांनी सिद्धेश्वर विद्यालय हातोलायेथे भेट दिली, या भेटीदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना स्त्रीभ्रूण हत्येविषयी मार्गदर्शन करून त्यामध्ये होणाऱ्या चुकात्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, स्त्री अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार याविषयीही मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थिनीची व महिलांची छेडखानी आजच्या विद्यार्थिनी व महिलांच्या अपेक्षा महिला शक्तीकरणा विषीयी शासनाच्या उपलब्ध योजना व कायदे या विषयावर चर्चा करून प्रभारी ठाणेदार दिपक वारे यांनीमार्गदर्शन केले, पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी पीएसआय, गजानन राहटे, पीएसआय, दादाहरी वनवे,महान पोलीस चौकीचे जमादार भिकासिंग जाधव,सुभाष पारधी, पिंजर बीटचे जमादार चंद्रशेखर गोरे, जनुना बीटचे जमादार नामदेव मोरे,पो, कॉ, राजेश सावळे,पो, कॉ,नहरी देवकते,महीला पोलीस कर्मचारी - [शिवपुर येथील एकाच दिवशी दोन सख्या भावाचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/two-people-died-on-the-same-day-in-shivpur/): अकोट तालुक्यातील शिवपुर येथील दोन सख्या भावाचा एकाच दिवशी मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. यामध्ये शिवपुर येथील बोंद्रे कुटुंबातील विनोद रामराव बोंद्रे उर्फ बंडू नाना वय ५५ वर्ष हा रुग्णसेवक म्हणून ओळखला जात होता. प्रत्येकाच्या सुखा-दुखांत विशेषतः आजारपणात गावकऱ्यांचा मदतीला धावून यायचा.पंरतु आजारपणामुळे दि.६ जानेवारी रोजी त्यांचे पहाटे शिवपुर येथे मृत्यू झाला आहे.लहान भावाचा मृत्यु झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारसाठी येत असताना मोठे भाऊ संतोष रामराव बोंद्रे वय ६० वर्ष हे चारचाकी गाडीने अकोला वरुन आपल्या कुटुंबासह शिवपुर कडे येत होते. तर मधातच त्यांना चोहट्टाबाजार येथे हृदयविकाराचा झटका आला.तात्काळ त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.एकाच दिवशी दोन भावाच्या मृत्यूनंतर - [अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांचा किरकोळ वाद](https://ajinkyabharat.com/small-case-between-two-neighbors-living-in-juna-hingana-akolyat/): अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना आज पहाटे घडली आहेय..सविता ताथोड अस या मृत महिलेच नाव आहेय..सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्या मध्ये दोन महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडल..सोबत असलेल्या महीलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाट केलं… काही वेळातच सविता ताथोड - [अकोल्यातील पिंजर येथील एका बारमध्ये दारू उधार न दिल्याने घडलेली](https://ajinkyabharat.com/it-was-decided-not-to-lend-liquor-in-a-bar-in-akolyati-pinjar/): अकोल्यातील पिंजर येथील एका बारमध्ये दारू उधार न दिल्याने घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. घटनाक्रम असा आहे की, एका व्यक्तीने बारच्या काउंटरवर पेट्रोल टाकून आग लावली आणि बारमालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. बारमालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात त्या व्यक्तीची गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याचे समोर आले आहे. सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत झाली. ही घटना लोकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, त्यामुळे अशा घटनांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/election-of-gajanan-harane-to-the-post-of-national-peoples-movement-trustee-district-president/ - [गजानन हरणे यांची राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड](https://ajinkyabharat.com/election-of-gajanan-harane-to-the-post-of-national-peoples-movement-trustee-district-president/): सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व सकारात्मक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी गजानन ओंकार हरणे यांची 5 जानेवारी 2025 रोजी राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक अध्यक्ष अण्णा हजारे, कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार ,सचिव अशोक सब्बन,खजिनदार दत्ता आवारी,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चौधरी प्रमोद धर्माळे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .समाजसेवक गजानन हरणे हे गेल्या पस्तीस वर्षापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चळवळीशी जुळलेले व्यक्तिमत्व असून यांची ओळख ही अकोला जिल्ह्यातील एक तडफदार व्यक्तिमत्व व दबंग सामाजिक कार्यकर्ता म्हणून जन सामान्यात आहे. हे जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे. विविध सामाजिक संस्था संघटनेच्या - [नाफेडच्या विरोधात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !](https://ajinkyabharat.com/road-blockade-movement-by-farmers-against-nafed/): वाडेगाव नाफेड खरेदी केंद्रावर चुकीचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करण्यात येऊन शेतकरी ब्रिगेड आणि समस्त शेतकरी वर्गाने 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी अडीच वाजता वाडेगाव पातुर रोडवरील जिल्हा परिषद शाळेजवळ रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी नाफेड कडील नोंदणी संपत असल्यामुळे शासनाने नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली. तसेच, नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या मोजमापामध्ये होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देण्याचीही मागणी केली. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आंदोलनात १२ जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना मोफत बारदाना देण्याची आणि नाफेडच्या ठिकाणी मोजमापास वेळ लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देण्याची मागणी केली. अन्यथा, विदर्भात तीव्र आंदोलन होईल असा इशारा दिला. आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर - [श्री नारायण बहुउद्देशीय संस्था "संविधानाचा जागर" उपक्रम राबविणार! प्रजासत्ताक दिनी उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा](https://ajinkyabharat.com/shree-narayan-multipurpose-institution-constituent-vigilant-undertaking/): मूर्तिजापूर: भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, देशभरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. या महोत्सवानिमित्त, श्री नारायण बहुउद्देशीय संस्था, खापरवाडा यांच्या वतीने “संविधानाचा जागर” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत मुर्तिजापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच, ग्रामीण भागातील तरुणांना भारतीय संविधान सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, आणि पोलीस स्टेशनला संविधानाची प्रत भेटस्वरूपात प्रदान केली जाणार आहे. “संविधानाचा जागर” या उपक्रमाची सुरुवात येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनी, मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या अभिनव उपक्रमाद्वारे भारतीय संविधानाची - [वयाच्या चाळीशीतही दिसाल तरुण](https://ajinkyabharat.com/vayachya-chaitheshiti-december-tarun/): वाढत्या वयानुसार त्वचेत बदल दिसू लागतात. विशेषत: वयाच्या 40 नंतर सुरकुत्या येण्यासारख्या वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अशा परिस्थितीत त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तूम्ही घरात असलेल्या या गोष्टी वापरू शकता. प्रत्येकाची इच्छा असते की आपली त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार असावी. परंतू वातावरणातील बदल आणि वाढत्या वयामुळे त्वचेत बदल दिसून येतात. वयाच्या 30 ते 40 व्या वर्षानंतर त्वचा सैल होऊ लागते आणि सुरकुत्या सारख्या वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुमची त्वचा घट्ट ठेवण्यासाठी आणि वृद्धत्वापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टी वापरू शकता. वयाच्या 40 व्या वर्षानंतर, सुरकुत्या, काळे डाग आणि कोरडी त्वचा यासारख्या समस्या सतावत असतात. पण काही घरगुती उपयायांनी - [तुमच्या मीठामध्ये सोडियम किती आहे, कमी सोडियमचे मीठ खाण्याचा ट्रेंड का वाढत आहे ?](https://ajinkyabharat.com/tumchaya-mithamadhyay-sodium/): आपण आपल्या आहाराबाबत आता अधिकच जागरुक झालो आहोत. पूर्वी आपण जाड मीठ वाण्याकडून आणायचो, त्याच्या शुद्धतेने आपल्याला काही फरक पडायचा नाही. अजूनही काही भागात असे मीठ वापरले जाते. कोणत्या प्रकारचे मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे पाहूयात….आपण आपल्या आहाराबाबत आता अधिकच जागरुक झालो आहोत. पूर्वी आपण जाड मीठ वाण्याकडून आणायचो, त्याच्या शुद्धतेने आपल्याला काही फरक पडायचा नाही. अजूनही ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात असे मीठ वापरले जाते. परंतू त्यानंतर आले टाटाचे शुद्ध मीठ…त्यानंतर पुन्हा मीठात आयोडीन आहे का अशी जाहिरात सुरु झाली. आता तर रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्यांना कमी सोडियमचे मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. हे कमी सोडियमचे मीठ म्हणजे नक्की काय - [रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेनेत जुंपली; ‘पंचांचा निर्णय चुकला तर…’, शिरसाट यांचं तटकरेंना रोखठोक उत्तर](https://ajinkyabharat.com/raigadchaya-palakamantaripadavarun-punha-nationalist-shiv-seneet-jumpli-panchantcha-decision-chukla-tar/): रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांनी तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रिपद सध्या महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. तर रायगडचं पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दाद भुसे हे इच्छूक होते. यावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा एकदा पालकमंत्रिपदावरून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना टोला लगावला आहे, तर संजय शिरसाट यांनी सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं काय - [फडणवीस सरकारचा हा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार नाराज, आता थेट…](https://ajinkyabharat.com/fadnavis-sarkarcha-ha-decision-deputy-chief-minister-eknath-shindenche-aamdar-comes-angry-the-theate/): महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. यापूर्वी वाय प्लस असलेली मंत्र्यांची सुरक्षा ही वाय दर्ज्याची करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचे कामकाज सुरु झाले. परंतु या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचवेळी फडणवीस सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारही नाराज झाले आहे. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्यापुढे मांडली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आपल्या आमदारांना दिले आहे. काय - [‘तो’ अधिकारी ठाकरेंच्या मर्जीतला… ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक, सदावर्ते पुन्हा आक्रमक](https://ajinkyabharat.com/to-officer-thakkarya-majitala-st-karchayanchi-fasavanuk-sadavarte-punha-offly/): ‘पीएफचे पैसे कापले जातात, पण ते पीएफ अकाऊंटला जमा होत नाही. पैसे न देणं ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे’, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढताना दिसत आहे. एसटी महामंडळामधील वाहक, चालक आणि मॅकेनिकल यांचे घामाचे, कष्टाचे पीएफचे पैसे कापले जातात, परंतू ते पीएफ अकाऊंटला जमा होत नसल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, एसटीतील कर्मचाऱ्यांचा कष्टाचे, घामाचे पैसे कापले जातायत पंरतू गेल्या ४ महिन्यांपासून ते पैसे दिले जात नाही. हे दोन्ही पैसे न देणं हे वेदनादायी असून कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तर गिरीश देशमुख नावाचे - [कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS ची लागण? अजित पवारांचं राज्यातील जनतेला एकच आवाहन, ‘धोका टाळण्यासाठी…’](https://ajinkyabharat.com/kombdyachan-masam-khalyanam-gbs-chief-lagan-ajit-pawanchanta-rajyati-jantela/): महाराष्ट्रात GBS चा कहर सतत वाढतांना दिसत आहे. या आजाराची लागण झालेल्यांची संख्या 200 च्या पार गेली आहे. त्यामुळे राज्यात एकच चिंतेचं वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या मते, एकूण रुग्णांपैकी 180 रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अर्धवट शिजवलेले अन्न किंवा कोंबडीचे मांस खाऊ नये, असे आवाहन केले आहे. पुण्यात कोंबड्यांच्या मांसामुळे जीबीएस पसरल्याची चर्चा असताना जीबीएसचा धोका टाळण्यासाठी अन्न पूर्णपणे शिजवा, असं आवाहन अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलंय. तर अन्न पूर्ण शिजवल्याने जीबीएसचा धोका टाळण्यासाठी मदत होऊ शकते. दुसरीकडे पशूसंवर्धन आयुक्त डॉ. - [देवाच्या दारातच भाविकाची लूट; शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या नागरिकासोबत घडला धक्कादायक प्रकार](https://ajinkyabharat.com/devachaya-dararatch-bhavikachi-loot-shirdi-saibabanya-darshanasathi-galya-ghadla-ghadla-blow-type/): शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिर्डी श्री साईबाबा संस्थान हे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या झाली होती. तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन देण्याचा निर्णय संस्थानाने घेतला होता. आता मात्र शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट थांबत नसल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. - [तिर्थ श्रेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे पत्रकार परिषद संपन्न,,,,,](https://ajinkyabharat.com/tirth-santra-lakshwar-sansthan-lakhpuri-yehe-journalist-council-concluded/): लाखपुरी चे तिर्थ लक्षेश्वर संस्थान ला मिळणार का ब दर्जा याकडे लागले सर्वांचे लक्ष,,, १ वर्षात जवळपास या ठिकाणी ५ ते ६ लाख भक्त दर्शनासाठी येतात…. वृत्तसेंवा – अतुल नवघरे लाखपुरी ता. १७ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील प्रसिध्द तिर्थ क्षेत्र काशी साडे अकरा ज्योतिलींग असलेले संपुर्ण विदर्भातील नावलौकीक म्हणुन ओळखल्या जाणा-या तिर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे दि. १६-०२-२०२५ रोजी लक्षेश्वर संस्थानच्या वतीने महाशिवरात्री निमित्याने पत्रकार परिषद आयोजीत केली होती. कार्यक्रमाची सुरुवात भगवान लक्षेश्वराचे पूजन करून करण्यात आले. व पत्रकार बांधवांकडून व लक्षेश्वर संस्थांचे पदाधिकारी व उपस्थितांकडून माजी आमदार स्व .तुकाराम बिडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तुकाराम बिरकड यांनी लक्षेश्वर संस्थांकरिता - [विधवा महिलेशी लग्न करायचा आणि…; मुंबईतील अट्टल चोराला पुण्यातून अटक](https://ajinkyabharat.com/widow-mahileshi-ascendant-karacha-aani-mumbai/): मुंबईतील अंधेरीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेशी लग्न करून तिचे दागिने चोरण्याची घटना घडली. प्रमोद नाईक नावाच्या या आरोपीने पुण्यातील एका सोन्याच्या कंपनीला दागिने विकण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात एका विधवा महिलेशी लग्न करुन तिचे दागिने घेऊन पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद नाईक (51) असे या आरोपीचे नाव आहे. दिंडोशी पोलिसांनी घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी पुण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नाईक विधवा महिलेशी लग्न करुन मुंबईहून पळ काढला होता. त्याने - [म.न.पा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/legislative-assembly/):  बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष उपस्थित होते. त्यात महापालिका निवडणुका लवकरच लागणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन रणनीती तयार करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. या निवडणुकीतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून 50 चा आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली. या बैठकीत मनपा निवडणुका स्वतंत्र नाही तर एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे मनपाची निवडणूक चुरशीची - [जळगावात अंत्ययात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार, नातेवाईक प्रचंड घाबरले, मृतदेह रस्त्यातच सोडून पळत सुटले](https://ajinkyabharat.com/jagavat-antyayatreedramyan-dhakkadayak-tar-natewaik-prachanda-gabbarle-mitadeh-rastatch-sodun-paat-sutle/): जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली, मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक पळत सुटले. जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली, मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक  पळत सुटले. ही घटना पारोळा तालुक्यातल्या नगाव गावामध्ये घडली आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. अंत्ययात्रा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात  ही घटना घटना घडली - [चपला-बूटांचा खच अन् फलाटावर बॅगांसह कपडेच कपडे, ‘त्या’ चेंगराचेंगरीतल्या 18 बळींना जबाबदार कोण?](https://ajinkyabharat.com/chapala-butankan-khach-an-falatavar-bagansah-clothing-cloth-tya-chengrachengarya-18/): कुंभमेळ्याला प्रयागराजमधल्या चेंगराचेंगरीनंतर आता दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीत काल संध्याकाळपर्यंत १८ लोकांचे जीव गेलेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्राथमिक दृष्ट्या खराब नियोजनामुळे १८ लोकांचा बळी गेल्याचं बोललं जातंय. प्रयागराजच्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी काल संध्याकाळपासून दिल्ली स्टेशनवर गर्दी जमत होती. मात्र गर्दीच्या तुलनेत कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम म्हणजे काल रात्री १०च्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे जीव गेले. कुठे लोकांच्या चपला-बूटांचा खच होता, तर कुठे फलाटावर बॅगा आणि कपडे पसरले होते. आरोपानुसार अनियंत्रित गर्दी आणि रेल्वे अनाउन्समेंटच्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार प्रयागराज नावाच्या दोन ट्रेन सोडण्यात आल्यामुळेच हा गोंधळ तयार झाला. एक ट्रेन होती प्रयागराज एक्स्प्रेस आणि दुसऱ्या ट्रेनचं - [सेंट पॉल्स अकॅडमी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ](https://ajinkyabharat.com/st-pauls-academy-yehet-dahawichya-vidyarthyancha-nirop-samarmb/): अकोट श्री जी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भवाने सर व चेडे सर यांनी पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत कुमकुम तिलक लावून केले. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर डॉ.रायबोले मॅम व चेडे सर यांच्या टिमने सुंदर असं स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रमोद चांडक तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया उपाध्यक्ष लूणकरन डागा संस्था सदस्य दिपम लखोटीया, अवनी लखोटीया,नूतन डागा शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे उपमुख्याध्यापिका ममता श्रावणी, रिंकू अग्रवाल पर्यवेक्षक अभिजीत मेंढे,सारिका रेळे,प्रभुदास नाथे यांची उपस्थित लाभली - [चिंता वाढली, आता आणखी एक नवं संकट, आयएमडीकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट](https://ajinkyabharat.com/anxiety-vadhali-comes-a-nakhi-a-navan-crisis-imdicdoon-or-jilhiyana-red-alert/): देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. आयएमडीकडून पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. सरासरी तापमान वाढलं आहे.यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लवकच लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढलं आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. मात्र अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीकडून पुढील दोन दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. - [नवी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के, साखर झोपेत असलेल्या दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण](https://ajinkyabharat.com/navi-delhi-earthquet-strong-shock-sakhar-jhot-aslelya-delhi-karakamadhye-environment/): दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. यामुळे दिल्लीतील जनता साखर झोपेत असताना अनेकजण खडबडून जागे झाले. यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर - [”मी घाबरलो होतो, म्हणून रात्री 1 वाजता फोन देव्हाऱ्यात ठेवला”,विकीने सांगितला ‘छावा’ ट्रेलर लाँचचा खास किस्सा](https://ajinkyabharat.com/me-gabarlo-hoto-mhanoon-raatri-1-vajta-phone-devhayat-sanwala/): अभिनेता विकी कौशल याने एका मुलाखतीत ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा किस्सा सांगितला होता. त्याला ट्रेलर लाँचचं एवढं टेन्शन आलं होतं आणि त्याला एवढी भिती वाटत होती की त्याने त्याचा फोन नेऊन तो थेट देव्हाऱ्यात ठेवला होता. अन् देवाने खरंच विकीचं गाऱ्हाणे ऐकलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या मानवर राज्य करतोय. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम आणि कौतुक या चित्रपटाला मिळताना दिसत आहे. एवढंच काय तर थिएटरमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल झालेले दिसत आहेत.सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. त्यात विकी कौशलचेही कौतुक होत आहे. विकीने - [अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार.](https://ajinkyabharat.com/unknown-vahanachaya-dhadket-madhapuri-yethil-don-jana-jagit-thar/): अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कुरुमच्या उड्डाणपूलावरील घटना. गावात शोक कळा. माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम येथील उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोन इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार दिलेल्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे . मृतकाचे नाव पिंटू सुखदेव सोनोने ( ४०) व बाळू बबन गहुरकर (४७) दोघेही रा.मधापुरी येथील नागरिक असल्याचे समजते. माना येथून जवळच असलेल्या मधापुरी येथील मृतक दोन इसम हे कुरुमला आठवडी बाजारात आले असता गावी परत जायसाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून उड्डाणपूलावरून जातेवळी विरुद्ध दिशेने अमरावतीकडून अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात - [दारूच्या बिलावरून गोंधळ – बारमध्ये धिंगाणा, दगडफेकीत ग्राहक गंभीर जखमी!](https://ajinkyabharat.com/daruchaya-bilwarun-gondha-barmadhyhe-dingana-dagdafikit-customer-gambhir-wounds/): एक जण पोलिसांच्या ताब्यात – बाळापूर पोलिस करीत आहेत पुढील तपास! अकोल्यातील हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाडेगाव येथील अभिजित बिअर बार मध्ये काही युवकांनी घिंगणा घातला. या दरुड्यांनी या बारवर तुफान दगडफेक केलीय..या दगडफेकीत घरी परत जात असलेल्या ग्राहक गंभीर जखमी झाला. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेय..मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील अभिजित बिअर बारमध्ये काही युवक दारू पिण्यासाठी आले. दारूचे बिल ४२०० झाले , परंतु आमच्याकडे केवळ २४०० रुपये असून एवढाच बिल पूर्ण करा म्हणत बारमध्ये धिंगाणा घालायला सुरुवात केली. यातील एकाला बार मध्ये पकडण्यात बार मालकाला यश आलं त्यांनी त्याला बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी या युवकांन विरूद्ध - [“मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, आरपीएफ जवानाची मनसे नेत्यासोबत मुजोरी](https://ajinkyabharat.com/mala-marathi-yait-naahi-jaa-majhi-takrar/): मोठी बातमी समोर येत आहे, उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली आहे. आरपीएफ जवानाने मराठी बोलण्यास नकार दिला मोठी बातमी समोर येत आहे, उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली आहे. आरपीएफ जवानाने मराठी बोलण्यास नकार दिला, तसेच त्यानं या प्रकरणात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम  यांच्याशी हुज्जत घातली. एवढंच नाही तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? असा संतापजनक सवाल देखील यावेळी करण्यात आला आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  “मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष - [अमिताभ बच्चन यांचा जावई वादाच्या भोवऱ्यात, ‘या’ एजन्सीच्या मालकाला जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा; प्रकरण काय?](https://ajinkyabharat.com/amitabh-bachchan-yancha-javai-vaada-vaada-bhowyayat-ya-egenician-malkala-jeeva-danyas-kalyacha-kalyacha-goonha-episode/): Amitabh Bachchan: एका व्यक्तीने स्वतःला संपवल्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर, बिग बींचे जावई आणि अन्य 9 जणांवर फसवणूक आणि जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा… नक्की काय आहे प्रकरण? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जावई निखील नंदा यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्यााची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं येथे बिग बींचे जावई आणि ट्रॅक्टर कंपनीचे मालक निखील नंदा यांच्यासह नऊ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांचे जावई आणि इतर 9 लोकांविरोधात दातागंज कोतवाली येथील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा डीलरच्या आत्महत्येनंतर समोर आलं प्रकरण… फार्मा ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरच्या आत्महत्येनंतर गंभीर प्रकरण समोर आलं आहे . निखील नंदा आणि संबंधित 9 जण कंपनीचा सेल वाढवण्यासाठी सतत - [कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश](https://ajinkyabharat.com/kokanat-thakranna-dhakkin-dhakk-vinayak-rautanchaya-kundanya-supporter-with-sodli-ranrench-attendance-bjp-entry/): ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला सिंधुदुर्ग : कट्टर शिवसैनिक रामू विखाळे यांच्यासह पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. विखाळे हे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जात. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार - [नागपुरात पुन्हा एकदा सामना, हार्दिक आणि सूर्यकुमार खेळणार, सामना केव्हा?](https://ajinkyabharat.com/nagpurat-punha-ekda-saam-hardik-anani-suryakumar-khenar-saam-kavha/): टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपुरातील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी झालेल्या पूर्व परीक्षेत यशस्वी ठरली. टीम इंडियाने मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. टीम इंडियाने तिन्ही सामन्यात सरस कामगिरी केली आहे. उभयसंघातील या मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 6 फेब्रुवारीला इंग्लंडचा धुव्वा उडवत एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. उभयसंघातील हा सामना नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच स्टेडियममध्ये आणखी एक सामना खेळवण्यात येणार - [पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी](https://ajinkyabharat.com/pikavima-deon-s/):  शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला. तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मुंबई : ‘महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला. तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ‘भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही, पण सरकार एक रुपयात पीकविमा देते’, अशाप्रकारचे वक्तव्य कोकाटे यांनी केले होते. त्यावर, पीकविम्याचे पैसे कोकाटे त्यांच्या खिशातून जात नसल्याचा पलटवार - [एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी? राजकीय वर्तुळात चर्चा](https://ajinkyabharat.com/eknath-shinde-yanchi-chief-minister-devendra-fadnavisanwar-kurghodi-government-discussion/): मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्षाच्या कार्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरजू रुग्णांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आहे. या माध्यमातून राज्यातील गरीब रुग्णांना अधिक प्रभावीपणे मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वय, विविध आरोग्य योजनांचा समावेश असून, मोफत उपचारासाठी विशेष प्रयत्न केले जातील. राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्ष आधीपासूनच कार्यरत असताना, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या मदतीसाठी नवी समांतर यंत्रणा कार्यान्वित करून शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकप्रकारे कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४साली मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री - [सामंत बंधूंना राजन साळवी नको होते, शिंदे सेनेत दोन गट पडले; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा दावा](https://ajinkyabharat.com/samanta-bandhana-rajan-savi-nako-is-shinde-sainet-both/): राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा नकार होता. त्यांना राजन साळवी नको होते. तरी शिंदेंनी साळवींना सेनेत घेतलं, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे सेनेत उद्योग मंत्री उदय सामंत यांना राजन साळवी नको होते शिंदे सेनेत एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत असे तुंबळ शीतयुद्ध तिकडे सुरू आहे त्यामुळे शिंदे सेनेत दोन गट पडले आहेत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. विनायक राऊत यांनी जोरदार टीका - [चेंगराचेंगरीच्या घटनेला प्रवासीच जबाबदार! दिल्ली रेल्वे अधिकाऱ्यांचा अजब दावा, प्रशासनातील त्रुटींना बगल](https://ajinkyabharat.com/chengrachengarichya-ghatnela-migrant/):  नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांची गर्दी एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. तसेत रेल्वेने ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा केल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जातेय. पण अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांची गर्दी एकाएकी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेच्या तपासासाठी भारतीय रेल्वेने उच्चस्तरित समित गठीत केली आहे. याअंतर्गत घटनेदरम्यानचे सर्व व्हिडीओ फुटेज राखून ठेवून त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश - [‘वेळ आलीये…’ अमिताभ बच्चन का सारखं तेच ट्विट करतायत? आता सांगितलं खरं कारण](https://ajinkyabharat.com/way-aaliye-amitabh-bachchans-sarkhan-tech-twit-kartayat-aaye-sangitalam-khar/): अमिताभ बच्चन यांनी केल्या काही दिवसांमध्ये ‘ जाण्याची वेळ आली आहे’ असं ट्वीट वारंवार केलं आहे. 15 फेब्रुवारी 2025ला म्हणजे कालही त्यांनी सेम हेच ट्वीट केलं आहे. पण यावेळी अमिताभ यांनी या ट्वीटचं खरं कारण सांगितलं आहे.     दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या दिवसांपासून एका गोष्टीसाठी चर्चेत आहे. अमिताभ हे गेल्या काही दिवसांपासून एक ट्विट वारंवार करत आहेत. त्या ट्विटवरून आता नेटकरी चांगलेच गोंधळात पडले आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर किती अॅक्टीव्ह असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अमिताभ बच्चन कोणत्याना कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असतात. आणि ते त्यातून वेळ काढून त्यांचे अपडेट ट्विटवरून, इतर सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअरही - [बीडमध्ये मांडवली, मांडवली, मांडवली…सुरेश धस- धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने केला ‘तो’ मोठा गौप्यस्फोट, महायुती धर्मावरच संकट?](https://ajinkyabharat.com/beedamidhye-mandavali-mandavali-mandavali-suresh-dhas-dhananjay-munde-bhetivar-congress-president-banana-to-to-motha-gaupyasta-exhilation-mahayati-dhar/): आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे. विरोधकांच्या आरोपानुसार, बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.   मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे रक्त अद्याप सुकले नाही, तोच याप्रकरणात मोठी भूमिका घेणारे आमदार सुरेश धस मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे. विरोधकांच्या आरोपानुसार, बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष बंटीदादांनी आमदार धसांवर सडकून टीका करतानाच एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे महायुती धर्मावरच संकट ओढावले आहे. आता - [फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात](https://ajinkyabharat.com/fakt-both-tas-ed-hatat-dya-amit-shah-sudha-matoshriit-yehun-siva-sayenat-enters-sanjay-raut-yancha-ghanak/): संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत, ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत. दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्त ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाह सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. विधानसभा निवडणुका झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक मातब्बर नेते जात आहेत. राजन साळवी यांनीही ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवरच जोरदार - [मुंडगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटचा दुजा भाव](https://ajinkyabharat.com/mundgaon-yethil-rastyavaril-encroach/): सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या अधिकारी यांनी लोकांचे पक्के घरे पाडली परंतु मोबाईल टॉवर का पाडण्यात आले नाही? .. सामान्य जनतेचा प्रश्न.   अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्यावर काही दिवसांपूर्वी सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या परंतु मोबाईल टाॅवर सुद्धा रस्त्यात असल्यावरही मोबाईल टाॅवर काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस बजावली नसल्याचे समजते. रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये उल्लेख केला परंतु संबंधित अकोट बांधकाम उपविभाग अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी पक्के घरे पाडली परंतु रस्त्यावर असलेल्या मोबाईल टाॅवर सुद्धा काढण्यात यावा अशी मागणी सुद्धा येथील - [व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कंगना रानौतच्या हॉटेलचे शानदार ओपनिंग, व्हेज थाळी कितीला ?](https://ajinkyabharat.com/vhalantine-de-chaya-divashi-kangana-ranautchaya-hotlcha-fantastic-opening-wage-thi-kitila/): व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कंगना रानौतच्या हॉटेलची शानदार सुरुवात झाली. या रेस्टॉरंटमध्ये पहाडी व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळीदेखील मिळते. डोंगराळ भाग लक्षात घेऊन पहाडी खाद्यपदार्थही येथे उपलब्ध असतील. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत यांचं ‘द माउंटन स्टोरी’ हे रेस्टॉरंट काल व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर सुरू झालं. या रेस्टॉरंटमध्ये पहाडी व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळीदेखील मिळते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कंगनाच्या रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांची गर्दी कमी होती. काही दिवसांपूर्वी, 19 जानेवारीला कंगना यांनी मनालीचे प्रसिद्ध पंडित नितीन शर्मा यांच्याकडून तिच्या रेस्टॉरंटची पूजा केली होती. 14 फेब्रुवारीला पहिल्या दिवशी ना पूजा झाली ना रिबन कटिंग. कंगना या 11 वाजण्याच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये येतीलईल असे - [भारतीय संघाची घोषणा, सचिन तेंडुलकरकडे कर्णधारपद! पठाण बंधू आणि युवराज सिंगचा समावेश](https://ajinkyabharat.com/indian-sanghachi-announcement/): मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. त्याच्याकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचा सामना श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशी होणार आहे. यासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ उतरणार असून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत इंडिया मास्टर्स, श्रीलंका मास्टर्स, वेस्ट इंडिज मास्टर्स, ऑस्ट्रेलियन मास्टर्स, दक्षिण अफ्रिका मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स या संघाचा समावेश आहे. या स्पर्धेत इंडिया मास्टर्स संघाचं नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार आहे. यासाठी भारताच्या 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली - [50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा?](https://ajinkyabharat.com/50-year-old-matoshree-sokbat-kadhali-amhala-tond-ughdayala-lavu-naka-ramdas-kadam-yancha-uddhav-thakranna-gesture/): लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुख स्वत: मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. त्यांनी मुख्यमंत्री पद घेतले नसते तर शिवसेना फुटली नसती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत, त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश - [आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी…, रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती](https://ajinkyabharat.com/aaple-worker-nusate-thunkle-tari-rao-dannavi-punha-ghasrali-mhanale-mhanale-silolyodamadhye-pakistan-sasrakhi-situation/): Raosaheb Danve BJP : भाजपचे रावसाहेब दानवे म्हणजे एकदम रांगडी व्यक्तिमत्व. जे मनात आले ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं, असा त्यांचा स्वभाव, पण याचमुळे ते अनेकदा वादात सापडतात. भाजपाचे रावसाहेब दानवे यांचे काही डॉयलॉग अजरामर झाले आहेत. ते जे बोलतात त्यातून अस्सल गावरान विस्फोट होतातच . त्यांच्या शाब्दिक चकमकीने अनेक जण घायाळच होतात असे नाही तर वाद पण आपसुकच उठतात. शाब्दिक खेळी त्यांना जमत नाही. ते खुलेआम, बेधडक वक्तव्य करतात. त्यांच्या बोलण्यातून खास गावरान रानमेवा कानावर येतो तेव्हा भल्याभल्याचे कान तृप्त होतात. ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं, असा त्यांचा स्वभाव, पण याचमुळे ते अनेकदा वादात - [आम्ही चर्चा करुन तोडगा काढू! ट्रम्प यांच्या 'त्या' ऑफरला भारताचा नकार](https://ajinkyabharat.com/amhi-discussion-karun-todga-kadhu-trump-yanchaya-tya-offerla-bharatacha-denial/): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली महत्त्वाची ऑफर भारताने नाकारली आहे. पीएम मोदी यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भारत आणि चीन प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्ती केली होती त्यास भारताने नकार दिला आहे वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली महत्त्वाची ऑफरला भारताने स्पष्ट नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात गुरूवारी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यावेळी ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्यात मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र भारताने यास नकार दिला. भारताचे म्हणणे आहे की, आम्ही चर्चा करू आणि द्विपक्षीय बैठकीच्या माध्यमातून समस्येवर तोडगा काढू. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी द्विपक्षीय चर्चेद्वारे चीनसोबतचे प्रश्न सोडवण्याच्या भारताच्या - [साळवींपाठोपाठ कोकणातील ठाकरे गटाच्या दुसऱ्या मोठ्या नेत्याकडून खंत व्यक्त, संजय राऊत म्हणाले…](https://ajinkyabharat.com/savipathopath-kokanatil-thackeray-gatachaya-dusya-mothya-netyakadun-khant-sanjay-raut-mahanale/): “थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात. विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात. तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला पक्ष मोठा वाटतो” रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया मला लोकांनी समजावलेलं तुम्ही सुरेश धस यांची बाजू घेऊ नका, ते कधीही पलटी मारतील. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुरेश धस एकच आहेत. ही त्यांच्या स्वार्थाची लढाई आहे. दुर्देवाने ते सत्य होताना दिसतय. मला वाईट वाटतं एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रुचा बाजार मांडला, व्यापार केला. ती लहान मुल न्यायासाठी धसांच्या मागे धावत होती” अशी टीका संजय राऊत - [हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी लक्षात आलं; सुरेश धस आणि मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले](https://ajinkyabharat.com/helicopter-ashtheela-utlaun-divashi-laksht-alan-suresh-dhas-aani-munde-bhetivar-manoj-jarang-sangle/): राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील गुप्त भेटीची बातमी फुटली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाली. त्यामुळे आता या भेटीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ही या भेटीवरून धस यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तर या भेटीवरून सुरेश धस यांना चांगलंच फटकारलं आहे . हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच - [नाशिकच्या सिंहस्थ कुंभ मेळा आयोजनावरुन महायुतीत कोल्ड वॉर, आज एकनाथ शिंदेंची स्वतंत्र बैठक](https://ajinkyabharat.com/nashikachaya-simhastha-kumbh-in-planwarun-mahayutit-cold-war-today-eknath-shindenchi-independent-meeting/): काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभ मेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहस्थ कुंभ मेळ्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीला गिरीश महाजन अनुपस्थित असतील. सध्या उत्तर प्रदेश प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु आहे. त्यानंतर 2027 साली महाराष्ट्रात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभ मेळ्याच्या आयोजनावरुन महायुतीमध्ये वेगवेगळ्या बैठकांच सत्र सुरु आहे. एकप्रकारे महायुतीमधील कोल्ड वॉर यातून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभ मेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहस्थ कुंभ मेळ्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. या - [गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं… काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?](https://ajinkyabharat.com/guwahatila-gelo-tevhach-uddhav-thackeray-yancha/): गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं… काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय? आघाडीत बिघाडी झालीच आहे. आता थोड्याच दिवसात ते जाहीर करतील, असा दावा करतानाच आगामी राजकारणाला चांगलं वळण लागेल आणि चांगल्या लोकांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राचा कारभार चालेल, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आधीच कोकणात विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यात राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या पडझडीवरून ठाकरे गटावर त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे - [दिल्लीत ऑपरेशन टायगर, डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाचं उद्धव सेनेला खिंडार? श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यावर ठाकरेंचे खासदार](https://ajinkyabharat.com/delhi-operation-tiger-dinner-diplomacetoon-shinde-gatacham-uddhav-senla-khendar-srikanth-shindenchya-bangalayavar-thakranche-khasdar/): Operation Tiger in Delhi : ‘ऑपरेशन टायगर’ ने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहुल लागली आहे.उद्धव सेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मंत्री उदय सामंत यांनी तर उद्धव सेनेचे खासदार, आमदार शिंदे गटात येणार असल्याचे दावोस दौऱ्यातच सांगितले होते. ऑपरेशन टायगर’ ने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहुल लागली आहे. एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला ‘एक धक्का और दो’ चा नारा बुलंद करण्यात आला आहे. माजी आमदार राजन साळवी हे आज शिंदे गोटात येणार आहे तर दुसरीकडे दिल्लीतून उद्धव सेनेला दोन दिवसांपासून वाईट बातम्यांचे खलिते मिळत आहेत. अगोदरच एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळा - [मला कोणी काम देत नाही, त्यांना वाटत असेल की मी... महागुरु सचिन पिळगावकर यांची खंत](https://ajinkyabharat.com/mala-koni-kam-deat-nahi-tyana-watat-asal-ki-me-mahaguru-sachin-pirgavakar-yanchi-khant/): Sachin Pilgaonkar Work: सचिन पिळगांवकर हे मराठीसोबतच बॉलिवूडमधलेसुद्धा लोकप्रिय व्यक्तीमत्व आहेत. पण आता त्यांनी कोणीच आपल्याला काम देत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. मुंबई- सचिन पिळगावकर यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आजवर सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या आहेत. केवळ अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शक निर्माता लेखक आणि गायक म्हणून सुद्धा ते लोकप्रिय आहेत. मराठी सोबतच हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी आपली छाप पाडली होती. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि त्यात अभिनय सुद्धा केलासचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी गोव्यातील पिलागाव येथील सारस्वत ब्राह्मण कुटुंबात मुंबईत झाला. त्यांचे - [आरसीबीने भाकरी फिरवली, नवीन कर्णधाराची घोषणा, युवा खेळाडूकडे सोपवली जबाबदारी](https://ajinkyabharat.com/rcbne-bhakri-firwali-naveen-karnadharachi-declaration-young-khedukde-sopwali/): RCB Captain Announced IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाचा कर्णधार कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अशातच चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली असून आरसीबीने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. मुंबई : क्रीडा विश्वातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या १८ व्या मोसमासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आरसीबीने कर्णधारपदाची जबाबदारी स्टार खेळाडू रजत पाटीदार याच्याकडे सोपवली आहे. आरसीबीच्या चाहत्यांना आशा होती की पुन्हा एकदा विराट कोहलीकडे कर्णधारपद जाईल. पण टीम मॅनेजमेंटने युवा खेळाडू रजत पाटीदारच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतापदावर नाव कोरता आलेले नाही. यंदा रजत पाटीदारच्या - [अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्सच्या घर वापसीबद्दल अखेर आनंदाची बातमी](https://ajinkyabharat.com/holiday-adaklelya-sunita-williamschaya-ghar-banebaddal-akhher-anandchi-baatmi/): Sunita Williams : मागच्या आठ महिन्यांपासून अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांच्या घरवापसी बद्दल एक आनंदाची बातमी आहे. सुनीता विलियम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या. नासाच्या दोन अंतराळवीरांच ठरलेल्या वेळेआधी पृथ्वीवर आगमन होऊ शकतं. अंतराळ संस्थेनुसार, स्पेसएक्स आगामी अंतराळ मोहिमांसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावं, यासाठी हा बदल केला जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी दोन आठवड्याने कमी होणार आहे. मागच्या आठवड्यात बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आठ महिने पूर्ण झालेत. सुनीता - [Kaveri Engine Project : फायटर जेटसाठी भारत स्वत:च इंजिन बनवू शकेल का? कुठपर्यंत पोहोचलं कावेरी इंजिन प्रोजेक्ट?](https://ajinkyabharat.com/kaveri-engine-project-fighter-jetsathi-bharat-swatch-engine-banavu-shakels-kuthparayant-pohochachalon-kaveri-engine-project/): Kaveri Engine Project : आपण स्वबळावर ‘तेजस’ हे फायटर विमान बनवलय. पण या विमानांसाठी ज्या इंजिनची आवश्यकता आहे, ते आपल्याकडे नाहीय. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावं लागतय. इंजिन निर्मितीमध्ये स्वावलंबी होण्यासाठी आपणही एका खास मिशनवर काम करतोय, त्या बद्दल जाणून घ्या. ‘तेजस’च्या रुपाने भारताने स्वबळावर फायटर विमान विकसित केलय. पण कुठलही लढाऊ विमान, हेलिकॉप्टर किंवा UCAV बनवण्यासाठी एका चांगल्या इंजिनाची आवश्यकता असते. भारताकडे स्वत:च फायटर जेट आहे. पण इंजिनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावं लागतय. असं नाहीय की, आपण स्वबळावर इंजिन विकसित करण्याचे प्रयत्न सोडून दिलेत. भारतही फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर काम करत आहे. या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी - [Rajan Salvi : अखेर राजन साळवींनी ठाकरे गट सोडण्यामागच खरं कारण सांगितलं, या नेत्याचं घेतलं नाव](https://ajinkyabharat.com/rajan-salvi-akhher-rajan-sastrai-thackeray-gat-sodanyamagach-khar-sangitalam-or-netyacham-ghetalam-boat/): Rajan Salvi : “मी पस्तीस वर्षे शिवसेनेत काम केलं. मी माझ्या कुलदेवतेला स्मरून सांगतो, मी जे काम माझ्या मतदारसंघात केलं ते प्रामाणिकपणे केलं. जो आदेश उद्धव ठाकरेंनी दिला, त्याचं पालन मी केलं आहे. एकाचाही पैसा मी घेतला नाही, जर घेतला असेल तर आरोप सिद्ध करा, एक तर स्वतः संन्यास घ्या, नाहीतर मी संन्यास घेतो” विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत पराभवाला जी कारण आहेत, ती माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यानंतर मी शांत होतो, आज मी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असं शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राजना साळवी बोलले. “माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव - [महाराज, इतिहास समजून घ्या, ज्योतिरादित्य शिंदेंच्या मराठा स्वाभिमानाला राऊतांचे इतिहासाच्या दाखल्यासह थेट प्रत्युत्तर](https://ajinkyabharat.com/maharaj-history-samjoon-gha-jyotiraditya-shindenthya-maratha-swabhimanala-rautancha-itihasachaya-prayasah-theate-response/): MP Sanjay Raut attack on Jyotiraditya Scindia : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्याचे पडसाद अजूनही दिल्लीसह राज्यात उमटत आहे. ज्योतिरादित्य शिंदेंना राऊतांनी असे प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने महाविकास आघाडीलाच नाही तर राज्यातील राजकारणाला हादरे बसले. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप आला. एकनाथ शिंदे यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाल्याने उद्धव ठाकरे गटाचा तिळपापड झाला. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेना फोडणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला पवारांनी जायला नको होते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गोटातून उमटली. त्यावरून राज्यात खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्यातच आता केंद्रीय - [पाणलोट यात्रा’ माती व पाण्याचे महत्त्व पटवून देईल – मंत्री संजय राठोड](https://ajinkyabharat.com/panalot-yatra-mati-and-panyache-importance-patwoon-deel-minister-sanjay-rathod/): यवतमाळ | 8 फेब्रुवारी 2025 – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंधारण जनजागृतीसाठी आयोजित पाणलोट रथयात्रेचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथे झाला. यात्रेच्या माध्यमातून भावी पिढीला मृद व जलसंधारणाचे महत्त्व समजावले जाईल, तसेच दुष्काळ व टँकरमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. यात्रेचे वैशिष्ट्ये: ✔ 140 प्रकल्प क्षेत्र, 30 जिल्हे, 97 तालुके व 360 गावे व्यापणार ✔ 50 दिवस जनजागृती अभियान ✔ नवीन जलसंधारण कामांचे भूमिपूजन, वृक्षारोपण, गाळमुक्त धरण उपक्रम ✔ पाणलोट क्षेत्रात आभासी सहलीचा अनुभव व माती-पाणी परीक्षण यात्रेच्या शुभारंभावेळी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. तसेच - [स्वच्छतागृहाची दुरावस्था](https://ajinkyabharat.com/cleanliness/): स्वच्छतागृहात घाणीचे प्रचंड साम्राज्य महात्मा फुले चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था, ‘स्वच्छ भारत’ला ग्रहण! प्रतिनिधी यवतमाळ, दि. 8 : एकीकडे ’स्वच्छ भारत अभियाना’चा डंका पिटला जातो आहे. तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागातील महात्मा फुले चौकात मात्र या अभियानाला हरताळ फासल्या जात आहे. येथील सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे अस्वच्छता आणि दुर्गंधीचे आगार बनले आहे. रविदास नगरातील या स्वच्छतागृहाची अवस्था इतकी भीषण आहे की, परिसरातून नाक दाबूनच जावे लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वच्छतागृहाची अनेक दिवसांपासून साफसफाई झालेली नाही. आतमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीमुळे श्वास घेणेही मुश्किल झाले आहे. या स्वच्छतागृहाचा वापर परिसरातील रहिवाशांसह - [अकोला-आपातापा मार्गावर भीषण अपघात : बोलेरो, ट्रॅक्टर आणि कारचा विचित्र अपघात, अनेक जखमी](https://ajinkyabharat.com/akola-emergency-margavar-hari-aapar-bolero-tractor-aani-karcha-strange-strange-disruptions-many-wounds/): अकोला-आपातापा मार्गावर भीषण अपघात : बोलेरो, ट्रॅक्टर आणि कारचा विचित्र अपघात, अनेक जखमी अकोला ते आपातापा रोडवर आपातापा गावाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. पिकअप बोलेरो आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या जोरदार धडकेत मागून येणाऱ्या चारचाकी कारलाही फटका बसला या विचित्र अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची भीषणता आणि मदतकार्य अपघात इतका भीषण होता की बोलेरो आणि ट्रॅक्टरच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य हाती घेतले. आपातकालीन सेवा तातडीने - [ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार](https://ajinkyabharat.com/grampanchayat-maigav-bazaar-yehe-nali-bandamat-motha-corruption/): ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार माळेगाव बाजार प्रतिनिधी अजिंक्य भारत तेल्हारा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले माळेगाव बाजार ग्रामपंचायत ही खूप मोठी आहे या ग्रामपंचायती सदस्य संख्या 12 असून या ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे त्यांच्या समवेतच नाली बांधकाम सुद्धा करण्यात आले आहे या नाली बांधकामाचा निधी जवळपास अंदाजे सहा लाख रुपये इतका आहे यामध्ये या बांधकामाचे कंत्राटदार प्रसाद देशमुख तेल्हारा यांच्याकडे आहे तसेच या बांधकामामध्ये कमी दर्जाचे लोखंड वापरण्यात आले आहे तसेच बऱ्याच ठिकाणी कामांमध्ये तफावत दिसून येत आहे हा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराविषयी गावातील सुज्ञ नागरिक ग्रामपंचायत - [‘कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया…’, दिल्ली निवडणूक निकालादरम्यान कुमार विश्वास यांची पोस्ट व्हायरल](https://ajinkyabharat.com/never-you-could-not-hear-i-could-not-say/): ‘कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया…’, दिल्ली निवडणूक निकालादरम्यान कुमार विश्वास यांची पोस्ट व्हायरल डॉ.कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतो आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात. कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणातही प्रवेश केला होता. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी वेगळा मार्ग निवडला. आप मधून बाहेर पडल्यानंतर ते इशाऱ्यांमध्ये, मिश्किल टिपण्णी करत खोचक टोला लगावतात, कधी कधी चिमटेही काढतात. आज दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल असून प्रपोज डे सुद्धा आहे. याच दरम्यान कुमार विश्वास यांनी काव्यात्मक शैलीत पोस्ट शेअर - [मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला](https://ajinkyabharat.com/chief-minister-koni-basla-mhanje-shahana-tharat-nahi-sanjay-raut-yancha-chief-minister/): फडणवीस यांचा राष्ट्रीय अभ्यास कमी – संजय राऊत यांचा घणाघात दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री झालं म्हणजे शहाणा झालो असं नाही. काही भाग्य योग असतात आणि काही फ्रॉड भाग्य योग असतात. हे सरकार फ्रॉड भाग्य योगाने आलेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली. फडणवीस यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “फडणवीस अजून राष्ट्रीय नेते नाहीत. त्यांचा राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी अभ्यास करावा. जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.” दिल्लीतील निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा - [इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा '​वर्षा'वर शिवसेना प्रवेश](https://ajinkyabharat.com/ikade-thakkari-hasta-shivbandhan-book-postakachan-tikde-shivbandhan-sodun-daha-janancha-salav-shiv-sena-entry%e0%a4%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/):     Uddhav Thackeray : इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा ‘​वर्षा’वर शिवसेना प्रवेश   छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे मोठा झटका बसला   पक्षाच्या दहा माजी नगरसेवकांनी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.   प्रवेश करणाऱ्यांमध्ये पालिकेच्या माजी सभापती, माजी सभागृह नेत्यांचा समावेश आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.   कालच्या दिवसात ठाकरेंचे सहा खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा असतानाच संभाजीनगरमध्ये मात्र खरोखर धक्का बसला.   संजय शिरसाट यांचा ठाकरे गटाला झटका   छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा - [Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?](https://ajinkyabharat.com/delhi-election-result-2025-delhi-mussalimbhul-matdarsanghat-bjp/): Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) सध्या ट्रेंडनुसार मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या भाजप 43, आप (AAP) 27 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस (Congress) एकाही जागेवर आघाडीवर नाही. तर दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका दिसून येत आहे. दिल्लीत 13 टक्के मुस्लीम मतदार असून पाच जागांवर याआधी मुस्लीम आमदार निवडून आले आहेत. यंदा दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले आहे. मुस्तफाबाद, बल्लीमारन, सीलमपूर, - [अखेर अपघात टाळण्यासाठी अकोला नाका रेल्वे पुलावर लागणार पाथदिवे](https://ajinkyabharat.com/akhher-apush-tananyasathi-akola-naka-railway-pulawar-laganar-pathdive/):   मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांच्या पुढाकारणे ब्रिजवर रोषणाई   अकोला नाका जवळील रेल्वे पूल सुरु झाल्यापासून वादग्रस्तपूल अशी या ब्रिजची ओळख आहे. कित्येक अपघात ब्रिजवर झालेले आहेत. अनेक लोकांना जिव गमावा लागला. अनेक किरकोळ व भीषण अपघात या ब्रिजवर झालेले आहेत. ब्रिजवर सायंकाळच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा हा पुल ठरत आहे. ब्रिजवर पथदिवे लावण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी शहराचे वतीने, 6 नोव्हेंबर 2024 रोजी,विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांना आमरण उपोषण करावे लागले. यावेळी अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे यांनी पथदिवे लावण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यात आले होते. ब्रिजवर ट्रक व दुचाकी अपघातामध्ये कु. नम्रता - [अकोला पोलिसांसाठी खुली चर्चा – गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा सहभाग](https://ajinkyabharat.com/akola-polisanasathi-open-discussion-minister-of-state-for-home-pankaj-bhoir-yancha-participation/):   अकोला पोलिसांसाठी खुली चर्चा – गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा सहभाग कर्तव्यातील अडचणींवर चर्चा – पोलिसांच्या समस्यांवर लवकरच तोडगा राज्य सरकारचा पोलिसांना दिलासा – गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासनअकोला पोलिसांनी अनोखी संकल्पना राबवून आज पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत खुली चर्चाचं आयोजन केलं होतं.. यावेळी राज्याचे गृह मंत्री ( ग्रामीण ) पंकज भोयर यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला… या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावितांना येणाऱ्या समस्या मांडल्या… यावेळी पोलिसांच्या या समस्यावर राज्य सरकार विचार करून लवकरच यावर तोडगा काढणार असल्याचा आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला आहेय.. For more news visit: https://ajinkyabharat.com/9140-2/ - [अकोल्यातील बेघर निवारा केंद्रात मोठा घोळ आमदार अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन](https://ajinkyabharat.com/9140-2/): अकोल्यातील बेघर निवारा केंद्रात मोठा घोळ आमदार अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात स्टिंग ऑपरेशन केलेय.. अकोल्यातल्या माता नगरात नव्याने स्थापन झालेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात आमदार अमोल मिटकरींनी आकस्मिक भेट दिलीय. रात्री उशिरा अमोल मिटकरी थेट बेघर निवारा केंद्रावर दुचाकीने पोहोचले.. आणि या बेघर निवारण केंद्रात मोठा घोळ असल्याचा त्यांच्या पाहणीत दिसून आलाय.. बेघर निवारा केंद्रातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना येथे मूलभूत सुविधा नसल्याचं मिटकरींच्या पाहणीतून समोर आलंय. अनेकांना वेळेवर औषधांचा पुरवठा होत नाहीये, जेवण्याची पाहिजे तशी व्यवस्था येथे नाहीये.. महिन्याकाठी इथल्या नागरिकांना मिळणाऱ्या 2 हजार रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, अशा तक्रारी इथल्या नागरिकांनी - [अकोल्यात बांगलादेशी नागरिकांचा अवैध वावर? किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप](https://ajinkyabharat.com/9137-2/):   अकोल्यात बांगलादेशी नागरिकांचा अवैध वावर? किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप रामदासपेठ पोलीस ठाण्यात 80 जणांविरोधात तक्रार दाखल, पोलिस कारवाईला सज्ज अकोला, दि. ६ – अकोला शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी यापूर्वीच 12 जणांविरोधात तक्रार केली होती, ज्यामधून दोन जणांना अटक करण्यात आली. मात्र, आज त्यांनी नव्या तक्रारीसह तब्बल 80 संशयितांची यादी पोलिसांना सादर केली आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्यात सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीवर FIR दाखल करण्यात आला असून, यासोबतच 80 पुरावेही पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत. बनावट आधार कार्ड व जन्म दाखल्याचा घोटाळा? सोमय्या यांनी आरोप केला आहे - [पातूर येथील आयुर्वेद रुग्णालय आता आरोग्य योजनेच्या कक्षेत](https://ajinkyabharat.com/patur-yethil-ayurveda-rugnalaya-comes-arogya-yojnechya-charate/): पातूर येथील आयुर्वेद रुग्णालय आता आरोग्य योजनेच्या कक्षेत पातूर प्रतिनिधी | दि. 6 फेब्रुवारी 2025 पातूर : आमदार डॉ. राहुल पाटील शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत येणारे नलिनीताई राऊत ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय लवकरच महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कक्षेत समाविष्ट होणार आहे. यामुळे या भागातील रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाभरातील सर्व रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पातूर येथील आयुर्वेद रुग्णालयाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी शल्य चिकित्सक तुरुंग तुषार वारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी - [आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष](https://ajinkyabharat.com/alegawatil-bus-nivara-banala-jeevaghena-related-to-the-enlightenment/): आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आलेगाव दि.४ प्रतिनिधी येथील प्रवाशी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली असून सदर निवारा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन पुरातन प्रवाशी निवारा बांधण्याची गरज आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील प्रवाशांना बसच्या प्रतिक्षे करीता पूर्वी काळी बांधलेल्या प्रवासी निवाऱ्याची गेल्या काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून निवाऱ्यावरील सिमेंटचे पत्रे तुटलेले असून पत्र्याखालील लाकडी जोडणी तुटलेली आहे. त्यामुळे,सदर प्रवाशी निवारा हा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. दि ३ फेब्रुवारी रोजी अनेक महिला प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या असताना,माकडांच्या झुंडीने सदर प्रवाशी निवाऱ्यावर तांडव - [मुंडगाव ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन घोटाळा उघड – २७ लाखांचे बिल, पण काम गायब!](https://ajinkyabharat.com/mundgaon-grampanchayaticha-ghankchara-administration-scam-ughd-24-lakhs-bills/): मुंडगाव ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन घोटाळा उघड – २७ लाखांचे बिल, पण काम गायब! मुंडगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर वरिष्ठांचे दुर्लक्ष! अकोट शहर प्रतिनिधी | राजकुमार वानखडे तालुक्यातील संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंडगाव ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी २७ लाख रुपयांचे बिल काढले असतानाही प्रत्यक्षात हे बांधकाम पूर्ण झालेले नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून या प्रकल्पासाठी लाखो रुपयांचे अनुदान मिळाले असतानाही , २०२३ पासून आजपर्यंत काम अपूर्ण स्थितीत आहे. ग्रामपंचायतीकडून भ्रष्टाचाराचा आरोप ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी घेतला, पण काम सुरू झाले नाही किंवा अपूर्ण सोडले गेले. विशेष म्हणजे, या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र - [राजकीय द्वेषातून कार्ला गावच्या सरपंचावर हल्ला !](https://ajinkyabharat.com/government-malice-carla-gavchaya-sarpanchawar/): राजकीय द्वेषातून कार्ला गावच्या सरपंचावर हल्ला! बौद्ध संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पातूर प्रतिनिधी | दि. ६ फेब्रुवारी २०२५ पातूर तालुक्यातील कार्ला गावात सरपंचावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावाच्या विकासकामांना अडथळा आणणाऱ्या काही व्यक्तींनी राजकीय द्वेषातून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता, मात्र बौद्ध संघर्ष समितीच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याचा घटनाक्रम कार्ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते विकास, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि दलित वस्त्यांमधील विकासकामे सुरू होती. मात्र, गावातीलच सोमनाथ बोबडे हा या कामांना सातत्याने अडथळा आणत असल्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच रामराव बोडदे आणि - [महाराष्ट्रात घरगुती वीज दरात 23% कपात; शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित दहावी-बारावीच्या परीक्षा सुरक्षिततेच्या कडेकोट बंदोबस्तात](https://ajinkyabharat.com/maharashtra-gharguti-viz-daraat-23-kapat-shetakyanasathi-divasa-vizpurwatha-sure-dahavi-baravichya-examination-sachachaya-kadkot-ban/): अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून, याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाखालील अचूक नियोजनाचे फलित आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले हे पाऊल १३ कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी कल्याणकारी ठरणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे केवळ शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुनिश्चित होणार नाही तर अपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल. यामुळे महाराष्ट्र अधिक ऊर्जावान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार - [शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करा](https://ajinkyabharat.com/shetak-yancha-jeevanman-achavanyasathi-teaching-tantra-gyan-amending/): डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शन अकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला. या समारंभात ४,०४० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे - [स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या कारवाईत मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणारे २ आरोपी अटकेत](https://ajinkyabharat.com/local-gunhe-branch-akola-yannchaya-action-mandiratil-danpeti-fodoon-karanare-2-accused-attake/): अकोला: अकोला जिल्ह्यात मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास व अटकेची कारवाई: अकोला जिल्ह्यात मंदिर दानपेटी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला निर्देश दिले होते. त्यानुसार, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे शिवणी परिसरात संशयित आरोपी दीपक प्रकाश डोंगरे (वय २४, रा. आंबेडकर नगर, शिवणी, अकोला) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान, त्याने आपल्या साथीदार नागेश परसराम सावकार (वय २६, रा. आंबेडकर नगर, शिवणी, अकोला) सोबत मिळून मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. या आरोपींनी - [अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा भव्य मुकमोर्चा](https://ajinkyabharat.com/akola-district-magistrate-office/): अकोला: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. प्रशिक्षणार्थींसाठी न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, या उद्देशाने हा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला. प्रमुख मागण्या: प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगार: सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना त्या आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. कार्यकाळ वाढविण्यात यावा: युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढवावा, जेणेकरून अधिकाधिक युवकांना फायदा मिळेल. विद्यावेतन वाढवावे: प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ करावी. सरकारी भरतीत १०% आरक्षण: सरकारी नोकरी भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींसाठी १०% जागा राखीव ठेवाव्यात, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि त्वरित अंमलबजावणी करावी, अशी - [अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, अकोल्यात तीव्र निषेध](https://ajinkyabharat.com/amritsaramadhye-dr-babasaheb-ambedakranya-putuyachi-todfod-akol-acute-prohibition/): अमृतसर/अकोला:  २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याची लाजिरवाणी घटना घडली. अमृतसरमधील हेरिटेज स्ट्रीटवर उभारलेल्या पुतळ्यावर एका व्यक्तीने हातोड्याने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात या घटनेनंतर लोकांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपी आकाशदीप सिंग (राहणार मोगा, पंजाब) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्याने हे कृत्य का केले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अकोल्यात तीव्र प्रतिक्रिया, वंचित बहुजन आघाडीचा निषेध या घटनेचे पडसाद अकोल्यात उमटले असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन छेडले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. यावेळी वंचित - [अकोल्यात शेतकऱ्यांचा ‘जागर आंदोलन’, सरकारच्या धोरणांविरोधात भजनाच्या तालावर निषेध](https://ajinkyabharat.com/akolidhi-shetkyancha-jachar-andolan-sarkarchaya-dhoranaonaan-bhajnachaya-talwar-prohibition/): अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा. सरसकट कर्जमुक्ती द्यावी. सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा. स्वामिनाथन आयोग लागू करावा. पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये. कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा. रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे. कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी. रात्रभर सुरू राहिले आंदोलन हे आंदोलन - [“लोकशाही वाचवण्या‌साठी एका व्यासपीठावर या”, काँग्रेसच्या बड्या नेत्याची राज ठाकरेंना साद](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%8f/): विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण ई“लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ताशेरे ओढले. ते आज मुंबईत बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे. व्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत. त्यातच आता - [सोने-चांदीचा सलग दुसर्‍या दिवशी ग्राहकांना दिलासा, किंमती इतक्या उतरल्या](https://ajinkyabharat.com/gold-and-silver%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%97-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8du200d/): गेल्या दोन आठवड्यात महागाईचे तोरण बांधणाऱ्या सोने आणि चांदीने दोन दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या मौल्यवान धातुच्या किंमती उतरल्या आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीने महागाईचा झेंडा लावला. ग्राहकांना मोठा फटका बसला. बजेटपूर्वी किंमती चढ्याच राहण्याची भीती व्यक्त होत होती. या काळात सोने 3,000 रुपयांनी तर चांदी हजार रुपयांनी महागली होती. पण या सोमवार-मंगळवारी दोन्ही धातुत घसरण झाली. ग्राहकांना दिलासा मिळाला. लग्न सराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मौल्यवान धातू खरेदीची संधी मिळाली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती.15 दिवसात सोने 3000 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्याच्या - [‘या’ देशाच्या नेत्यावर ट्रम्प यांचा जास्त विश्वास, मिळणार व्हाइट हाऊसमध्ये येण्याचा पहिला मान](https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/): डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेत सत्तेवर आले आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणात अनेक बदल होणार आहेत. अमेरिकेची जागतिक राजकारणात एक महत्त्वाची भूमिका आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कुठल्या देशाचा नेता सर्वात जास्त जवळचा आहे? ते स्पष्ट झालय. त्या नेत्याला व्हाइट हाऊसमध्ये येण्याचा मान मिळाला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची मैत्री पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बेंजामिन नेतन्याहू व्हाइट हाऊसमध्ये जाणारे पहिले परदेशी नेते ठरले आहेत. माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना 4 फेब्रुवारीला व्हाइट हाऊसमध्ये बोलावलं आहे. व्हाइट हाऊस आणि नेतन्याहू यांच्या कार्यालयाने बातमी खरी असल्याच सांगितलं आहे.या यात्रेची वेळ खूप - [बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला](https://ajinkyabharat.com/binkhatyachan-minister-kalam-tari-eknath-shinde-minister-sodanar-naheit-sanjay-raut-yancha-tola/): राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत. पण मुंडेंना खुलासा द्यायला दिल्लीत जावं लागतं. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत आहेत. तरीही ते दिल्लीत गेले. ही महाराष्ट्राची अवस्था आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. आपण नाराज आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून समोर येऊन सांगितलं पाहिजे. किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी याचा खुलासा केला पाहिजे, असं सांगतानाच एकनाथ शिंदे ज्या अर्थी मंत्रिपदाच्या - [लाचखोरी भोवली; पोलिस कर्मचाऱ्यासह दलाल अटकेत.](https://ajinkyabharat.com/lachkhori-bhowli-polis-karchayasah-dalal-attake/): दहीहांडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात ८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलिस शिपाइ प्रफुल्ल जनार्धन दिंडोकार वय ३३ आणि दलाल शंकर जानराव तरोळे वय ६५ यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी अटक केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दहीहांडा पोलिस ठाण्यात संज्ञान न घेण्यायोग्य (एनसी) प्रकरण दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस शिपाइ दिंडोकार याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ८ हजार रुपयांवर आली. याप्रकरणी ‘एसीबी’ने तक्रारदाराची खातरजमा करून सापळा रचला या सापळ्यात लाचखोर अलगद अडकले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, - [मोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 हून जास्त भाविक जखमी, अमृत स्नान रद्द](https://ajinkyabharat.com/muthi-baatami-mahakumbh-in-chhengrachengari-30-hoon-jastha-bhavik-jakhmi-amrit-snan-canceled/): महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले. यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.महाकुंभ मेळ्यादरम्यान मौनी अमावस्येनिमित्त संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला आहे. अमृत ​​स्नानसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली आहे. ही गर्दी इतकी जास्त होती की, काही क्षणातच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णवाहिकेने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे. महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना - [सुपारी अन् आत्महत्या… राज्यात कुठे घडल्या 3 हादरणाऱ्या घटना, नेमकं काय घडलं?](https://ajinkyabharat.com/betel-nut-and-suicide-rajyaat-kuthe-ghadlya-3-gales/): अल्पवयीन मुलांच्या पालकांची चिंता वाढवणाऱ्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या तीन घटना आहेत. पहिली घटना आहे नाागपुरातली. धनतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षाच्या मुलीन ऑनलाईन गेमच्या टास्कमुळे आपला जीव गमावला. १७ वर्षाची ही मुलगी सतत ऑनलाईन गेम खेळायची. डेथ हा शब्द गुगलवर सर्च करायची. ही मुलगी एका ऑनलाईन गेमच्या अखेरच्या टास्कमध्ये असावी असा संशय आहे. आत्महत्येपूर्वी तिने ऑनलाईन चाकू मागवल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय. सोमवारी सकाळी आईवडिलांना ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली. मात्र यावर अजूनपर्यंत कुठलीही स्पष्टता नाही. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे. दुसरी घटना आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातली. माढा तालुक्यातल्या अडेगावमध्ये - [एसटी बस भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन, बसस्थानकावर चक्काजाम](https://ajinkyabharat.com/st-bus-bhadevadhiva-protest-uddhav-thackeray-movement-basasthanakawar-chakkajam/): अकोला: राज्य सरकारच्या १५ टक्के एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली असून, अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “लालपरीचे भाडे वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. हा निर्णय तातडीने मागे घेतला जावा,” अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी संताप व्यक्त करत एसटी बसच्या चाकांची हवा सोडली. तसेच परिवहन मंत्री आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाडेवाढीच्या निर्णयाला “सामान्य जनतेवर अन्यायकारक” ठरवले. “आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी एसटी सेवा ही जीवनवाहिनी - [रुढी परंपरेला फाटा देत वडिलांच्या अस्थी व राख शेतात दफन](https://ajinkyabharat.com/rudhi-tradition-phata-deet-vadilanchaya-bone-and-ash-sheetat-buried/): रुढी परंपरा मोडीत काढून वडिलांच्या अस्थी व राख केली शेतात दफन अकोट शहर प्रतिनिधी.. तालुक्यातील नेव्होरी बु येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी गटविकास अधिकारी बाबाराव व समाजसेवक पंजाबराव पाचपाटील यांचे वडीलांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले तेव्हा त्यांची अस्थी व राख हि या भावंडांनी सामाजीक व धार्मिक रुढी परंपरा ह्या मोडीत काढण्यासाठी समाज लोकांना त्याची स्वस्ता पासून सुरवात करणेसाठी अस्थी व राख स्वताच्या शेतात नेऊन दफन केली. आकोट येथून जवळच असलेल्या नेव्होरी बु . येथील . सामाजीक कार्यकर्ते पंजाबराव पाचपाटील यांचे वडील शालीकराम मारोती पाचपाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दि.२५ जानेवारी रोजी निधन झाले होते त्यानंतर त्यांनी वडीलांचा अस्थी विसर्जन करण्याच्या - [पृथ्वीवरचा सर्वाधिक श्रीमंत राजकारणी, २० महाल, गुप्त घोस्ट ट्रेन, तब्बल २०० अब्ज डॉलरची संपत्ती](https://ajinkyabharat.com/prithvivarcha-most-srimanta-rajakarni-20-mahal-gupta-ghost-train-tabbal-200-abj-dollars/): २००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर एक अहवाला सादर केला होता. रशियाचे अध्यक्ष हे जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्ती असल्याचा दावा त्या अहवालात केला आला होता. त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे.पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत नेता म्हणून व्लादीमीर पुतीन यांचे नाव घेतले जाते. व्लादिमीर पुतिन यांनी स्वत:ला रशियाचे तहहयात अध्यक्ष करुन टाकले आहे. व्लादीमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष असून ते जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी देखील आहेत.पुतिन यांना वार्षिक 140,000 डॉलर  (सुमारे 11.7 कोटी रुपये ) वेतन मिळते. २००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर सादर केलेल्या अहवालात पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. - [शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर](https://ajinkyabharat.com/shevatchaya-shakat-7-dhawanchi-thunder-pahilya-4-chendoot-4-wicket-tarhi-golandajawar-footlum-asan-khapar/): क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ आहे. या खेळात कधी फासे पलटतील सांगता येत नाही. एखादा अचानक हिरोपासून विलेन बनतो. असंच काहीसं एका सामन्यात पाहायला मिळालं. शेवटच्या षटकात चार चेंडूंवर चार विकेट घेऊनही गोलंदाज विलेन ठरलं आहे. क्रिकेटमध्ये काही क्षण असा असतात की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही. अगदी लगान चित्रपट पाहताना ड्रामा, थ्रिलर सर्व काही अनुभवता येतं. विजयाचा घास तोंडातून खेचून आणण्याचे अनेक प्रसंग आतापर्यंत क्रीडाप्रेमींनी पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. या सामन्यात एक गोलंदाज सुरुवातील हिरो झाला. मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला विलेन - [’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप’; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता ‘तो’ पोलीस अधिकारी](https://ajinkyabharat.com/15-jcb-100-rakheche-tipper-matkyavalayasokat-wardy-partnership-suresh-dhasanchaya-nishinyawar-comes-to-to/): सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. वाल्मिक कराड प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी-ज्यांनी वाल्मिक कराडला फरार होण्यास मदत केली होती, त्यासंबंधीचे पुरावे, कागदपत्रं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करावं अशी मागणी धस यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री येत्या 5 तारखेला आष्टीला येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन साहेबांनी दिलंय. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह जवळपास २८०० कोटी रुपयांचा प्रकल्प - [महाकुंभसाठी जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर हल्ला; खिडक्या-दारांचे नुकसान](https://ajinkyabharat.com/mahakumbhasathi-janya-special-trainyar-halla-khidkya-darchare-damage/): प्रयागराज: महाकुंभसाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ट्रेनच्या खिडक्या आणि दरवाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री घडली, जेव्हा महाकुंभसाठी जाणारी विशेष ट्रेन एका छोट्या स्थानकावरून जात होती. समाजकंटकांनी अचानक ट्रेनवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीमुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काही दरवाजेही नुकसानग्रस्त झाले. हल्ल्यावेळी ट्रेनमध्ये असलेले प्रवासी घाबरले. अनेक प्रवाशांनी आपल्या सामानासह सीटच्या खाली लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला आणि काही प्रवाशांना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक - [अकोला: भाजपाच्या महिला आघाडीचे हळदीकुंकू कार्यक्रमात मातृशक्तीला एकत्र करण्याचा संदेश](https://ajinkyabharat.com/akola-bjp-chhai-women-aghadic-hadikunku-program/): अकोला शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात कमल सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे यांनी हळदीकुंकू आणि मकर संक्रांतीच्या महत्त्वावर भाष्य करत, परंपरांचा आदर राखून महिलांना एकत्र करून, परिवार व राष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प केला. सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी सनातन धर्माच्या परंपरांचा आदर करणारी आहे आणि हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन यासाठी महत्त्वाचे आहे की, महिलांना एकत्र करून, त्यांना विविध दृष्टीकोनातून मार्गदर्शन मिळावे आणि एक नवा समाज घडवता येईल. या कार्यक्रमात बाळापुर तालुक्यातील नांदखेड टाकली येथील सरिता विपुल घोगरे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम - [एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन](https://ajinkyabharat.com/st-bhadewadhivatan-thakaranchi-army-aggra-agent-today/): एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी नुकतीच वाढ करण्यात आली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. मात्र या भाडेवाढीनंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अशातच आता एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटीच्या भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच भाडेवाढीचा निषेध करत ठाकरे गट आज राज्यभर आंदोलन करणार आहे. काल एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं होतं. तर आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात ठाकरे गटाने चक्काजमा आंदोलनाचा इशारा देत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळतंय. राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक होताना दिसले. यावेळी - [अकोल्यातील कामगारांसाठी हेल्थ एटीएम मशिनची सुविधा](https://ajinkyabharat.com/akolyatiyal-kamagaranasathi-health-atm-mashinchi-facility/): अकोला: राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात ‘हेल्थ एटीएम मशीन’ कार्यान्वित करण्यात आले असून, याच्या मदतीने नोंदणीकृत विमाधारक कामगारांना आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक व विनामूल्य सुविधा उपलब्ध होणार आहे. या यंत्रणेचे उद्घाटन भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अकोल्यातील तीन ठिकाणी हे हेल्थ एटीएम मशिन बसवण्यात आले आहे, ज्याचा लाभ सुमारे 20,000 नोंदणीकृत कामगारांना होणार आहे. या अत्याधुनिक यंत्राद्वारे खालील गोष्टींची तपासणी केली जाऊ शकते: उंची, वजन, बीएमआय (BMI) बॉडी फॅट, मसल मास, त्वचेखालील चरबी व्हिसरल फॅट, बॉडी वॉटर, प्रोटीन बीएमआर (Basal Metabolic Rate), बोन मास, मसल रेट शरीराचे तापमान, रक्तदाब, ब्लड ऑक्सिजन दृष्टी तपासणी हिमोग्लोबिन, एचबीएवनसी (HBA1C), लिपिड प्रोफाइल - [कार अपघात: एक ठार, चार जखमी – बोरगाव मंजू परिसरातील दुर्घटना](https://ajinkyabharat.com/car-affilting-char-thar-char-wounds-borgav-manju-campus-accident/): बोरगाव मंजू: बोरगाव मंजू ते सोनाळा मार्गावर रविवारी, २६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका कार अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार, बोरगाव मंजूकडून सोनाळ्याकडे जाणारी कार (वाहन क्रमांक MH 37 A 0071) भरधाव वेगाने जात असताना रोडच्या डिव्हायडरला धडकली. धडक एवढी जोरदार होती की कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू: कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. जखमी: चार जण गंभीर जखमी असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनाची अवस्था: अपघातामुळे कारचा पूर्णपणे चुराडा झाला - [अजित पवारांकडून अखेर दखल… अंजली दमानिया यांना भेटायला बोलावलं; मोठ्या घडामोडींची शक्यता](https://ajinkyabharat.com/ajit-pawars-final-intervention-anjali-damania-was-given-a-chance-to-get-into-trouble/): संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांच्याकडून आरोप सुरूच आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना भेटीसाठी बोलावलं आहे. मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. अखेर अजित पवारांनी अंजली दमानिया यांना भेटीसाठी बोलावलं आहे. थोड्याच वेळात अंजली दमानिया आणि अजित पवार यांची भेट होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, संतापाची लाट आहे. या प्रकरणात आतापर्यंत - [टच करून उपचार करतो…महाकुंभमध्ये अवतरला ‘डॉक्टर बाबा’; म्हणाला, माझ्यावर रिसर्च करा](https://ajinkyabharat.com/touch-me-and-i-will-healdoctor-baba-incarnated-in-mahakumbh-said-do-research-on-me/): प्रयागराजच्या महाकुंभात डॉक्टर बाबा आर्तत्राण यांच्या चमत्कारिक उपचारांची चर्चा रंगली आहे. उडीशा येथील रहिवासी असलेले हे बाबा टच करून आजार बरे करण्याचा दावा करतात. ते 2011 पासून “दिव्य उपचार” करत असल्याचे सांगतात आणि 30 लाखांहून अधिक लोकांचा उपचार केल्याचा दावा करतात. प्रयागराजच्या भूमीत महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभमध्ये साधू, संत आणि बाबांनी हजेरी लावली आहे. अनेक प्रकारचे बाबा या महाकुंभात आले आहेत. त्यातील काही रुद्राक्ष बाबा आहेत. काही सायकलवरून आले आहेत. कुणाच्या डोक्यावर कबुतर आहे, कुणाच्या डोक्यावर शिवशंकराची भव्य प्रतिमा आहे. एक बाबा तर आयआयटी बाबा आहे. दुसरा एमटेक बाबा आहे. आता तर कुंभमध्ये आणखी एक बाबा अवतरला आहे. डॉक्टर बाबा - [टीम इंडियाला मोहम्मद शमीची गरज आहे की नाही? तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी नेमकं काय शिजतंय?](https://ajinkyabharat.com/team-indianla-mohammed-shamichi-thunder/): मोहम्मद शमीला 26 महिन्यानंतर टी20 संघात सहभागी करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सघात घेतल्याने आता मैदानात गोलंदाजी कधी करणार याची उत्सुकता आहे. असं असताना त्याला टी20 प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणं कठीण झाल आहे. एका रिपोर्टनुसार, शमीची टी20 फॉर्मेट टीम इंडियाला गरज नाही. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मोहम्मद शमी मैदानापासून दूर आहे. त्याचं संघात कमबॅक होणार की नाही याबाबत मागच्या दिवसात चर्चा रंगल्या होत्या. आधी कसोटीत खेळणार की नाही अशी चर्चा होती. मात्र पूर्णपणे बरा नसल्याने त्याला संघात स्थान मिळालं नाही. त्यानंतर आता पूर्णपणे फिट झाला असून इंग्लंडविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. पण आतापर्यंत खेळलेल्या दोन - [तीवसा येथील शेतकरी सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार – शेतीतील योगदानाला राष्ट्रीय गौरव](https://ajinkyabharat.com/tivasa-yethil-shetkari-subhash-sharma-yana-padma-shri-award-shetitle-contribution-national-pride/): यवतमाळ (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यातील तीवसा येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांना भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत २० एकर जमिनीवर केलेल्या क्रांतिकारी प्रयोगांमुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या या कार्यामुळे तीवसा व यवतमाळ जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. सुभाष शर्मा यांनी त्यांच्या शेतीत नवनवीन प्रयोग करत सेंद्रिय खतांचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केला, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनासही मोठी मदत झाली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे केवळ शेती उत्पादनच वाढले नाही, तर ते इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहेत. पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना सुभाष शर्मा म्हणाले, “हा पुरस्कार केवळ - [नेहरू पार्क चौकात चारचाकी वाहन पलटी, तीन जण जखमी](https://ajinkyabharat.com/nehru-park-chowkat-charchaki-vehicle-overturned-three-injured/): अकोला, दि. २७: अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क चौकामध्ये काल मध्यरात्री चारचाकी वाहन पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमरावतीकडून अशोक वाटिकाकडे जात असताना वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी नेहरू पार्क चौकामध्ये विद्युत खांबाला धडकली. जोरदार धडकेमुळे गाडी पलटी झाली आणि विद्युत खांब मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाला. अपघातामुळे या भागातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. संबंधित विभागाने तातडीने विद्युत खांब दुरुस्तीसाठी काम सुरू केले असून, पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने जखमींच्या - [अकोल्यातील बाळापूर बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर नावावर काळी शाई लावणाऱ्यांविरोधात तक्रार](https://ajinkyabharat.com/akolyatiyal-balapur-basasthanakawar-chhatrapati-sambhajinagar-navawar-kali-shai-lavanyons-anti/): अकोला, दि. २७: बाळापूर बसस्थानकावर असलेल्या इमारतीच्या बोर्डावरील छत्रपती संभाजीनगर या नावावर अज्ञात व्यक्तीने काळी शाई लावून पुसण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत सांगितले की, अज्ञात व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर या नावावर काळ्या शाईने नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले - [अकोल्यात रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन](https://ajinkyabharat.com/akolyat-road-safety-awareness-rally-event/): अकोला, दि. २७: प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी अकोल्यात रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथून या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचा उद्देश: रॅलीचा उद्देश नागरिकांना त्यांच्या प्रवासादरम्यान रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यासाठी जागरूक करणे हा होता. रस्ते अपघातांमुळे दरवर्षी सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. जर योग्य ती रस्ता सुरक्षा पाळली गेली तर हा आकडा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो, यावर भर देण्यात आला. सहभागी संस्था व व्यक्ती: या रॅलीत प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक विभाग, एनसीसी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी यांसारख्या संस्थांसह अनेक विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रबोधनाचा हेतू: - [सावरखेड जंगलातील संशयास्पद घटना: जादूटोण्याचा प्रकार की गोवंश चोरीचा प्रयत्न?](https://ajinkyabharat.com/savarkhed-jungle-gorgeous-incident/): पातूर, दि. २३: अकोला जिल्ह्यातील सावरखेड जंगलात संशयित हालचालींमुळे गावकऱ्यांनी जादूटोणा आणि गोवंश चोरीचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, घटनास्थळी असलेले वाहन जाळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचा आरोप गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्ती जंगलात “पैशाचा पाऊस” पाडण्यासाठी जादूटोण्याचे विधी करत होत्या. मात्र, या घटनेचा संबंध गोवंश चोरीशी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांना जंगलातील हालचालींवर संशय आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनाक्रम: संशयित व्यक्तींना पाहताच गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. पळून जात असताना एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत पडला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृतदेह रस्त्यालगत केवळ - [अकोला : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू](https://ajinkyabharat.com/nutrition-till-death-begins-for-pending-demands-of-akola-farmers/): अकोला, दि. २३: पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या शेतांमध्ये वृक्ष लागवड केली होती. मात्र, या कामाचे देयक अद्याप प्रशासनाकडून दिले गेलेले नाही. यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्य मागण्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या वृक्ष लागवडीचे थांबवलेले सर्व देयके त्वरित आणि पूर्णपणे देण्यात यावी. यासोबतच, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाकडे मागण्यांची दखल घेण्याचे आवाहन उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला - [कपिल शर्मा आणि कुटुंबियांना जीवेमारण्याची धमकी, ‘येत्या 8 तासांमध्ये…’, धमकी देणाऱ्याचं नाव समोर](https://ajinkyabharat.com/kapil-sharma-aani-kutumbianna-jeevemanyachi-threatened-yaitya-8-tasamadhyaye-threatening-boat-samor/):  सेलिब्रिटींमध्ये भीतीचं वातावरण, कपिल शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांना जीवेमारण्याची धमकी, धमकी देणाऱ्याचं नाव समोर, 8 तासांत कपिलने ‘ही’ मागणी पूर्ण केली नाही तर…, चाहत्यांकडून चिंता व्यक्त विनोदवीर कपिल शर्मा याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्टनुसार कपिल याला जीवेमारण्याची धमकी आली आहे. याआधी अभिनेता राजपाल यादव, कोरियोग्राफर रेमो डिसुझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना देखील जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल्सद्वारे सेलिब्रिटींना धमकी मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्यामुळे सेलिब्रिटींमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. कपिल याला मिळाली जीवेमारण्याची धमकी कपिल शर्माला धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने कॉमेडियनसह त्याचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि शेजाऱ्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मुंबईतील अंबोली - [गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार](https://ajinkyabharat.com/goshani-shastra-dota-administration-and-amendhla-chalana-dyavi-u200bu200b-district-magistrate-ajit-kumbhar/): अकोला, दि. २३: गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना देत अनुकरणीय कार्य उभे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सौ. शा. वा. नाईकवाडे गोसेवा धाम येथे आयोजित जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, सुभाष जैन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए. एन. अरबट आदी मान्यवर उपस्थित होते. गोशाळांचे आदर्श कार्य उभे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गोशाळांचे शास्त्रोक्त व्यवस्थापन हे आवश्यक असून पशुसंवर्धनाला संशोधनाद्वारे अधिक प्रगत करता येईल. इतर जिल्ह्यांतील आदर्श प्रयोगांचा अभ्यास करून आपल्या जिल्ह्यात ते - [संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे रोखलेले अनुदान त्वरित द्या](https://ajinkyabharat.com/sanjay-gandhi-and-shravan-bal-yojana-rokhlele-grant-should-be-given-immediately/): अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अकोट: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गेल्या चार महिन्यापासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे या अनुदानाच्या भरोशावर अवलंबून असणारे हे सर्व लाभार्थी आहेत आणि त्यांना अत्यंत आवश्यकता असल्यामुळे रोखलेले अनुदान त्वरित सुरू करण्यात यावे तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभार्थ्यांना किमान 3000 रुपये महिना देण्यात यावा तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनेक लाभार्थ्यांची मीटिंगमध्ये मंजूर झालेले लोक आहेत त्यांना कित्येक महिने मानधन टाकण्यात आले नाही त्यांना मानधनापासून वंचित ठेवणाऱ्या व श्री थेटे साहेबांवर कारवाई करून त्या जागेवर त्यांना त्वरित हटविण्यात - [अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसरातील घटना](https://ajinkyabharat.com/unidentified-vehicle-crash-incident-in-lonbehal-forest-complex-in-arni-taluk/): आर्णी, २३ जानेवारी: आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन-साडेतीन वर्षांचा बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ता. २२ जानेवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास कोसदनी घाटाजवळ ही दुर्घटना घडली. रस्त्यावरून भटकत असलेल्या बिबट्याला एका वेगवान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे बिबट्याच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर इजा झाली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बिबट्याच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही दुर्दैवी घटना समजताच आर्णी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे व सावळी वनक्षेत्र अधिकारी चंदू गावंडे यांच्या नेतृत्वाखालील वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे शव ताब्यात घेतले आणि ते आर्णी वन - [अकोल्यात सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदतवाढीची मागणी – रणधीर सावरकर यांचे पत्र](https://ajinkyabharat.com/demand-for-target-price-and-extension-of-time-for-procurement-of-uncultivated-soybean-randhir-savarkars-letter/): अकोला, २३ जानेवारी: अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक आणि खरेदी मुदतवाढीची मागणी केली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यात २८,९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र यापैकी १८,४४४ शेतकऱ्यांना विक्रीसाठी संदेश पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात फक्त १५,२४३ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली असून १३,६५९ शेतकऱ्यांचे (४७ टक्के) सोयाबीन अद्याप विक्रीसाठी प्रलंबित आहे. जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा आढावा अकोला जिल्ह्यासाठी सरकारने ६.५८ लक्ष क्विंटल खरेदीचा लक्षांक ठरवून दिला होता. २१ जानेवारी - [अबब…एक्सप्रेस आहे की बैलगाडी, अहो चालत जाणार माणूसही मागे टाकेल, तरीही लोकं आनंदाने प्रवास करतात](https://ajinkyabharat.com/abbthe-bullock-cart-is-an-express-it-will-run/): एक्स्प्रेस म्हंटल की त्या गाडीचा वेग लक्षात घेता आपण काही तासातच आपल्या ठिकाणी पोहचतो. पण तुम्हाला या एक्सप्रेस बद्दल माहित आहे का जी इतक्या संथ गतीने चालते की चालत जाणारा माणूस सुद्धा या एक्सप्रेसच्या पुढे निघून जाईल एवढी धीम्या गतीने ही एक्सप्रेस रेल्वे रुळावर धावत असते. तरीही लोक या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतात.भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशातच बाहेर लांब पल्ल्याच्या प्रवासातही मेल, एक्स्प्रेस, दुरंतो, राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत या एक्सप्रेसबरोबरच मालगाडी देखील भारतभर चालवल्या जातात. आताच्या आधुनिक आपल्या भारत देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्याचे प्रयत्न देखील सुरू - [मुंबई तापली, पाणीसाठा कमी! महापालिकेचं मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन](https://ajinkyabharat.com/mumbai-tapli-panisatha-khali-mahaphalikachan-mumbaikran-mahatwachan-call/): मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने ही समस्या आणखी चिंताजनक होऊ शकते. मुंबईत गेल्या काही दिवसापासून उन्हाचा ताप वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाची काहिली होत आहे. तर दुसरीकडे कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. मार्च सुरू होण्याआधीच पाणीसाठा अर्ध्यावर आल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाऊस जूनमध्ये सुरू होत असला तरी साधारण पावसाचे आगमन जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये होत असते. त्यामुळे तोपर्यंत पाणीसाठी पुरावा म्हणून महापालिकेला मोठी - [ना बोनी, ना मिथुन! ‘या’ सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास](https://ajinkyabharat.com/na-boni-na-mithun-or-superstarsathi-sridevine-paavala-is-4-days-fast/): बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून श्रीदेवी ओळखली जाते. तिने बोनी कपूरशी लग्न केले होते. पण तुम्हाला माहिती आहे का श्रीदेवीने बोनी कपूर ऐवजी दुसऱ्या अभिनेत्यासाठी जवळपास ७ दिवस उपवास केला होता. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूडमधील सुपरस्टार दिवंगत अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. तिने बॉलिवूडचा एक काळ चांगलाच गाजवला होता. श्रीदेवी तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. श्रीदेवीने जेव्हा विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्याशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. पण श्रीदेवीच्या आयुष्यात एक अभिनेता असा होता ज्याच्यासाठी श्रीदेवीने ७ दिवसांचा उपवास केला होता. आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कर्नाटकातील एका सामान्य मराठी - [होळी स्पेशल गिफ्ट! महायुती सरकारच्या निर्णयाने बहिणींचा आनंद द्विगुणित](https://ajinkyabharat.com/hoi-special-gift-mahayati-sarkarchaya-decision-bahinicha-anand-dwiganit/): Ladki Bahin Holi Gift: लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत. Antyodaya Ration Card: महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रीत केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणत १५०० रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरु केले. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले. आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे. होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार - [अकोट रेल्वे स्टेशनवर युवकाचा दुर्दैवी मृत्यू – अपघात की आत्महत्या?](https://ajinkyabharat.com/akot-railway-stationer-yuvakacha-durudaivi-death-suicide/): अकोट रेल्वे स्टेशन परिसरात 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास एका युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा अपघात होता की आत्महत्या, याबाबत संभ्रम कायम आहे. प्राथमिक माहितीनुसार, संजय तुकाराम ईखार (राहणार भवानीपुरा, हेवरखेड) असे मृत युवकाचे नाव असून, त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून ओळख पटली आहे. अकोट रेल्वे स्टेशनवर सायंकाळी आठच्या सुमारास नियोजित रेल्वे वेळापत्रकानुसार रेल्वे गेल्यानंतर ही घटना घडली. युवक रेल्वेखाली कसा आला, याचा तपास सुरू असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रशासनाने याबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल. Read more news here : https://ajinkyabharat.com/fadnavisanmu-ghadya-aani-dhanushyabanala-matan-suresh-dhasanchaya-davayane-mahayatitam-differences/ - [फडणवीसांमुळे घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतं? सुरेश धसांच्या दाव्याने महायुतीत मतभेद!](https://ajinkyabharat.com/fadnavisanmu-ghadya-aani-dhanushyabanala-matan-suresh-dhasanchaya-davayane-mahayatitam-differences/): 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुप आज वाजलं. तीन दिवस चाललेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय फटकेबाजी रंगली. साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र व्यासपीठावर आले. त्यावेळी अजित पवार यांनी शिंदेंना उद्देशून एक मुश्किल वक्तव्य केलं. शिंदे म्हणाले मला हलक्यात घेऊ नका पण ते नेमकं कोणाला म्हणाले, असा सवाल अजित पवार यांनी विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर शिंदे यांनीही आपलं हे वक्तव्य अडीच वर्षांपूर्वीसाठीच होतं असं उत्तर दिले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत बोलताना दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी परंड्यात बोलताना फडणवीसांमुळे धनुष्यबाण आणि घड्याळ - [पुण्यातील पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू; आनंदाच्या क्षणी आक्रित घडलं](https://ajinkyabharat.com/virtuous-five-tourist/): सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रात पुण्यातील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. पण पाण्यात गेलेल्यांचा समुद्रातील खोलीचा अंदाज चुकला आणि दुर्दैवी घटना घडली आहे. सिंधुदुर्ग : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळील तारकर्ली समुद्र किनारी दुर्देवी घटना घडली आहे. तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले असल्याची घटना समोर आली आहे. पाच पर्यटकांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व पर्यटक पुणे येथील असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी तारकर्ली समुद्र परिसरात असलेल्या वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाचपैकी तीन पर्यटकांना वाचवण्यात त्यांना यश आलं आहे. वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांच्या अथक प्रयत्नांनी तिघांचा जीव वाचला, पण दुर्दैवाने दोघांना वाचवता आलं नाही. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, - [परळीत गाडी अडवली, दगड उचलले; सुरेश धस संतापले!](https://ajinkyabharat.com/but-the-car-advali-dagad-uchale-suresh-dhas-santaple/): आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं. सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत, असा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. शिरसाळा गावात आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, आता यावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नेमकं काय म्हणाले सुरेश धस?   लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा. मात्र पोलिसांसमोर दगड उचलण्याची मजल या लोकांची जाते. माजी - [कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?, गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/kumpananech-shet-khalle-dahavi-marathicha-paper-center-director-director/): दहावीचा मराठीच्या पेपरची प्रश्न पत्रिका फुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. दहावीच्या परिक्षेला लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करताना आणि यवतमाळ येथील महागाव तालुक्यात मराठीची प्रश्न पत्रिका व्हॉट्सअप वरुन व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमच्याकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होता. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर निर्दीष्ठ संस्थांमध्ये गैर कायद्यांना प्रतिबंध करणारा कायदा १९८२ च्या कलम ५ आणि ६ अन्वये यवतमाळ येथील महागाव तालुक्याच्या कोठारी येथील आदर्श विद्यालयाचे केंद्र संचालक शाम तासके आणि एक मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे. महागाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत असे महागाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक - ['किंग' विना लढणार सेना... विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून बाहेर? दुबईतून धडकी भरवणार फोटो आला समोर](https://ajinkyabharat.com/king-vina-ladhanar-army-virat-kohli-pakistanwir/): India vs Pakistan Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. Virat Kohli Injured India vs Pakistan Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून जगातील सर्वोत्तम 8 संघांमध्ये सुरू झाली आहे. पण, क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत तो सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान. टीम इंडिया 23 फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना करेल. या सामन्याच्या एक दिवस आधी भारतासाठी वाईट बातमी आली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. कोहलीच्या पायाला लागला चेंडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाने दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सराव केला.विराट कोहली संघातील - [महाराष्ट्र-कर्नाटक तणाव: एसटी वाहतूक तात्पुरती बंद](https://ajinkyabharat.com/maharashtra-karnataka-tanav-st/): Maharashtra Karnataka conflict : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रतून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्गात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकास मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहे. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेस अडवून त्यांना काळे फासले आहे. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून कर्नाटक पासिंग गाड्या पार्किंगमधून बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे. एसटी चालकाला कन्नड येते का? असे विचारात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी - [Maha Kumbh 2025: पुण्यसाठी किती वेळा घ्यावी स्नानडुबकी?](https://ajinkyabharat.com/maha-kumbh-2025-punyasathi/): Maha Kumbh 2025 Sangam Snan : महाकुंभात लाखो नाही तर कोट्यवधी भाविकांनी स्नान केले. गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. `13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाला. शाही स्नानच नाही तर सर्वसामान्यांनी पण स्नानासाठी एकच गर्दी केली. Prayagraj Kumbh Mela Snan : 144 वर्षांनी महाकुंभ आला. या महाकुंभात पुण्य कमवण्यासाठी आणि पाप मुक्त होण्यासाठी कोण गर्दी उसळली. या गर्दीने कोटींचे आकडे कधीच पार केले. साधू-संतच नाही तर सेलेब्रिटी, दिग्गज, राजकीय नेते, सर्व सामान्यांनी तोबा गर्दी केली. गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. पौष पोर्णिमेला 13 जानेवारी, 2025 रोजीपासून महाकुंभाला सुरूवात झाली. आता 26 फेब्रुवारी रोजी, महाशिवरात्रीला अखेरचे स्नान होईल. या कुंभमेळ्यात अनेक परदेशी लोकांनी पण हजेरी - [लग्नाला नक्की या! PDF कार्ड ओपन करताच बँक खातं रिकामं; अनेकांना गंडा, वेळीच सावध व्हा!](https://ajinkyabharat.com/lagnala-nakki-or-pdf-card-open-khat-khat-khata-khata-rekam-many/): ऑनलाईन लग्नपत्रिका उघडताच एका व्यक्तीचे हजारो रुपये बँक खात्यातून गायब झाले आहेत. असा प्रकार या गावातील अनेकांसोबत घडल्याची माहिती मिळत आहे. सायबर फसवणूकीचा हा नवा प्रकार आहे. गांधीनगर: आजच्या काळात सर्वच कार्यक्रमांचे आमंत्रण ऑनलाईन पाठवण्यात येतात. लग्नही त्याला अपवाद नाही. आपल्या नातलगांनी अथवा मित्र परिवाराकडून आलेली लग्नपत्रिका आपण आनंदाने डाऊनलोड करतो. मात्र याच लग्नपत्रिकेतून सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील राजकोट येथे एका व्यक्तीचे ऑनलाईन लग्न पत्रिका ओपन करताच हजारो रुपये बँक खात्यातून गायब झाले आहेत. नेमकं काय झाले हे जाणून घेऊया. नेमके प्रकरण काय? राजकोटमधील कोलीथड या गावातील रियाझसोबत सायबर फसवणूक झाली. १४ फेब्रुवारीला त्यांच्या फोनवर नातेवाई ईशान यांने - [मालगाडी अंगावरुन गेली, तरी महिला जिवंत बाहेर, सोलापुरात सफाई कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळे वाचला जीव](https://ajinkyabharat.com/malgadi-angavarun-gali-tari-women-jivant-baher-solaparat-safai-karchaya-salayachya-sallyamule-vachala-jeeva/): सोलापूर रेल्वे स्थानकात एका महिलेच्या अंगावरुन मालगाडी जाऊनही ती वाचली, या घटनेनंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. सफाई कर्मचाऱ्याच्या एका सल्ल्यामुळे महिलेचा जीव वाचला. सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर आश्चर्यकारक घटना घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण अनेकांनी ऐकली आहे. पण या म्हणीचा अनुभव सोलापुरातील एका महिलेने घेतला आहे. एका मनोरुग्ण महिलेच्या अंगावरून रेल्वे मालगाडी गेली तरीही मनोरुग्ण महिला जिवंत बाहेर आली. मंगेश शिंदे या स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रसंगावधान साधत महिलेला खाली झोपण्याचा इशारा केला होता. ही महिला सोलापुरातील रेल्वे स्टेशनवरील फलाटवर थांबलेल्या रेल्वेच्या खाली प्रातः विधीसाठी गेली होती. पण थांबलेली रेल्वे अचानक सुरू झाली. पण सुदैवाने ती वाचली. रेल्वे - [लाहोरमध्ये ‘जन गण मन’! पाकिस्तानमध्ये भारताच्या राष्ट्रगीताचा व्हिडिओ व्हायरल](https://ajinkyabharat.com/lahoramadhye-jan-gana-mana-pakistanamadhyay-bharatchaya-rashtriyagitacha-vidio-vairel/): ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी मैदान व्यवस्थापनाने भारताचे राष्ट्रगीत वाजवले. व्हिडिओमध्ये ‘भारत भाग्य विधाता’ हे राष्ट्रगीताचे बोल ऐकू येत आहे.Champions Trophy: चँपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळ सोशल मीडियावर टीकेचे लक्ष बनत आहे. आता पीसीबीकडून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी एक घोडचूक झाली. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले. पाकिस्तानातील लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये जन गण मन…’ सुरु झाले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ ट्रोल झाले आहे. भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात होत नाही. पाकिस्ताच्या भूमीत खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नकार दिल्यामुळे भारताचे सामने दुबईत होत - [अज्ञात वाहनाची वृद्ध महिलेस जोरदार धडक!](https://ajinkyabharat.com/unknown-vaunachi-aged-mahilas-vigorous/): अपघात स्थळावरून वाहन पसार महिलेची प्रकृती चिंताजनक अकोट : 22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वा. दरम्यान एक महिला उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय जवळून पायी जात असताना, मागील बाजूने भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाने सदर महिलेस जबर धडक दिली. झालेल्या या अपघातामध्ये महिला वीस ते पंचवीस फुटापर्यंत फेकल्या गेली. यामध्ये महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली. महिलेला उपचारार्थ अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. सदर महिला मंगला अशोक पाटील वय अंदाजे 65 वर्ष राहणार कोल्हापूर स्थित रहिवासी असल्याचे समजते, त्यांची मुलगी अकोट नगरपालिकेमध्ये नोकरीवर असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या आल्या - [शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास; मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर](https://ajinkyabharat.com/shivraj-sinhancha-tutlelya-seatvarun-aircraft-migration-minister-sent/): शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास; मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाच्या सेवेवर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर करत सांगितले की त्यांना भोपाळ ते दिल्ली जायाचे होते मात्र त्यांना एक तुटलेली सीट मिळाली. ज्यावर बसणे वेदनादायक होते. यासंबंधी त्यांनी पोस्ट करत एअर इंडिया आणि टाटा व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहे. यावर एअर इंडियाकडून उत्तर दिले गेले. ते एआय जनरेटेड असल्यासे म्हटले जात आहे. शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एक्स - ['छावा'साठी रश्मिका नव्हे, ही अभिनेत्री होती पहिली पसंती!](https://ajinkyabharat.com/chhawasathi-rashmika-navhe-is-the-actress-of-the-first-person/): छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई यांची भूमिका केली आहे. मात्र या पात्रासाठी रश्मिका ही पहिली पसंत नव्हती.सध्या देशभरात छावा या चित्रपटाची चर्चा चालू आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. महाराष्ट्रात तर या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 240 कोटी पेक्षा जास्त पैसे कमवले आहेत. अजूनही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड चालूच आहे.हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला आहे. चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने केली आहे. तर महाराणी येसुबाई यांची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केली आहे.रश्मिका मंदानाने केलेल्या या कामाचे सध्या सगळीकडेच कौतुक - [तुळजा भवानी मूर्तीच्या स्थलांतराची चर्चा – काय आहे सत्य?](https://ajinkyabharat.com/tuja-bhavani-murthy-sthantarachi-discussion-kya-aay-truth/): महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीच्या मुख्य गाभाऱ्याचा आकार वाढविण्याच्या हालचाली सुरु आहेत. तुळजा भवानीच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी होत आहे. या मंदिराचा जीर्णाद्धार सुरु असताना टाईल्स काढले तेव्हा शिखराचे वजन ज्या चार बीमवर आहे, त्यापैकी दोन बिमचे मोठे नुकसान झालेले आहे. तुळजापूरच्या मुख्य गाभाऱ्याचा डोलारा या चार खांबांवर असून त्यापैकी दोन खांब जर कमकुवत झाले असल्याने या मंदिराचा जीर्णाद्धार करताना हे मंदिर त्याच जागी पूर्वी होते तसेच बांधण्यात येणार आहे. या मंदिराचे नाव संरक्षित पुरातन वास्तूत असल्याने हे काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. राज्य संरक्षित मंदीर असल्याने गाभाऱ्याचा प्रत्येक दगड काढून नव्याने हे मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाभाऱ्याची - [सोन्याचा दर आवाक्याबाहेर! जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची सोनेखरेदीकडे पाठ, काय दर? आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2 हजार डॉलर औंस वर पोहोचला आहे.](https://ajinkyabharat.com/sonyacha-dar-awakyabaher-jagavachaya-suvarnagrit-krishnagi-sainikharedikde-text/): आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2 हजार डॉलर औंस वर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात गेल्या दोन्हींत पंधरा हजार रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह हेच दर 89000 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.सोन्याचे वाढलेले हे सोन्याचे दर मात्र सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर दर गेल्याने, जळगावच्या सुवर्ण नगरीमधे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळत आहे वाढत्या सोने दरामुळे ग्राहकांच्या सोनेखरेदीवर मोठा परिणाम झाला असल्याची प्रतिक्रिया सोने व्यावसायिक देत आहेत.पुढील काळात ही सोन्याचे दर हे वाढतच राहणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.गेल्या 13 महिन्यात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. 21 फेब्रुवारी म्हणजे काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 88223 रुपये इतके होते. 21 जानेवारी 2024 - [ट्रॅव्हलिंगमधून कमवा लाखो: जाणून घ्या टॉप 10 जॉब्स!](https://ajinkyabharat.com/travhlingmadhun-kamwa-lakh-janoon-sorrow-top-10-jobs/): Best Travel Jobs in India:  बहुतांश लोकांना ट्रॅव्हलिंगची आवड असते. इच्छा असेल तर देश-विदेशात फिरताना नोकरी करता येत असली तरी या ट्रॅव्हल जॉबमधील कमाईही चांगली असते. तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण नोकरीमुळे त्यासाठी वेळ काढता येत नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. भारतात नोकरीचे अनेक पर्याय आहेत, जिथे फिरताना तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. ट्रॅव्हल जॉब्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सोयीनुसार पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करता येतात. प्रवासासोबतच तुम्हाला लेखनाचीही आवड आहे, तुम्ही ब्लॉग लिहू शकता किंवा ट्रॅव्हल मॅगझिनमध्ये (जॉब्स फॉर ट्रॅव्हल लव्हर्स)  जाणून घ्या अशा 10 ट्रॅव्हल जॉब्स, ज्यात लाखो रुपये सहज कमावता येतात. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगची आवड असेल, इतिहासाची - [भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'त्या' आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार](https://ajinkyabharat.com/bharatanam-bangladeshla-loavalam-comes-to-pakistan-number-champions-trophymadhil/): Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. भारतापुढं आता पाकिस्तानंच आव्हान आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचवेळा लढत झाली आहे. यामध्ये कोणता संघ वरचढ ठरलाय हे पाहिल्यास भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं. पाकिस्ताननं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 पैकी 3 सामन्यात पराभूत केलं आहे. भारतानं पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केलं आहे. भारतानं 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2017 च्या चॅम्पियन्स - [पुण्यातील पर्यटकांसोबत दुर्घटना: तारकर्ली समुद्रात पाच जण बुडाले](https://ajinkyabharat.com/mutual-tourist-accident-accident/): सिंधुदुर्ग:  महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ तारकर्ली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील पर्यटकांचा एक गट समुद्रस्नानासाठी गेला असता पाच जण समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी घडलेले प्रकार: ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. अचानक समुद्रात उग्र लाटा आल्याने हे पर्यटक पाण्यात ओढले गेले. स्थानिक मच्छीमार व बचाव पथकांनी शोधकार्य सुरू केले. अद्याप काही जण बेपत्ता असल्याचे समजते. पर्यटकांनी घेतली होती सुट्टी: पुण्यातील काही मित्र आणि कुटुंबीय तारकर्लीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर सुट्टीसाठी आले होते. मात्र, आनंदाच्या क्षणी ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य सुरू: स्थानिक प्रशासन, पोलिस, आणि बचाव पथक समुद्रात शोधमोहीम राबवत आहेत. या घटनेनंतर पर्यटकांना - ["विद्यार्थ्यांनी सादर केला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य"](https://ajinkyabharat.com/student/): एकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूल मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थिनी सादर केलेले नाट्य सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे. शिवाजी महाराज च्या जयंतीच्या निमित्याने मुर्तीजापुर येथील तनय उज्वल अग्रवाल , यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून त्यांचे जीवनावर नाट्य सादर केले तर जिजामाता यांची भूमिका स्वरा तिडके यांनी केली .अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकले तसेच शिक्षकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर विशेष मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक वाइस प्रिंसिपल एबिन सिराज प्रशांत धर्माधिकारी सौरभ शिंदे सचिन वाकोडे दीपाली देशमुख मैडम,प्राची मैडम, शिवकुमार सर,उमेश सर एवं समस्त शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Read more news here :https://ajinkyabharat.com/maji-sub-police-superintendent-sanjay-dhuma-yancha-channi/ - [शिंदे केवळ मलिदा खाण्यातच पटाईत; किनारा मार्गावरील तड्यांवरुन आदित्य ठाकरेंची टीका](https://ajinkyabharat.com/shinde-kevala-malida-khanyavach-patit-kinara-margavaril-tadyanwarun-aditya-thakaranchi-tika/): मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ‘मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,’ अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले.सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच, ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे - ["माजी उप पोलीस अधीक्षक संजय धुमाळ यांचा चान्नी येथे सत्कार"](https://ajinkyabharat.com/maji-sub-police-superintendent-sanjay-dhuma-yancha-channi/): पातूर तालुका प्रतिनिधी तालुक्यातील चान्नी पो. स्टेला 2001 ते 2003 पर्यंत दबंग थानेदार म्हणून परिचित असलेले व उरळ पातुर पोस्टला कार्यरत असलेले पूर्व ठाणेदार संजय धुमाळ यांचा या परिसरातील मित्र मंडळीच्या वतीने दिनांक 21 2 2025 रोजी विलास इंगळे यांच्या घरासमोर सत्कार समारंभाचा कार्यक्रम कार्यक्रम या परिसरातील मित्रपरिवार समितीचे वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस मित्रपरिवार समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी राठी यांनी श्री गजानन महाराज यांची मूर्ती देऊन धुमाळ साहेबांचे स्वागत केले तसेच सर्व परिसरातील मित्रमंडळींनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागामध्ये काम करून आपल्या लोकांचे जे मला प्रेम मिळाले त्या प्रेमापासूनच मला काही प्रेरणा भेटून मी पोलीस - ["चीनच्या रोबोट डॉगने शत्रूचे काम तमाम, व्हिडिओने जगभरात दहशत"](https://ajinkyabharat.com/chinese-robot-dogne-enemy-work/): China Assault Rifle Robot Dog: अनेक मीडिया रिपोर्टाने दावा केला आहे की, रोबोटिक डॉग्सला चीनमधील स्टार्टअप कंपनी यूनीट्री रोबोटिक्सने तयार केला आहे. परंतु या कंपनीने चीनची पीपुल्स लिब्रेशन आर्मीला रोबट डॉगचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. चीनचा रोबोट डॉग आणि ड्रोनची फायटींग याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने न्यूक्लियर, बायोलॉजिकल आणि केमिकल डिफेन्स ड्रिल केली. त्यामध्ये यूएव्ही आणि रोबोटिक डॉगचे प्रदर्शन केले. संरक्षण क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी चीन आता रोबोटिक डॉगवर फोकस करत आहे. रोबोटिक डॉग शत्रूंचा खात्मा करण्यासोबत जवानांना शहीद होण्यापासूनही वाचवणारा ठरणार आहे. मागील वर्षी चीनच्या लष्कराने रोबोटिक डॉगची माहिती दिली होती. चीन - ["Donald Trump: जेलेंस्कींना अमेरिकेचा दणका, 5 लाख कोटींचं वक्तव्य"](https://ajinkyabharat.com/donald-trump-jailonskinna-american-danka-5-lakh-cotticch-statement/): Donald Trump : जेलेंस्की जास्त बोलले, तर ट्रम्प प्रशासन अजून कठोर पावल उचलेल असं सुद्धा म्हटलं जातय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हळूहळू जेलेंस्की यांच्याविरोधात आक्रमक होत चाललय. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याविषयी निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेत सत्तांतर झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ट्रम्प यांचा रशिया-युक्रेन युद्धाला विरोध आहे. त्यांच्या प्रशासनाने युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याविषयी निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या रशियासोबत वाटाघाटी सुरु आहेत. त्याचवेळी ते युक्रेनवर सुद्ध दबाव आणत आहेत. अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दोमीर जेलेंस्की यांना एका वक्तव्यावरुन घेरलं आहे. डोनाल्ड ट्रम्प - ["महादेव मुंडेंच्या हत्या संदर्भात सुरेश धस यांचे गंभीर आरोप"](https://ajinkyabharat.com/mahadev-mundenthi-murder-reference-suresh-dhas-yancha-serious-allegations/): “सुरेश धस यांचे महादेव मुंडे हत्येवरील गंभीर आरोप, पोलिसांचा हात असल्याचा दावा” मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजप आमदार सुरेश धस हे परळी दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजप आमदार सुरेश धस हे परळी दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.  यावेळी महादेव मुंडे यांचं कुटुंब चांगलंच भावुक झालं. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्याठिकाणीची गाडी जाते आणि बॉडी जागेवर राहाते. भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भताने या पोलिसांची वारंवार या प्रकरणात नावं  येतात, या प्रकरणात पोलिसांचा - [मालवाहू ट्रक उलटून रिक्षावर आपटला, रिक्षातील 4-5 जणांचा मृत्यू, मुंबई -आग्रा हायवेवर भीषण अपघात](https://ajinkyabharat.com/malwahu-truck-overthocer/): मालेगाव शहरालगत असलेल्या दरेगाव येथे मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात झालाय. मालेगावजवळ दरेगाव येथे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रक विरुद्ध बाजूने जात असताना अचानक उलटला. ट्रक थेट प्रवासी रिक्षावर पडला, त्यामुळे रिक्षा पूर्णपणे चिरडली गेली.या दुर्घटनेत रिक्षातील ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे. अधिकृत मृतांचा आकडा आणि जखमींची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अपघातात चार ते पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महामार्गावरून - ["ओबीसी महासंघाचा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन"](https://ajinkyabharat.com/obc-mahasanghcha-sub-officer-office-request/): कळंबी महागाव  ओबीसी महासंघाच्या वतीने 21 फेब्रुवारी 2025 रोजी अकोला उपजिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत, असे निवेदन देणाऱ्यांनी सांगितले. ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत उपोषणाच्या सोडवणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते, तरी काही मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. निवेदन देणाऱ्यांमध्ये प्राध्यापक नरेंद्र लखाडे (जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ), सुमनताई भालधाने (महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष), शोभाताई शेळके (ग्रामीण महिला आघाडी), राजेश गावंडे, अभिजीत कौशल, उषाताई पोहनकर, अंजलीताई गिरे, सुधाकरराव भाकरे, अश्विन खडसे, रामराव पाटेखेडे, - ["संजय राऊत का सवाल: भटक्या आत्माच्या शेजारी पीएमओने मोदींना का बसवले?"](https://ajinkyabharat.com/the-question-of-sanjay-raut-bhatkya-atmachaya-shejari-pmone-modis-settlement/): साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावर राजकारण झाले. काही लोकांचा साहित्य संमेलनात राजकारण करण्याचा अट्टाहास असतो. साहित्यिकांनी एखादे संमेलन राजकारण्यांशिवाय करावे. पंडित नेहरू यांच्या काळात हे चित्र नव्हते, असे राऊत यांनी म्हटले. देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन सुरु झाले. काही लोकांचा अट्टहास असतो राजकारण्यासोबत त्यांना संमेलन कराये असते. परंतु माझी अपेक्षा राजकारण्यांशिवाय संमेलन करावे, अशी आहे. महाराष्ट्रावर मराठी माणसावर देशावर अडचणी आल्या तेव्हा कोणत्याही मराठी साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही. साहित्यिकांनी भूमिका मांडल्या नाही, अशा प्रहार शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी साहित्यिकांवर केला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार एकत्र आले. त्यावर राऊत यांनी टीका केली. - [नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत](https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-unauthorized-religious-prod/): काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साधू महंतांची धरपकड केली आहे. Nashik News : पुणे रोडवरील काठे गल्ली   परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनानी आज शनिवारी (दि. 22) आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळपासून महापालिका प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली आहे. तर  जोपर्यंत अनधिकृत बांधकाम हटविले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी साधू महंतांची धरपकड सुरू केली आहे. महंत सुधीरदास पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर महंत अनिकेत शास्त्री  - ["BoycottOYO: एक चुकीचं पाऊल आणि विरोधाचा आवाज"](https://ajinkyabharat.com/boycottoyo-ek-hui-paul-aani-parasak-voice/): हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज असलेल्या OYO ला सध्या सोशल मीडियावर जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर BoycottOYO हा टॉप ट्रेंडिंग विषय बनला आहे. रितेश अग्रवालच्या नेतृत्वाखालील OYO ने असं काय केलं ज्यामुळे लोक विरोधात बोलत आहेत, ते जाणून घेऊया. X (पूर्वीचं ट्विटर) असो की फेसबूक किंवा सोशल मीडियाचा अन्य कोणताही प्लॅटफॉर्म असो , सध्या सगळीकडे BoycottOYO हा ट्रेंडिंग आहे. OYO चे मालक रितेश अगरवाल यांनी माफी मागावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. खरंतर हे सर्व OYO च्या त्या जाहिरातीमुळे झालं आहे, जी हिंदी वर्तमानपत्रात अर्ध्या पानावर छापली गेली आहे. OYO च्या या जाहिरातीमुळे आपल्या धार्मिक - [माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले...](https://ajinkyabharat.com/manikrao-kokate-dhananjay-mundencha-rajinama-attha-anna-hazan-maganiver-maganiwar-chandrashekhar-bawanku-clearly-bolle-mhanale/): अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे  व त्यांचे भाऊ विजय कोकाटे देखील अडचणीत आले आहे. त्यामुळे महायुतीच्या या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी केली होती. दुसरीकडे या मागणीवर राज्याचे - [अकोला तालुका कृषी कार्यालयात आत्मा कृषी सल्लागार समिती बैठक](https://ajinkyabharat.com/akola-taluka-krishi-office-spirit-krishi-salgar-samiti-meeting/): बोरगाव मंजू… तालुका सल्लागार समिती आत्माची बैठक तालुका कृषी अधिकारी अकोला यांच्या दालनात समितीचे अध्यक्ष जय पाटील ठोकळ व समितीचे सचिव तालुका कृषी अधिकारी प्रदीप राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेकरीता आत्मा सल्लागार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर पोटे,शशिकांत कळसकार, नंदूभाऊ निलखण,चंदूभाऊ खडसे,शंकरराव महल्ले,नामदेव पागृत,मीनाताई गवळी,दत्तात्रय गवळी दीपक काळे , बंटीभाऊ मांगे,आत्मा यंत्रणाचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही .एम .शेगोकार कार्यालयीन कृषी अधिकारी श्री. खंडारे ,सहायक तंत्र व्यवस्थापक अर्चना पेठे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राप्त आराखड्यानुसार अध्यक्ष जय पाटील ठोकळ यांनी संपूर्ण आढावा घेतला .नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक राबवल्याबद्दल लसुन,काबुली हरभरा,शेतीशाळा,शेतकरी प्रशिक्षणे, तसेच विविध योजना बाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.त्याचप्रमाणे सर्व - [पाकिस्तानला रोहित शर्माचा दमदार प्रत्युत्तर, काला कौआ काट खायेगा!](https://ajinkyabharat.com/pakistanla-rohit-sharmacha-will-cut-a-strong-response-black-crow/): चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला घरच्या मैदानावर, कराचीमध्ये न्युझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. आता, दुबईत उद्या होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माचा ‘कौआ’ पाकिस्तानसाठी खतरनाक ठरू शकतो. कसं ? चला, जाणून घेऊया. उद्या, अर्थात 23 फेब्रुवारी रोजी भारत वि. पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. घड्याळाचे काटे जसजसे पुढे ,सरकत आहे, क्रिकेट प्रेमींच्या मनातील धडधड वाढू लागली आहे. कारण अवघ्या काही तासांतच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत वि. पाकिस्तान मॅचचे रणशिंग फुंकले जाणार आहे. खरंतर विराट, गिल आणि शमीसारख्या खेळाडे हे पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. पण, पाकिस्तान संघाला आता रोहित शर्माच्या ‘कौआ’ पासून धोका आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहित शर्माचा - [टॅरिफचा तडाखा! ट्रम्प यांचे नवे मनमानी फर्मान; भारतावरही टांगती तलवार, ‘करभार’ महागात पडणार](https://ajinkyabharat.com/turifacha-tadakha-trump-yancha-nave-ar-arbitrary/): डोनाल्ड ट्रम्प यांनी डिजिटल सेवा कर लादणाऱ्या देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर टॅक्स (शुल्क) लावण्याचे आदेश दिले आहेत, ज्याचा परिणाम भारतावरही होईल. वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प संपूर्ण जगासाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत. आयातींवर परस्पर शुल्क लादण्याच्या घोषणेनंतर आता ट्रम्प यांनी शुक्रवारी व्यापार प्रमुखांना अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांवर डिजिटल सेवा कर (DST) लादणाऱ्या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क लादण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावरही परिणाम होईल, कारण भारत गुगल आणि फेसबुक सारख्या कंपन्यांकडून इक्वलाइजेशन शुल्क वसूल करतो. याला ‘गुगल टॅक्स’ असेही म्हणतात. भारतातून विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनी मिळवलेल्या उत्पन्न म्हणजे डिजिटल व्यवहारांवर टॅक्स लावण्याच्या उद्देशाने २०१६ - ["रानडुकरांचा घरात धुडघूस: ११ वर्षीय मुलगा जखमी"](https://ajinkyabharat.com/randukarancha-gharat-dhudghus-11-year-old-mulga-jakhmi/): पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथे मेहमूद शाह यांच्या घरात अचानक ३५ ते ४० रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी उघडकील आली, रानडुकरांच्या धुमाकूळमुळे महेमुद शहा यांचा ११ वर्षीय मुलगा रोशन शहा जखमी झाला आहे. पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा शेत शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता रानडुकरांनी गावाकडे मोर्चा वळविल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ३५ ते ४० रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळखुटा येथील मेहमूद शाह यांच्या घरात घुसून धुमाकूळ घातला, यामध्ये घरातील फ्रिज टीव्ही व हरभरा तुर आदी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुकरांचा झुंड गावात घुसल्याने गावात - [चर्चा कमी पण काम लय भारी! एक लाखांची गुंतवणूक बनली 1 कोटी, गुंतवणूकदारांना लागली लॉटरी](https://ajinkyabharat.com/discussion-deficiency/): देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये अजूनही घसरणीचा कल कायम असून अनेक शेअर्स​नी मल्टीबॅगर ​परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड​ आहे मुंबई :भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणीचा कल सुरूच आहे त्याने गुंतवणूकदारांच्या कमाईची संधी हिरावून घेतली. त्याचवेळी, असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावले आहे म्हणजे काही शेअर्स बाजारातील पडझडीत चांगला परतावा देत आहेत. तुम्ही बाजारात बराच काळ राहिलात तर नफा मिळण्याची शक्यता जास्त असते, असं तज्ज्ञ म्हणतात. अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले. या शेअरचे नाव लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आहे.   बाजारातील चढ-उतारात मल्टीबॅगर - ["रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी: रेशनसोबत मिळणार खास गिफ्ट!"](https://ajinkyabharat.com/resharcard-holder/): Antyodaya Yojana Ration card Holder : रेशनकार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतिक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहेस्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देत असते. यावेळी रेशनकार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतिक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती. आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार आहे. काय आहे हे गिफ्ट? अंत्योदय योजनेत साडी मिळणारपुणे जिल्ह्यातील 48 हजार - [आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट](https://ajinkyabharat.com/aamcha-devendra-extremely-mitra-speaking-worker-mahan-mohancha-santap-wife/): पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती. पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. पुणे : पुण्यामध्ये १९ फेब्रुवारीला गजानन मारणे याच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या मिरवणुकीदरम्यान भाजप कार्यकर्ता असलेला देवेंद्र जोग तिथून समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. त्याचा राग आल्याने तीन ते चार जणांनी पळत जाऊन तक्रारदाराला थांबवले आणि शिवीगाळ केली. ‘गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला,’ असे म्हणून टोळक्याने तरुणाला मारहाण केली होती. या घटनेवर मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. ज्यावेळी मारहाणीची घटना घडली तेव्हा बाहेर असल्यामुळे मोहोळे यांनी जोग - ["नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?"](https://ajinkyabharat.com/narendra-rane-paratichaya-watwar-ajitadadancha-nationalist-entry/): नरेंद्र राणे परतणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत? नरेंद्र राणे यांच्या पक्ष प्रवेशाच्या घडामोडी सध्या चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला होता, परंतु आता ते परत अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची तयारी दर्शवताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडत आहे, ज्यामुळे अनेक उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांची भेट आणि परतीची चर्चा राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर, त्यांचा अजित पवारांच्या गटात कधी प्रवेश होईल, यावर चर्चा सुरू आहे. तथापि, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राणे यांच्याकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विधानसभेपूर्वी बंडखोरी आणि - [भारताच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघावर आयसीसीची कारवाई, समोर आलं आता नवीन प्रकरण...](https://ajinkyabharat.com/bharatchaya-samanyyapvi-pakistanchaya-sanghwar-ayccichi-action-samor-alan-comes-new-episode/): भारताचा सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघावर आयसीसीने कडक कारवाई केली आहे. दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आता आयसीसीने पाकिस्तानवर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे चॅम्पियन्य ट्रॉफीमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. पण भारताने पहिल्या सामन्यात विजय साकारला. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशवर मात करत आपले गुणांचे खाते उघडले आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी आता करो या मरो, असाच सामना भारताविरुद्ध खेळावा लागणार आहे. कारण भारताविरुद्धच्या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात - ['आम्ही बकरे कापणारे', भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी; हिंदी-मराठी पत्रात नेमकं काय लिहलंय?](https://ajinkyabharat.com/amhi-goat-kapanare-bajar-lady-amardarala-jeeve-maranyachi-threatened-hindi-marathi-patra-namam-kya-lihalanya/): Shweta Mahale Death Threat: आलेल्या पत्रामध्ये आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. नेमकी किती पत्र आहेत आणि त्यामध्ये काय लिहलंय ते खुद्द आमदार श्वेता महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. बुलढाणा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता आणखी एका महिला आमदाराला जीवे मारण्याच्या धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. बुलढण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले  यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे. आमदार श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी धमकीच पत्र पाठवण्यात आलं होतं. आज (शुक्रवारी) दुपारी आमदार श्वेता महाले यांनी आपल्या समर्थकांसह चिखली पोलिसात - [राज ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?](https://ajinkyabharat.com/raj-thakaranni-ghetli-mumbai-mahapalika-commissioner-bhet-nemaki-konatya-jhali-jhali-discussion/): मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची भेट घेतली. मुंबई शहरातील विविध प्रश्रांनावर यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची भेट घेतली. मुंबई शहरातील विविध महत्त्वाच्या प्रश्रांनावर यावेळी त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. मुंबईच्या जमिनीखालून जाणाऱ्या विवीध खासगी कंपन्यांच्या केबल्स आहेत. या कंपन्यांकडून पैसे का घेतले जात नाहीत? असा प्रश्न यावेळी मांडल्याचे राज ठाकरे म्हणाले.  तसेच महापालिकेच्या रुग्णालयांवर इतर राज्यातून येणाऱ्या पेशंटचा खूप मोठा लोड आहे. त्यामुळं इतर राज्यांमधून येणाऱ्या पेशंटसाठी काही वेगळे चार्ज लावता येईल का? यावर चर्चा झाल्याचे - [प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना](https://ajinkyabharat.com/premaprakatun-murder/): प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना धुळे : जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील 4 युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळ पाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह काळापाणी गावात नेऊन मारहाण करणाऱ्या आ रोपींच्या घरासमोरच त्याच्यावर अंत्यविधी केले. तसेच, आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा - ["फराह खानची सावत्र आई: 20 वर्षे बॉलिवूडवर राज्य करणारी टॉप अभिनेत्री!"](https://ajinkyabharat.com/farah-khanchi-savatra-i-20-year-old-bollywood-state-karanari-top-actress/): फराह खान आणि तिचा भाऊ साजिद खान यांचे बालपण कठीण आर्थिक परिस्थितीत गेले. परंतु त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने कोरियोग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून यश मिळवलं. मात्र हे फार कमी जणांना माहित असेल की त्यांची सावत्र आई देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 25 वर्षांहून अधिक वर्षे फराह चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. एक कोरियोग्राफर असण्यासोबतच ती एक उत्तम दिग्दर्शिका आणि निर्माती देखील आहे. बालपण मात्र खूपच कठीण परिस्थितीत त्यामुळे फराह आणि तिचा भाऊ साजिद खान, ही नावं आज बॉलिवूडमध्ये कोणाला माहित नाहीत असं एकहीजण नाही. पण त्यांचं बालपण मात्र खूपच कठीण परिस्थितीत गेलं. ‘बिग बॉस’च्या घरात साजिदने सांगितलं होतं की त्याचे वडील, कामरान खान - ["प्रेमानंद महाराजांमुळे 17 वर्षीय तरुणाची 5 हजारांची रोजची कमाई!"](https://ajinkyabharat.com/premanand-maharajanmule-17-year-old-tarunachi-5-thousandunchi-rose/): समाज माध्यमावर लोकप्रिय प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे भल्या पहाटे दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त त्यांची वाट पाहतात. या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे. प्रेमानंद महाराज हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे किर्तन, त्यांचा उपदेश, त्यांचे कथासार ऐकण्यासाठी, भागवत सार ऐकण्यासाठी अनेकजण युट्यूब वा इतर समाज माध्यमांचा वापर करतात. अनेक सेलिब्रिटी, दिग्गज त्यांच्या दरबारात हजेरी लावतात. त्यांना मनातील प्रश्न, अडचणी विचारतात. ते कोणतेही कर्मकांड सांगत नाहीत. नाम जपाचा महिमा सांगतात. चमत्कार, पाखंडावर आसूड ओढतात. साध्या भक्तीने सुद्धा जीवन जगता येते, असे प्रबोधन ते करतात. प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे - ["तेल्हारा: संत तुकाराम महाराज चौकात वाहतुक नियंत्रण चौकी उभारण्याची मागणी"](https://ajinkyabharat.com/telhara-saint-tukaram-maharaj-vatra-vahatuk-control-outpost/): तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर स्थित जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे शहर वाहतूक नियंत्रक पोलीस चौकी उभारण्याची मागणी शांतता समिती तेल्हारा यांच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना केली आहे. तेल्हारा शहरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक हा परिसर शहरातील मुख्य रहदारी मार्ग आहे. याच ठिकाणी मुख्य प्राथमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालये असून, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच परिसरात शहरातील बस स्थानकाला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर विचार करत शांतता समिती तेल्हाराने याठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस चौकीची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी केली - ["एकनाथ शिंदेचा 'मोहीम फत्ते'; ठाकरे गटाला मोठा दणका!"](https://ajinkyabharat.com/eknath-shindecha-moim-fate-thackeray-gatala-motha-danka/): उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा धक्का दिला असून, शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला मोठा धक्का दिला होता. महायुतीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या महायुतीमध्ये विशेष करून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला. विधानसभा निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेली गळती अजूनही सूरूच आहे. आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का  - ["छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी: विकिपीडिया वर सायबर पोलिसांची कारवाई!"](https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhaji-maharajanchi-badnami-wikipedia-var-cyber-u200bu200bpolisanchi-action/):  बखरकारांनी आणि काही तथाकथित इतिहासकारांनी स्वत:च्या फायद्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यांचे उद्योग उघडे पडले. तसाच उद्योग विकिपीडियावर उपटसुंभांनी केला. आता त्यांना धडा बसणार आहे. बखरकारांनी पोटशूळ उठून तर काही कथित इतिहासकारांनी पुस्तक खपावे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केले. त्यांचे हे उद्योग उघड्यावर पडल्याने तेच आता बदनामीच्या दलदलीत माखले आहेत. तसाच उद्योग माहितीचा स्त्रोत म्हणून लोकप्रिय असणाऱ्या विकिपीडियावर करण्यात आले. याविषयीची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन तातडीने त्याची दखल घेतली आणि योग्य कारवाईचे निर्देश दिले. सायबर सेलने अनेकदा मेल पाठवून विकिपीडियाला समज दिली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ‘छावा’ चे प्रखर - ['जे आपल्याला आधीच माहितीये तेच दाखवलं, स्क्रिप्ट अजिबात चांगली नाहीये अन्...' मराठी अभिनेत्रीने केली 'छावा' वर टीका](https://ajinkyabharat.com/j-aaplyala-hallah-symph-teach-vishwalam-script-ajibat-changli-naaheye-an-marathi-actress-kelly-chhawa-var-tika/): सध्या बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा चांगलाच गाजतोय. मात्र या सिनेमासंदर्भात एका मराठी अभिनेत्रीने तिला खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. मुंबई- सध्या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये या सिनेमाने बक्कळ कमाई करून बॉक्स ऑफिसवर तर राज्य केलेच पण शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही हक्क गाजवला आहे. छत्रपती शिवरायांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात गाजतोय. मात्र अशातच एका मराठी अभिनेत्रीची छावा साठीची पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे . या पोस्टमध्ये तिने तिला सिनेमात खटकलेल्या गोष्टी नमूद केल्यात. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाला त्रास - ["प्लास्टिक डब्यातील अन्न: आरोग्यासाठी घातक सवय!"](https://ajinkyabharat.com/plastic-dubious-grain-arogyasathi-deadly/): पूर्वीच्या काळाामध्ये बाहेरच्या जेवणापेक्षा घरच्या जेवणाला पसंती द्यायचे पण आजकाल लोकांना बाजारातील जेवण जास्त आवडत आहे. बरेच लोक बाजारातून पॅक केलेले अन्न आणतात आणि घरी आणतात, पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या प्लास्टिकच्या डब्यात अन्न येते ते आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक असते. प्लास्टिकच्या डब्यात पॅक केलेले अन्न तुमच्या आरोग्यााठी घातक ठरू शकते. आजकाल प्रत्येक घरात प्लास्टिकची भांडी वापरली जात आहेत. चहा पिण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींसाठी प्लास्टिकची भांडी वापरली जात आहेत. बाजारात उपलब्ध असलेले अनेक अन्नपदार्थही प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असतात. आज प्लास्टिक आपल्या जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की लोक बाजारातून प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न खरेदी करणे देखील पसंत करतात. - [श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर](https://ajinkyabharat.com/shri-kshetra-shraddhasagar-yehe-grand-arogya-tapasani-and-rogidan-shibir/): (गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन) आकोट सद्गुरु श्री.संत वासुदेव महाराज यांच्या १०८ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या उपस्थितीत निशुल्क भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर संपन्न होणार आहे. यामध्ये श्री.संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल,अमरावती द्वारा भव्य हृदयरोग तपासणी करिता डॉ.शैलेश जायदे,डॉ.शिवराज शिंदे व संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. यांच्यासोबतच ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.अमोल रावणकार,डॉ.विनोद कोल्हे डॉ.नरेंद्र सरोदे डॉ.सौरभ बोचे फिजिशियन,हृदयरोग,दमा,थायरॉईडमधुमेह यांकरिता डॉ.अशोक बिहाडे,डॉ.राम बिहाडे,डॉ.गौरी ठवळी,स्त्रीरोग तज्ञ डॉ.तायडे मॅडम, डॉ.संजीवनी बिहाडे,डॉ.गुंजन वडणे,डॉ.कांचन भुईवार,डॉ.प्रियंका थोटे, डॉ.जान्हवी सावरकर,नेत्र रोग तज्ञ ,डॉ. सुहास कुलट डॉ. सागर भुईभार डॉ. शिवानी बिहाडे डॉ. दर्शन कुलट डॉ. विशाल - ["Israel Bus Blast: पेजर हल्ल्याचा बदला?"](https://ajinkyabharat.com/israel-bus-blast-pager-hallayacha-revenge/): ‘पाच बॉम्बना एकसारखेच टायमर लावलेले होते’ सैन्य सचिवांकडून अपडेट घेत असून घटनांवर आमची नजर आहे असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.इस्रायल बॉम्बस्फोटाने हादरलं आहे. तेल अवीव शहरात उभ्या असलेल्या तीन बसेसमध्ये एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. या बॉम्बस्फोटात कोणी मृत किंवा जखमी झालेलं नाही. युद्धविराम करारातंर्गत हमासने काल इस्रायलला चार मृतदेह परत केले. इस्रायल त्या दु:खात असतानाच हे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांनी 2000 च्या दशकात पॅलेस्टिनी बंडखोरांकडून होणाऱ्या बॉम्बस्फोटांची आठवण करुन दिली. पोलीस प्रवक्ते एएसआय अहरोनी यांनी सांगितलं की, ‘दोन अन्य बसमध्ये स्फोटकं सापडली. पण तिथे स्फोट झाले नाहीत’ इस्रायली पोलिसांनी सांगितलं की, - ["इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरू!"](https://ajinkyabharat.com/iyatta-dahawichi-exam-aaj-paasun-suru/): इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ११९ केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी २५ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकोला जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी २२ परीक्षा केंद्रे हे उपद्रवी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या केंद्रांवर परीक्षा कालावधीत गैरप्रकार घडल्याने त्यांची संवेदनशील म्हणून नोंद घेण्यात आली आहे. या केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही राहणार आहे. तर हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. Click here for more updates : https://ajinkyabharat.com/pm-kisan-yojana-shetkaryanasathi-anandavarta-beneficiary-yadi-tapapm-kisan-yojana- - ["PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, लाभार्थ्यांची यादी तपासा!"](https://ajinkyabharat.com/pm-kisan-yojana-shetkaryanasathi-anandavarta-beneficiary-yadi-tapapm-kisan-yojana-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8du200d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/): पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत मिळते. तुमचे लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे का?केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते. त्यात पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ही एक आहे. या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मिळतात. आतापर्यंत योजनेतंर्गत 18 हप्ते कास्तकारांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यातच पुढील हप्त्याविषयीचा खुलासा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. पण तुमचे लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे का? 24 फेब्रुवारी रोजी 19 वा हप्ता होणार जमा प्रधानमंत्री - ["देशातील पहिली AI सिटी: वाहतूक आणि आरोग्य होईल AI वर आधारित!"](https://ajinkyabharat.com/nation-wise-pahil/):  देशातील पहिली एआय शहराची सध्या एकच चर्चा सुरू आहे. बदलत्या जगाचा पासवर्ड हाताशी घेत, देशातील अनेक व्यवस्था लवकरच बदलण्याची शक्यता आहे. त्यातच आता एआय सिटीचा प्रयोग होत आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता आता अनेक क्षेत्र व्यापून टाकणार आहे. चा वापर दिवसागणिक वाढत आहे. एआय मोबाईलचे युग आले आहे. त्यात शहरं आणि गावं सुद्धा आता मागे राहणार नाहीत. लवकरच देशातील पहिले एआय शहर अस्तित्वात येत आहे. त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावतील. हा प्रयोग उत्तर भारतात होत आहे. लखनऊ होणार पहिली एआय सिटी उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2025 सादर - [अज्ञात व्यक्ति ने कबूतरों के पिंजरे में लगाई आग, 22 कबूतर जलकर मरे](https://ajinkyabharat.com/unknown-person-burnt-22-pigeons-in-the-cage-of-pigeons/): अकोला की नायगांव परिसर के शाहनवाजपुरा परिसर में रात 3:00 से 4:00 के दरमियान किसी अज्ञात व्यक्ति द्वारा कबूतर के पिंजरे को आग लगा दी। इस आग में 22 कबूतर जलकर जिंदा जलकर खाक हो गए। यह आग असलम खान नामक व्यक्ति के कबूतरों के पिंजरे में लगाई गई है। खास बात यह है कि जहां आग लगाई गई है वहां पर पेट्रोल की बोतल भी दिखाई दे रही है। आखिर यह आग किसने लगाई है यह सोचने वाला विषय बना हुआ है। उक्त मामले की शिकायत अकोट फाइल थाने में शिकायतकर्ता असलम खान द्वारा दर्ज कराई गई है। आगे की - ["प्राजक्ता माळी विवाहबंधनात? शेतकरी मुलाची मागणी!"](https://ajinkyabharat.com/prajakta-maa-vivah-bandhan-bandhan-mulachi-magani/): अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. सध्या प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आता प्राजक्ताने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ता नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया… मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता ही तिच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. तिचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नावर भाष्य केले आहे. आता प्राजक्ता नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया… नुकताच प्राजक्ता माळीने ‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात प्राजक्ताने खासगी आयुष्यावर भाष्य - ["पंड्या ट्रोल, केएल राहुलकडून शिकण्याचा सल्ला!"](https://ajinkyabharat.com/pandya-troll-kl-rahulkadun-shranyacha-salla/): टीम इंडियाने काल चॅम्पियन्स ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये पहिला सामना खेळताना बांग्लादेशला हरवलं. या मॅचमध्ये हार्दिक पंड्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण तरीही इंटरनेटवर हार्दिक पंड्याला का ट्रोल केलं जातय? चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल भारताने बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवला. यात शुभमन गिलच योगदान महत्त्वाच होतं. त्याने नाबाद 101 धावा फटकावल्या. मोहम्मद शमीने पाच विकेट काढून टीम इंडियाच काम थोडं सोप केलं. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे विकेट झटपट गेल्यानंतर शुभमन गिलने संयमी खेळ दाखवला. केएल राहुलच्या साथीने त्याने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. शुभमनची ही वनडेमधील 8 वी सेंच्युरी आहे. गिल आणि राहुलने पाचव्या विकेटसाठी नाबाद 87 - [‘काळीज असेल ना…’ मनोज जरांगे मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबाची भेट घेत बीड जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन](https://ajinkyabharat.com/kaliz-asal-na-manoj-jarange-masajogamadhye-deshmukh-kutumbachi-bhet-ghet-beed-jilahadhiyana-thet-phone/): गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर काही नेत्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्यासह महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशी देखील संवाद साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधाळेला लवकर अटक करण्यात यावी, यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत. तर हा विषय खूप संवेदनशील असल्याचे म्हणत मस्साजोग गावातूनच मनोज जरांगे पाटील यांनी थेट बीड जिल्हाधिकारी अविनाश - [बुंद से गयी, वो हौदसे नही आती, धसांना राऊतांचा सूचक टोला, म्हणाले त्यांचा बुरखा…](https://ajinkyabharat.com/she-did-not-come-from-bund-dhasana-rautancha-indicator-tola-mhanale-tayancha-burkha/): मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यावर चोहो बाजूनी एकच हल्लाबोल झाला. यापूर्वी त्यांनी डील केल्याचा संशय व्यक्त करणारे संजय राऊत यांनी पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस चांगलेच ट्रोल झाले. एकदा रुग्णालयात ते मुंडे यांना भेटले. तर दुसऱ्यांदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच लांबलचक बैठक झाली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नाही. पण धस चांगलेच अडचणीत आले. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरण, घोटाळ्यात अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत अजित पवार यांच्या पक्षावर आणि मंत्र्यांवर गरजले. दोन्ही मंत्र्यांवर - [शिवजयंतीनिमित्त तेल्हारात 2169 रक्तदात्यांचा शिवसंकल्प पूर्ण!](https://ajinkyabharat.com/shiv-jayantinimitta-telharat-2169-raktadatyancha-shivasankalp-complete/): तेल्हारा (दि.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 2101 रक्तदात्यांचा शिवसंकल्प अभियान राबविण्यात आले. मात्र, शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा संकल्प पार करत 2169 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभूतपूर्व इतिहास घडविला. 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानात शहर आणि ग्रामीण भागातील विविध संस्था, संघटना, सरकारी व निमशासकीय कर्मचारी, पोलिस अधिकारी, शिक्षक, व्यापारी, विविध सामाजिक व धार्मिक समूहांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जात-पात, धर्माच्या पलीकडे जाऊन रक्तदानाचा हा महत्त्वाचा उपक्रम यशस्वी झाला. शिवसंकल्पचा ऐतिहासिक प्रवास: 2023: 1001 रक्तदाते 2024: 1503 रक्तदाते 2025: 2169 रक्तदाते रक्तसंकलन अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला ब्लड बँक, साई जीवन रक्तपेढी, ठाकरे रक्तपेढी आणि - ["भुजबळांचा टोला: 'तेव्हा शिंदे ज्युनिअर होते...', चार मुख्यमंत्री बदलले पण 'तो' वाद कायम!"](https://ajinkyabharat.com/bhujbancha-tola-tevha-shinde-juniyar-was-four-chief-minister-badalle-pan-then-there-is-a-suit/): महाराष्ट्राच्या राजकारणात विधानांवरून एकमेकांना खो देण्याचे राजकारण सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दावा केला की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवारांचा होता. या विधानाला छगन भुजबळ यांनी दुजोरा देत शिंदे ‘ज्युनिअर’ असल्याची टिप्पणी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी सत्तेवर आले असल्याचा आरोप केला होता. मात्र, राऊतांनी हा दावा फेटाळून लावताच भुजबळ यांनीही राऊतांच्या विधानाला समर्थन दिले आहे. भुजबळांचा नाराजीवर खुलासा मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना, “माझ्या नाराजीबद्दलचा सारा अपप्रचार माध्यमांकडूनच करण्यात आला,” असे - [रामापुर,बोर्डी परिसरात हरभरा सोंगणी व काढनीला सुरुवात](https://ajinkyabharat.com/rampurburdi-campus-harbhara-songani-and-kadhanila-suruvat/): एकरी 10 क्विंटल आवरेज,शेतकऱ्यांमध्ये आनंद अकोट अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,हा परिसर बागायती म्हणून प्रसिद्ध आहे.या परिसरात सध्या हरभरा सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहे. ज्याकी ९२१८,राजविजय,विजया,या हरभरा बियाण्याची शेतकऱ्यांनी ऑक्टोंबर महिन्यात पेरणी केली होती. तरी गेल्या दोन-तीन दिवसापासून या परिसरात हरभरा सोंगनि व काढणी सुरू असून यामधून शेतकऱ्यांना एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पन्न मिळत आहे.यावर्षी प्रथमच हरभऱ्याला,५६०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे चांगला भाव मिळत असून चांगले उत्पन्न मिळत झाले आहे.हरभऱ्याच्या कुटाराला सुद्धा ४०० ते ४५० रुपये पोत्याप्रमाणे भाव मिळत असून मोठ्या प्रमाणात कुटाराला मागणी होत आहे.हरभरा ४ किलो पोत्याप्रमाणे ट्रॅक्टरने हळंबाने काढने सुरू आहे. यावर्षी हरभरा - [पृथ्वीवर मोठ्या पुराचे संकट? ‘डूम्सडे’ मासा समुद्र किनारी आल्याने भीतीचे वातावरण!](https://ajinkyabharat.com/prithvivar-mothy-purch-crisis-doomsde-masa-samudra-kinari-alayane-bheethe-environment/): स्पॅनिश शहराच्या लास पाल्मास येथील समुद्रकिनाऱ्यावर एक दुर्मिळ ओअरफिश दिसला आहे. या माशाला संकटाची वर्दी देणारा मासा म्हटले जात आहे.सुमद्राकिनाऱ्यावर हा मासा आला काही वेळातच तो मेला. त्यामुळे घबराट पसरली आहे.अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे. या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते. हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही. अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते. या मासा दिसल्यानंतर भूकंप येत - [मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कार बॉम्बने उडवण्याची धमकी!](https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-eknath-shindenna-car-bombne-udavanyachi-threatened/): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संबंधी पोलीस ठाण्यात एक ई-मेल आला आहे. एकनाथ शिंदे हे थेट लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्या सुख, दु:खाशी एकरुप होतात. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी - [शरद पवारांनी 4-5 वेळा फोन केला, पण अजितदादांनी दुर्लक्ष केलं...](https://ajinkyabharat.com/sharad-pavrani-4-5-way-phone-banana-pan-ajitdadani-rulaksh-kalam/): करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अंजली दमानिया यांनी मुंडेंना लक्ष केलं आहे, अशातच आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीवरुन धनजंय मुंडे आणि त्यांच्या खात्यावर आरोप केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न होताच मुंडेंनी टेंडर काढले असा आरोप दमानियांनी केला आहे, यानंतर आता करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. - [लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल – तुमचे ₹1500 बंद होणार का?](https://ajinkyabharat.com/ladki-bahn-yojne-6-moth-change-tumche-%e2%82%b9-1500-closed-honar/): विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन अटींनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना तसेच चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. मुख्य बदल: उत्पन्न मर्यादा – वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ बंद. वाहन निकष – कुटुंबात चारचाकी गाडी असल्यास योजनेस अपात्र. शासकीय नोकरीतील महिलांना लाभ नाही. परराज्यात विवाह झालेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. दरवर्षी ई-केवायसी आणि हयातीचा दाखला आवश्यक. आधार लिंक नसलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार. 9 लाख महिला होणार अपात्र याआधी 5 लाख महिलांचे अर्ज बाद झाले होते. आता आणखी 4 लाख महिलांचा लाभ बंद होणार असून, सरकारला यामुळे - [शांतीवन सजल विहीर: प्रकट दिन सोहळ्यात भक्तांचा महासागर!](https://ajinkyabharat.com/satanavan-sajal-vihir-appeared-day/): अकोली जहागीर (अकोलखेड) येथील श्री संत गजानन महाराज संस्थान, शांतीवन अमृततीर्थ सजल विहीर परिसर प्रकट दिन महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या लाखोंच्या उपस्थितीने गजबजून गेला. गुरुवारी सकाळपासूनच श्रींच्या आणि सजल विहिरीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे ४ वाजल्यापासूनच पायी वारीतील भक्तांची वर्दळ सुरू झाली होती, तर संध्याकाळपर्यंतही दर्शनासाठी भाविकांची गर्दी अविरत होती. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी प्रगट दिन उत्सवानिमित्त सकाळी श्रींच्या अभिषेकानंतर, रजत मुखवट्याच्या पालखीची नगरपरिक्रमा पार पडली. सकाळी १० वाजता ह.भ.प. केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांचे काल्याचे कीर्तन झाले, तर महायज्ञ अनुष्ठानानंतर पूर्णाहुती सोहळा पार पडला. या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. सजल विहीर परिसरात भव्य यात्रा - [धनंजय मुंडेंना 'Bell's Palsy' – हा आजार नेमका काय आहे?](https://ajinkyabharat.com/dhananjay-mundenna-bells-palsy-ha-azar-nemka-kya-ai/): मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांना ‘Bell’s Palsy’ या न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले आहे. खुद्द धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. धनंजय मुंडे यांची पोस्ट – काय म्हणाले ते? “मला Bell’s Palsy नावाच्या आजाराचे निदान झाले आहे. त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे काही कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या कार्यक्रमांना हजर राहता आले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. Bell’s Palsy म्हणजे काय? हा एक न्यूरोलॉजिकल - ["घटस्फोटाच्या चर्चेत युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट!"](https://ajinkyabharat.com/ghata-explosion/): युजवेंद्र चहलच्या पोस्टने चर्चांना उधाण! घटस्फोटाच्या अफवांदरम्यान देवाचे मानले आभार टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. अद्याप दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नसले, तरी सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच चहलने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे देवाचे आभार मानत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. चहलची गूढ पोस्ट – नेमकं काय लिहिलं? चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिलं – “मी जितकं पाहू शकतो, तितक्या वेळा देवानं माझं नेहमीच रक्षण केलं आहे. त्यामुळे मी त्या वेळेची केवळ कल्पनाच करू शकतो, ज्यावेळी मला वाचवण्यात आलं, ज्याबाबत मला माहीतच नव्हतं. माझ्यासोबत नेहमी राहण्यासाठी देवाचे आभार, तेव्हाही मला याबाबत काहीच - ["रोहितची चूक, अक्षरची हॅटट्रिक हुकली! हिटमॅनची हात जोडून माफी"](https://ajinkyabharat.com/rohitchi-lan/): 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली. ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली. ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाज अक्षर पटेल त्याची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता, पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश - [" शेगाव नगरीत संत गजानन महाराज प्रकट दिनाचा मंगल गजर!"](https://ajinkyabharat.com/shegav-nagrit-sant-gajanan-maharaj-manifested-dinacha-mangal-gajar/): गुरुवारी येणारा प्रकट दिन शुभ मानला जात असल्याने आज शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतेय.श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघ वद्य सप्तमीला साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज महाराजांचा 147 वा प्रकट दिन आहे. श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघ वद्य सप्तमीला साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज महाराजांचा 147 वा प्रकट दिन आहे.तो दिवस गुरुवारचा होता. आणि तेव्हा पासून संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो. गुरुवारी येणारा प्रकट दिन शुभ मानला जात असल्याने आज शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतेय.सकाळपासूनच पहिली आरती झाल्यानंतर दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होत असते. तर दुपारी नगर परिक्रमा होत - [मुंबई पोलीस निवडणुकीत उमंग पॅनलचा दणदणीत विजय!](https://ajinkyabharat.com/mumbai-polys-nivadnukit-umang-panalcha-dandanit-vijay/): बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तुम्ही आतापर्यंत सर्वसामान्य ते निवृत्त अधिकाऱ्यांना निवडणूक  लढवल्याचे ऐकले असेल पण मुंबई पोलिसांनीही निवडणूक लढवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? मुंबई पोलीसही निवडणूक लढतात. पण, स्वतःच्या पगारदार पतसंस्थेसाठी. गेल्या 100 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत मुंबई पोलिसांचे विविध पॅनेल उभे होते. त्यात दादा सलगर यांच्या पॅनलने बाजी मारली. उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या पतसंस्थेतील 28,060 सभासद निवडणुकीकरता पात्र होते. त्यापैकी 10,949 मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या पतसंस्थेची 3 ऑगस्ट 1920 रोजी स्थापना करण्यात आली - [ऑस्ट्रेलियाने किलर व्हेल्स नष्ट करण्याचा निर्णय का घेतला? मानवांसाठी धोका किती मोठा?](https://ajinkyabharat.com/australian-killer-whales-destroyed-karanyacha-decision/): ऑस्ट्रेलियात फॉल्स किलर व्हेल्सच्या संहाराचा निर्णय – किनाऱ्यावर अडकण्याच्या घटना वाढल्या ऑस्ट्रेलियातील टास्मानिया राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी रात्री 150 हून अधिक फॉल्स किलर व्हेल अडकल्या, त्यापैकी बुधवारी सकाळपर्यंत फक्त 95 जिवंत राहिल्या. या व्हेल्सना समुद्रात परत पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र जोरदार वारा आणि लाटांमुळे त्या पुन्हा किनाऱ्यावर परत आल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. व्हेल किनाऱ्यावर अडकण्यामागचे कारण तज्ञांच्या मते, बहुतेक व्हेल एकत्र राहतात आणि जर एक व्हेल कुठे अडकली, तर इतरही तिच्या मागे जातात. काहीवेळा अडकलेली व्हेल संकटात असल्याचा सिग्नल पाठवते, त्यामुळे कळपातील इतर व्हेल्स तिच्याजवळ जातात आणि त्या देखील अडकतात. टास्मानियाच्या पश्चिम किनारपट्टीवर असे प्रकार वारंवार घडतात. - [मंत्रिमंडळ निर्णयाविना धनंजय मुंडेंनी काढले टेंडर; महत्त्वपूर्ण कागदपत्रे उघड!](https://ajinkyabharat.com/cabinet-rishinavina-dhananjay-mundaini-kadle-tender-important-kagadapatra-ughad/):  धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.  धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया  यांनी केला. 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या कॅबिनेटचे काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम आजच अदा करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी पत्रातून केले, असा आरोप त्यांनी केला. - [प्रवेश वर्मा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ](https://ajinkyabharat.com/pravesh-verma-yani-ghetli-deputy-chief-minister/): दिल्लीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित या शपथविधी सोहळ्यात त्यांनी नवव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 70 पैकी 48 जागांवर विजय मिळाला आहे, ज्यामुळे पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, अभय वर्मा, आशीष सूद, रवींद्र राज, आणि पवन शर्मा यांसारख्या अनेक - [संतश्रेष्ठ प्रकटदिनाच्या पूर्वसंध्येला भक्तांची पायदळ वारी](https://ajinkyabharat.com/santashrestha-manifestation/): विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावीतील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रकट दिन सोहळा भक्तांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. अकोला, गायगाव, निमकर्दा या दिंडी मार्गांवर बुधवारी सकाळपासूनच हजारो भक्तांचा जनसागर लोटला होता. भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग संतश्रेष्ठांच्या प्रगटदिनाच्या पूर्वसंध्येला पारंपरिक पायदळ वारी काढण्यात आली. महिला, पुरुष, आबालवृद्ध आणि लहान मुलेही या वारीत मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. श्रींच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांनी भजन, कीर्तन आणि जयघोषांच्या गजरात ही वारी आनंदमय वातावरणात पूर्ण केली. सेवेसाठी समर्पित हात वारी दरम्यान शेकडो सेवेकरी अहोरात्र वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत होते. भोजन, नाश्ता, दूध, चहा, शीतपेय, फळे आदींचे मोफत वाटप विविध सामाजिक संस्था आणि तरुण मंडळांकडून करण्यात - [वसुंधरा इंग्लिश हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी](https://ajinkyabharat.com/vasundhara-english-hyculmadhye-shivjayanti-enthusia/): अकोट: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वसुंधरा इंग्लिश हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. या सोहळ्याची सुरुवात इशिता रामेकरच्या शिवगर्जनेसह शिवरायांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित कविता गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच, शिवरायांचे शौर्य, पराक्रम, निष्ठा, सर्वधर्म समभाव, दूरदृष्टी आणि संयमशीलता यावर विद्यार्थ्यांनी भाषणांमधून प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी आणि मान्यवर उपस्थित कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवचरण नारे, शिक्षिका राधिका कुलट, पालक प्रतिनिधी विठ्ठल पांडे, प्रशांत वाघ आणि प्रमुख अतिथी प्रज्ञा पुंडकर उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील मूल्ये आपण अंगीकारली पाहिजेत, असे विचार मांडले. शालेय विद्यार्थ्यांनी - [मधुमेह आणि हृदयाचे आरोग्य – दोन्हींची एकसाथ काळजी घ्या!](https://ajinkyabharat.com/diabetic-aani-hridayache-arogya-both-of-them-together/): मधुमेह आणि हृदयविकार यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. दीर्घकालीन रक्तातील साखरेची असंतुलित पातळी हृदयविकाराचा धोका वाढवते. त्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करताना हृदयाच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. मधुमेह आणि हृदयविकाराचा संबंध डॉक्टरांच्या मते, मधुमेहींना सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका दुप्पट असतो. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे आणि हृदयावर अतिरिक्त ताण येणे यामुळे हृदयरोगाच्या समस्या निर्माण होतात. हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी मधुमेहींनी घ्यायची काळजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुढील उपाय करावेत: 🔹 नियमित रक्तशर्करेवर नियंत्रण: ब्लड शुगर लेव्हल नियमित तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या. 🔹 संतुलित आहार: कमी चरबीयुक्त, उच्च फायबरयुक्त आणि प्रथिनयुक्त आहार घ्या. - [LIC चा स्मार्ट पेन्शन प्लॅन – एकदा गुंतवा, आयुष्यभर पेन्शन मिळवा !](https://ajinkyabharat.com/lic-cha-smart-pension-plan-ekda-guntwa-ayushy-pension-miva/): देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं ग्राहकांसाठी स्मार्ट पेन्शन प्लॅन लाँच केला आहे. देशातील सर्वात मोठी  विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमकडून ग्राहकांसाठी स्मार्ट पेन्शन योजना लाँच केली आहे. या योजनेत ग्राहकांना एकदाच प्रीमय द्यायचा असतो. हा प्लॅन इमिजिएट एन्युटी प्लॅन आहे. वैयक्तिक आणि संयुक्तरित्या जीवन एन्युटी पर्याय उपलब्ध करुन देतो. या पेन्शन प्लॅनचं लाँचिंग वित्त मंत्रालयाचे सचिव एम. नागराजू आणि एल आयसीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी केलं. प्लॅनच्या महत्त्वाच्या गोष्टी एलआयसीचा  स्मार्ट पेन्शन प्लॅन तुमच्या भविष्याला सुरक्षित करण्याचा योग्य मार्ग आहे. तुम्ही या योजनेत एकदा गुंतवणूक करुन आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता. यामध्ये एक व्यक्ती - [अकोला एलसीबीची कारवाई – ऑनलाइन सट्टा रॅकेटचा पर्दाफाश](https://ajinkyabharat.com/akola-lcbchi-action-online-betting-rachacha-busted/): अकोला: ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 33 जणांना अटक करून तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बार्शीटाकळी पोलीस हद्दीत मोठी कारवाई अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली. सट्टा आणि बेटिंगसाठी ऑनलाइन अँपचा वापर करून विविध खेळांवर सट्टा लावला जात होता. अवैध सट्टा व्यवहाराचा पोलिसांकडून भांडाफोड या सट्टा रॅकेटमध्ये अवैध मार्गाने पैशांची देवाण-घेवाण केली जात होती. अखेर अकोला एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत 33 जणांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून महागडे मोबाईल, लॅपटॉप, आणि - [जि. प. प्राथमिक शाळा कळंबा खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी](https://ajinkyabharat.com/jap-primary-shala-kamba-khurd-yehehe-shiv-jayanti-enthusiast-sajari/): कळंबा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज दिनांक 19 2 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पदमने, उपाध्यक्ष संदीप ठाकरे ,उमेश ठाकरे ,आनंदा ठाकरे, राहुल सावळे,लखन सावळे, पत्रकार श्रीकृष्ण पवार हे प्रामुख्याने हजर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अशोक ठाकरे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले नंतर ठाकरे सरांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिता बोदडे यांनी केले Click here for more updates : https://ajinkyabharat.com/manchapur-yethil-jilaha-parishad-shale-shiv-jayanti-saji/ - [मंचनपुर येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी](https://ajinkyabharat.com/manchapur-yethil-jilaha-parishad-shale-shiv-jayanti-saji/): अकोट : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ग्राम मंचनपूर येथे 19 फेब्रुवारी रोजी, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शिवबाच्या प्रतिमेचे पूजन करून, शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकीत, उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कळंबे, खडसे, शाळा समिती अध्यक्ष भारती राहुल वानखडे, शाळा शिक्षण समितीचे उपाध्यक्ष जया निलेश वानखडे, ग्रामपंचायत सरपंच निर्मला चौधरी, उपसरपंच सुवर्णा चौधरी व ग्रामपंचायत सदस्य श्रेयस चौधरी व अंगणवाडी सेविका अलका चौधरी तसेच अंगणवाडी मदतनीस पदमाबाई वानखडे व ग्रंमपचय कर्मचारी बाळु भाऊ काळे सहित शाळेतील शिक्षक,विद्यार्थी तसेच गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. Click here for more updates : https://ajinkyabharat.com/vanadev-yehe-srimad-bhagwat-finished-arogya-shibir/ - [वनदेव येथे श्रीमद भागवत समाप्तीनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न](https://ajinkyabharat.com/vanadev-yehe-srimad-bhagwat-finished-arogya-shibir/): श्री क्षेत्र श्रीराम आश्रम वनदेव येथे श्रीमद भागवत समाप्ती तसेच महाप्रसाद निमित्त भव्य आरोग्य तपासणी संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन श्रीराम आश्रम वनदेवचे महंत नारायणदासजी महाराज यांनी केले शिबिराचे हे दुसरे वर्ष होते. अकोला येथील तज्ञ् डॉक्टर मंडळी कडून शेकडो भक्तांची मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषध वितरण करण्यात आले.यावेळी विशेष उपस्तिती भागवताचार्य श्री लक्ष्मणदासजी महाराज, स्वामी अमोलानंद, श्री ह भ प संजय महाराज पाचपोर, इलोरा संस्थांनाचे ह भ प तुकाराम महाराज यांची होती. तसेच तपासणी करिता अकोला येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ मंडळी उपस्थित होते.यामध्ये डॉ प्रणय महल्ले अस्थीरोग तज्ञ्, डॉ स्वप्नील लाहोळे हृदय रोग मधुमेह दमा तज्ञ्, डॉ किशोर ढोणे - [जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी पतसंस्थेत शिवजयंती उत्साहात](https://ajinkyabharat.com/jillha-parishad-arogya-seva-employees-pasanthet-shiv-jayanti-enthusiast/): जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत शिवजयंती उत्साहात साजरी अकोला: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा सोहळा जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अकोला येथे मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. महाराजांच्या विचारांचे स्मरण करत, उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता जाधव, पतसंस्थेचे खजिनदार संजय डाबेराव, तसेच महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना शाखा अकोला कार्याध्यक्ष राम मेटांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवरायांचा आदर्श आजही प्रेरणादायी यावेळी बोलताना अध्यक्ष संगीता जाधव यांनी शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि सुशासन यावर प्रकाश टाकला. - [तूर खरेदीला सुरुवात,](https://ajinkyabharat.com/toor-kharedela-suruwat/): अकोला – शासनाने तूर खरेदीसाठी हमीभाव जाहीर केला असला तरी, कडक अटी आणि खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर विकण्याला अधिक पसंती दिली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी कमी तूर खरेदी प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाली असली, तरी अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शासनाच्या खरेदी प्रक्रियेमधील त्रासदायक अटी. शासनाच्या खरेदीत येणाऱ्या अडचणी शासनाच्या खरेदी केंद्रांवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे: मोजमापासाठी विलंब: शेतमाल विकल्यानंतर दोन-दोन दिवस मोजमाप न होणे. बारदान्याचा अभाव: शेतमाल साठवण्यासाठी पुरेशी सोय उपलब्ध नसणे. पैशांसाठी प्रतीक्षा: विक्री झाल्यावर पैसे मिळण्यासाठी लांबच लांब प्रतीक्षा करावी लागते. शेतकऱ्यांची बाजारपेठेतील निवड या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी - [उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप;](https://ajinkyabharat.com/garju-vidyarthana-cycle-watp-under-undertaking/): अकोला – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने ‘डोनेट युवर सायकल’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ११ जुन्या सायकली संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम या उपक्रमामुळे विद्यार्थी शाळा व शिकवणी वर्गात सहज जाऊ शकतील. विशेषतः मुलींना शिक्षणासाठी मोठी मदत होईल, तसेच त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल. कार्यक्रमाचा आयोजीत सोहळा हा सायकल वितरण सोहळा अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, पुष्पक अपार्टमेंट, सातव चौक, अकोला येथे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. चि. विराज गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या - [जय शिवाजी जय भारत पदयात्रा](https://ajinkyabharat.com/jai-shivaji-jai-bharat-padayatra/): अकोला, दि. १९ फेब्रुवारी २०२५: केंद्र सरकारच्या युवा आणि क्रिडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने अकोला शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहेय… ही पदयात्रा वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथून सुरू होऊन संतोषी माता चौक, अकोट स्टॅन्ड, माणिक टॉकीज, सिटी कोतवाली चौक, सरकारी बगीच्या चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे समाप्त झालीय… या यात्रेत हजारो शिवभक्त, विद्यार्थी, युवक-युवती, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालंय होतेय.. या विशेष आयोजनामागील उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करणे तसेच तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे. पदयात्रेदरम्यान शिवचरित्रावर - [अकोलखेढ येथे ग्रामीण पोलीसाकडुन रुट मार्च.....](https://ajinkyabharat.com/akolkhed-yehet-rural-poolsakadun-root-march/): अकोलखेड -शिवजंयती,,गजानन महाराज प्रगटदीन,व महाशीवरात्री तसेच २ मार्च पासून सुरु होणारे रमजान महीन्या च्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील ग्राम अकोलखेड येथे अकोट ग्रामीण पोलिसांचा १७फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रूट मार्च काढण्यात आला.एएसपी अनमोल मीत्तल यांचे मार्गदर्शनात ग्रामीण पो.स्टे चे.वतीने संपूर्ण अकोलखेड गावातून पथसंचलन केले.या रूट मार्चमध्ये अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कीशोर जुनघरे, सह्हायक पोलीस निरीक्षक ठाकरे,पोलीस सब निरीक्षक विर सा.तसेच बीट जमादार यांचेसह २२अंमलदार, १५ होमगार्ड, १ सि.आर.पी प्लटुन असे पोलीस कर्मचारी, पुरूष व महिला होमगार्ड यांचा समावेश होता. रूट मार्चनंतर बस स्डण्ड वर आयोजित सभेला पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी नागरिकांनी शिवजयंती व येणारे सण,उत्सव शांततेत व धार्मिक - [आलूबुखाऱ्याचे आश्चर्यकारक फायदे;](https://ajinkyabharat.com/alubukharyache-surprise-benefits/): आपल्यापैकी क्वचितच असा कोणी असेल की ज्याने आलुबुखार खाल्ले नसेल, तूम्हाला याचे फायदे पाहूया.आलूबुखारा, ज्याला इंग्रजीमध्ये ‘प्लम’ म्हणतात, हे एक विशेष प्रकारचे फळ आहे जे नैसर्गिकरित्या गोड आणि आंबट असते. हे फळ चविष्ट तर आहेच पण त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. जर तुम्हाला बाजारात आलूबुखारा दिसला तर तो नक्कीच विकत घ्या आणि घरी आणा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तो रोज खाण्यासाठी प्रोत्साहित करा, कारण हा आरोग्याचा खजिना आहे रोजच्या आहारात या फळाचा समावेश केल्यास शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. अशा स्थितीत तुमचे शरीर अनेक आजारांशी लढण्यास सक्षम असेल. प्लमला पोषक तत्वांचे पॉवरहाऊस म्हटले जाते - [बॉक्स ऑफिस पर दहाड़ रही विक्की कौशल की 'छावा',](https://ajinkyabharat.com/vicky-kaushals-observance-at-the-box-office/): ‘छावा’ बॉक्स ऑफिस पर जमकर नोट बटोर रही है और रिकॉर्ड तोड़ कलेक्शन कर रही है. विक्की कौशल की फिल्म ने महज 5 दिन में 150 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है.  विक्की कौशल स्टारर फिल्म ‘छावा’ सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है. छत्रपति संभाजी महाराज पर बनी ये फिल्म दर्शकों को खूब पसंद आ रही है. विक्की कौशल संभाजी महाराज के किरदार में दर्शकों का दिल जीत रहे हैं. ऐसे में ‘छावा’ बॉक्स ऑफिस पर जमकर नोट बटोर रही है और रिकॉर्ड तोड़ कलेक्शन कर रही है. ‘छावा’ 14 फरवरी को सिनेमाघरों में रिलीज हुई थी. फिल्म के प्रोडक्शन - [राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान,](https://ajinkyabharat.com/ram-mandir-trust-built/): केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात 20 राज्यांच्या निवडणुका पार पडतील. नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांचा केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या जागी ज्ञानेश कुमार काम पाहतील. ज्ञानेश कुमार कोण आहेत? ज्ञानेश कुमार हे 1988 च्या केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशचे असून निवृत्तीनंतर त्यांना 14 मार्च  2024 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त - [संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा प्लॅन कसा होता?](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukhanna-badnaam-karanyacha-plan-would-be-tight/): संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा कट बीड पोलिसांनी रचला होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. मुंबई : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती. पण त्या आधीच जीव गेल्याने आरोपींचा प्लॅन अयशस्वी झाल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. विधानसभेत आपण पहिल्या दिवशीच ही गोष्ट सांगितली होती असंही ते म्हणाले. संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्लॅन पोलिसांचा होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला. त्याच आरोपांचा पुनरुच्चार सुरेश धसांनी केला. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी - [किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप](https://ajinkyabharat.com/kirit-somayancha-serious-allegations/): पातूर, १८ फेब्रुवारी २०२५ – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १५९८ हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीची दखल घेत अकोला जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती गठित केली आहे. किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही असा प्रकार अकोला शहरात घडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी पातूर तालुक्यातील परिस्थिती पाहण्यासाठी आज, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पातूर पोलीस स्टेशनला भेट दिली. या दौऱ्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमय्या यांच्या सोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. - [अकोल्यातही धरणे आंदोलन सुरू](https://ajinkyabharat.com/akolidhi-dharana-movement-suru/): अकोला – आपल्या रास्त मागण्यांसाठी आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमित्रांनी आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आरोग्यमित्र कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या पगारात काम करत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याआधी अनेक वेळा शासनाकडे आपल्या अडचणी मांडूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर हे आंदोलन बेमुदत सुरू राहील. शासनाने त्वरित लक्ष घालावे आणि आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा शर्ती सुधाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सिद्धार्थ इंगोले, आरोग्यमित्र, अकोला – “आमच्या वेतनात कोणतीही - [स्थानीय महिलाओं की सतर्कता से हुआ खुलासा](https://ajinkyabharat.com/vigilance-of-local-women-revealed/): अकोला: गंगा नगर इलाके में देह व्यापार के एक मामले का खुलासा हुआ है। पुराना शहर पुलिस थाने के अंतर्गत आने वाले इस इलाके में कुछ युवतियां किराए के मकान में अनैतिक गतिविधियों में लिप्त थीं। स्थानीय महिलाओं को इस पर संदेह हुआ, जिसके बाद उन्होंने हिम्मत दिखाते हुए मकान का दरवाजा बाहर से बंद कर पुलिस को सूचना दी। मौके पर पहुंची पुलिस ने चार युवतियों को हिरासत में लिया है, जिनमें से दो नेपाल और दो मुंबई की बताई जा रही हैं। स्थानीय महिलाओं की सतर्कता से हुआ खुलासा स्थानीय महिलाओं ने बताया कि वे लंबे समय से इस - [टोरंटो एअरपोर्टवर मोठा विमान अपघात](https://ajinkyabharat.com/toronto-airporter-motha-aircraft/): डेल्टा एअरलाईन्सची फ्लाइट 4819, मिनियापोलिसहून टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होती. मात्र, लँडिंगदरम्यान हे विमान अपघातग्रस्त झाले. या विमानात एकूण 80 जण होते, ज्यामध्ये 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, परंतु अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काय घडले अपघातावेळी? इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, हे विमान एंडेवर एअरमार्फत डेल्टा ब्रँड अंतर्गत ऑपरेट केले जात होते. लँडिंगच्या वेळी विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवर उलटले. अपघात घडताच आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. अपघातात 15 जण जखमी या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून, त्यामध्ये एक लहान मूलदेखील आहे. गंभीर जखमी - ["c, शेवटी मातोश्रीच्या दारातच याल" – संजय राऊतांचा इशारा](https://ajinkyabharat.com/c-shewati-matoshrichaya-dararatch-yal-sanjay-rautancha-gesture/): Sanjay Raut big statement : संजय राऊत यांनी महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आहे. तर या नेत्याला पुन्हा एकदा मातोश्री वर यावं लागेल, असं भाकित नाहीतर त्यांनी दावा दाखल केला आहे. काय म्हणाले राऊत? शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे. संख्याबळ कमी असले तरी यापूर्वी विरोधी पक्ष नेते पद देण्याचा इतिहास त्यांनी सांगितला आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाआधारे निर्णय द्यावा अशी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यावर टीका केली. काल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला राऊतांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. ते पुन्हा मातोश्रीवर येतील रामदास - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचा मोठा निर्णय, येत्या तीन महिन्यात…](https://ajinkyabharat.com/chief-minister-devendra-fadnavisanchaya-suchnantantar-mahan-motha-motha-decision-yatya-three-mahinayat/): महाराष्ट्र सरकारने रखडलेल्या १६६० पेट्रोल पंपांच्या परवान्यांची प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘एक खिडकी’ सुविधा सुरू केली आहे. हे पंप सुरू झाल्यावर सुमारे ३०,००० रोजगार निर्माण होतील आणि साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. तब्बल ३० हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे, असे सांगून महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की, राज्यात मोठया प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. एका अहवालानुसार सुमारे - [Temple Architecture : मंदिर-मशिदीचे छत गोलाकारच का असते? धर्मासोबत वास्तुशास्त्र आणि विज्ञानाचेही कारण](https://ajinkyabharat.com/temple-architecture-temple-mashidiche-roof-circular-reasons/): Mandir Dome Roof Reason : घुमटाकार छतामुळे मंदिरातील घंटेचा आवाज घुमता आणि एक सकारात्मक उर्जा निर्माण होते असं मानलं जातं. Mandir Dome Roof Reason : आपण अनेक मंदिरांना किंवा मशिदींनी भेट देतो. त्यावेळी एक लक्षात येतं की धार्मिक स्थमशिदीचेळांचीमशिदीचे छत नेहमी घुमटाच्या म्हणजे गोलाकार आकाराची असते. उत्तर भारत असो वा दक्षिण भारत, संस्कृती वेगवेगळ्या असल्या तरी मंदिरांच्या छताच्या बाबतीत मात्र सर्वत्र एकवाक्यता असल्यासारखं दिसतंय. मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर वरचा भाग हा पूर्णपणे गोलाकार असल्याचं दिसतंय. त्यामागे भारतातील वातावरणाचा संबंध असला तरी सोबत इतरही गोष्टींचा संदर्भ असल्याचं दिसतंय. अनेक लोक याचा संबंध धर्माशी जोडतात, जे एक प्रकारे योग्यच आहे. मात्र यामागे धर्म, विज्ञान - [किचनमधील असा एक मसाला, केसांच्या समस्या चुटकीत संपतील, महागडे प्रोडक्टही फिके](https://ajinkyabharat.com/kitchery/): hair care home remedies: केसांचे आरोग्य सुधारण्याचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात लपलेले आहे. आपण मेथीच्या दाण्यांबद्दल बोलत आहोत. मेथी भिजवा, त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. काही दिवसातच केस गळणे थांबेल आणि केस चमकू लागतील. चला जाणून घेऊया काय आहेत मेथीचे फायदे. आपण आपल्या केसांची निगा राखण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रयोग करून बघतो. अनेकदा हजारो रूपये खर्च करतो परंतु वातावरणातील बदलामुळे आणि बदलत्या ऋतूमुळे केसांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न अनेकवेळा आपल्या मनामध्ये येतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये एक अशी जागा आहे जिथे केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी घरच्या घरी अनेक आयुर्वेदिक उपाय केले जातात. उत्तराखंडमध्ये बागेश्वर नावाची जागा आहे जिथे लोकं - [परळीट 109 अज्ञात मृतदेह सापडले; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा](https://ajinkyabharat.com/parceat-109-unidentified-dead-sapadle-bajrang-sonavancha-khabar/): परळीमध्ये 109 अज्ञात मृतदेह सापडले असल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तर त्यांचा मर्डर झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं देखील सोनवणे यांनी म्हंटलं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे आता चर्चांना सुरुवात झाली आहे. याविषयी बोलताना सोनवणे यांनी सांगितलं की, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे केवळ 4 ते 5 घटना समोर आलेल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात असे 109 मृतदेह सापडलेले आहेत, ज्यांच्याबद्दल अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही. या मृतांचा मर्डर झालाय की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र अशा 109 मृतदेहांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. याला बीड जिल्हयाबद्दल असलेली - [खेट्री सरपंचाची याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली](https://ajinkyabharat.com/khetri-sarpanchachi-petition-high-court-answer/): सिंचन विहिरीचे ३० प्रस्ताव प्रलंबित प्रकरण पातुर तालुका प्रतिनिधी पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री ग्राम पंचायत मार्फत दीड वर्षांपूर्वी ३० सिंचन विहिरीचे प्रस्ताव पातुर पंचायत समितीमध्ये प्रलंबित असल्या प्रकरणी सरपंच जहूर खान , व लाभार्थी शेख तन्वीर , मो. निसार,शेख युसुफ, नूर खान यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. अखेर ती याचिका उच्च न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी स्वीकारली आहे. त्या याचिकेवरून उच्च न्यायालय लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना नोटीस पाठवून जबाब मागविणार आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी खेट्री येथे ग्रामसभा आयोजित करून ३० लाभार्थ्यांची यादी तयार करून पातुर पंचायत समिती मध्ये सादर करण्यात आली होती. परंतु - [Sunita Williams : 9 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सचा पगार किती ?](https://ajinkyabharat.com/sunita-williams-9-mahinyandasun-antaraat-adkalelya-sunita-vilayamscha-pagar-kiti/): Sunita Williams Salary: गेल्या 9 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अंतराळात अडकलेली सुनिता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता विलियम्स या 5 जून 2024 रोजी नासाच्या मिशनवर गेल्या होत्या. त्यांची सॅलरी आणि एकूण नेटवर्थ किती, जाणून घेऊया. आज येईल, उद्या येईल… असा विचार करत सगळेजण हे अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची वाट बघत आहेत. जून 2024 पासून सुनिता विल्यम्स त्यांच्या सहकाऱ्यासह नासाच्या मिशनवर गेले होते. मात्र पृथ्वीर परत येण्याची त्यांची मोहिम काही ना काही कारणामुळे विलंबाने होत असून आता त्यांना अंतराळात जाऊन तब्बल 9 महिने होत आले आहेत. पण आता त्यांच्याा पुनरागमनाबद्दल एक चांगली बातमी - [तुहिन कांत पांडेय होंगे SEBI के नए चेयरमैन, माधबी पुरी बुच की लेंगे जगह, कितनी होगी सैलरी?](https://ajinkyabharat.com/tuhin-kant-pandey-will-be-sebis-new-chairman-madhabi-puri-buchs-place-how-much-will-be-the-salary/): SEBI New Chairman: कैबिनेट की नियुक्ति समिति ने ओडिशा कैडर के 1987 बैच के आईएएस अधिकारी तुहिन कांत पांडे की नियुक्ति को मंजूरी दे दी है. वह पदभार संभालने के बाद शुरू में तीन साल या अगले आदेश तक इस पद पर बने रहेंगे. नई दिल्ली: सरकार ने वित्त और राजस्व सचिव तुहिन कांत पांडे (Tuhin Kanta Pandey) को भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (SEBI) का नया चेयरमैन नियुक्त किया है. वह माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) की जगह लेंगे, जिनका कार्यकाल इस महीने खत्म हो रहा है. माधबी पुरी बुच का कार्यकाल 1 मार्च को खत्म माधबी पुरी बुच - [विद्यांचल द स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा](https://ajinkyabharat.com/vidanchal-the-schoolmadhy-grazuration-day-sazra-sajra/): अकोट दि.२२ फेब्रुवरी,२०२५ रोजी विद्यांचल द स्कूल, अकोट येथे पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ म्हणजेच ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणेच, उत्कृष्ट नियोजन कौशल्य आणि व्यवस्थापन यांच्या सहाय्याने विद्यांचल द स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा संस्मरणीय सोहळा आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर जुनघरे -ठाणेदार अकोट ग्रामीण पोलिस, पालक-शिक्षक संघाचे प्रतींनिधी श्री पुंडलिक जायले,श्री नंदकिशोर उबाळे , सौ दर्शिका सेजपाल, श्री. लक्ष्मीनारायण भुतडा फाऊंडेशन फॉर एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. नरेश भुतडा, विद्यांचल द स्कूलचे संचालक श्री. दिनेश भुतडा, सचिव सौ.सारिका भुतडा,बोर्ड मेंबर श्री संदीप बूब आणि श्री राजेश भुतडा तसेच प्रशासकीय व्यवस्थापक श्री.प्रशांत विनायक उपस्थित होते. - [महाराष्ट्रातील बाजार समित्यांसाठी पुणे येथे आधुनिक व्यवस्थापन प्रशिक्षण,शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदेशीर बाजारपेठ](https://ajinkyabharat.com/maharashthal-bazaar-samityanasathi-pune-yehe-modern-administration-training/): ई-नाम,आंतरराज्यीय व्यापार,आर्थिक व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन अकोट देवानंद खिरकर महाराष्ट्रातील बाजार समित्यांना अधिक कार्यक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी राज्यातील ३०६ बाजार समित्यांमधील १६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.सध्या काही कर्मचाऱ्यांसाठी पुण्यात ‘यशदा’ येथे पाच दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे.त्यामध्ये सध्या दुसऱ्या टप्प्यात 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी यामध्ये प्रशिक्षण सुरू आहे. ज्यामध्ये बाजार व्यवस्थापन,ई-नाम,आंतरराज्यीय व्यापार आणि प्रशासकीय सुधारणांवर भर दिला जात आहे. बाजार समित्यांसाठी नवे दृष्टीकोन ठेऊन शेतीमालाची विक्री सुलभ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आवश्यक झाले आहे. या प्रशिक्षणाद्वारे ई-नाम प्रणालीचे प्रभावी कार्यान्वयन,आंतरराज्यीय व्यापाराचे नियोजन, तक्रार निवारण प्रणाली,बाजार समित्यांचे आर्थिक व्यवस्थापन,आणि - [रत्नागिरी-नागपूर महामार्ग! चौपट मोबदला दिल्याशिवाय जमिनीची मोजणी नाही, मंत्र्यांना टक्केवारीत जास्त रस, राजू शेट्टी आक्रमक](https://ajinkyabharat.com/ratnagiri-nagpur-mahamarg-chaupat-mobdala-dilyashivay-jaminichi-mojani-nahi-mantana-taqi-ras-ras-ras-raju-shetty-aramad/): राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली. Raju Shetti : राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात चौपट मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी मोजणी करु न देण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी म्हणाले. चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे. महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस विरोध केल्यावर जबरदस्तीने भुसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांन हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन - [मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, 'या' मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक](https://ajinkyabharat.com/muthi-baatami-central-railway-evice/): दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार असून ४७ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकातून परतीचा प्रवास सुरू करतील मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १२ आणि १३ची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने मध्य रेल्वेने दोन दिवस मध्यरात्रीच्या वेळी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. शुक्रवार / शनिवारी मध्यरात्री पाच तासांचा, तसेच शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकल रद्द राहणार आहेत. दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल - [गृहराज्यमंत्री दिव्य, शांततेत अत्याचार झाला?, योगेश कदम यांच्यावर संजय राऊतांची जोरदार टीका](https://ajinkyabharat.com/home-minister-divya-shantate-atrocities-jhala-yogesh-kadam-yanchayavar-sanjay-rautanchi-vigorous-vaccine/):  पुण्यात स्वारगेट येथे 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याचे प्रकरण घडले आहे. संजय राऊत यांनी याप्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी यावेळी काही गंभीर आरोप देखील केली आहेत. मुंबई : पुण्यातील स्वारगेट आगारात एका 26 वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. काही तासांनी अखेर पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले. काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले. आता त्यावरून योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका करताना संजय राऊत हे दिसले आहेत. संजय राऊत यांनी म्हटले की, पुण्यातील सर्व गुंड भारतीय जनता पक्षाच्या आणि अजित पवारांच्या पक्षाच्या प्रचारात - [मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट](https://ajinkyabharat.com/me-shahabaz-boltoy-ministry-of-ministry-office-udwoon-deu-pakistani-numbern-threat-polis-alert/):  गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याचा धमकीचा मेसेज पाकिस्तानी नंबरवरुन आला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळतंय. मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे फोन येण्याचे सत्र हे वाढल्याचे बघायला मिळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला उडवून देण्याचा धमकीचा फोन हा काही दिवसांपूर्वीच आला. त्यानंतर बुलढाण्यातून दोघांना पोलिसांनी अटक केली. धमक्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता थेट पाकिस्तानी नंबरवरुन मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा धमकीचा मेसेज आलाय. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज पाठवण्यात - [पातूरातील काशी कवळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साजर](https://ajinkyabharat.com/paturarathail-kashi-kavaleshwar-mahadev-temple-mahashivaratri-festival-souvented-sajar/): पातूरातील काशी कवळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साज शिवभक्तांना सात ते आठ क्विंटल साबुदाणा उसळीचा महाप्रसाद वितरित लोकवर्गणीला आळा – सेवेचे व्रत पाळण्याचा अनोखा उपक्रम पातूर (प्रतिनिधी) – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पातूर येथील श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. काशी कवळेश्वर भजन मंडळ तसेच समस्त शिवभक्त मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात हजारो शिवभक्तांनी सहभागी होत महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला. आज दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री निमित्त पहाटे ब्रह्म मुहूर्तावर रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती. उपवासाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांना साबुदाण्याच्या उसळीचा महाप्रसाद वाटण्यात आला. तब्बल सात ते आठ क्विंटल - [सोयाबीन दर घसरणीने शेतकरी संकटात; हमीभावापेक्षा हजारोंनी कमी दर](https://ajinkyabharat.com/soybean-rate-ghasranine-shetkari-crisis-hamibhavaksha-thousands-of-thousands-of-deficiency-rates/): अकोला – सोयाबीनच्या दरात मागील एका महिन्यात हजार रुपयांची मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांसाठी उत्पादनखर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. 🔹 सध्याची स्थिती: १ क्विंटल सोयाबीनमधून केवळ १६ किलो तेल, उर्वरित भाग ढेप आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा डीओसी (डोमेस्टिक ऑइल केक) ला मागणी नाही शासनाने सोयाबीन खरेदी बंद केल्याने दरात मोठी घसरण 🔹 सोयाबीन दर: हमीभाव ₹4892 क्विंटल बाजारभाव ₹3400 ते ₹4000 क्विंटल 🔹 परिणाम: उत्पादन खर्चही वसूल होण्यास कठीण शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या शासनाने या स्थितीवर त्वरित उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सोयाबीनच्या गडगडलेल्या दराने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-minister-yogesh-kadam-yani-kellya-vidhanacha-everywhere/ - [स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध](https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-minister-yogesh-kadam-yani-kellya-vidhanacha-everywhere/): स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. असं विधान करणे हे दुर्दैवी आहे.मंत्र्यांच्या अशा वक्तव्याचे बळ हे आरोपीला आणि पोलीस खात्याला मिळतं असा आरोप आंबेडकर यांनी केला..अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातुन काढण्यात यावे अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. तर बीडच्या प्रकरणांत दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट वरूनही आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.. एवढ्या जास्त पानाच्या चार्जशीट मध्ये महत्वाचे शोधण्यात वकिलांना वेळ लागतो.त्यामुळे ज्यांनी हे दीड - [आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार](https://ajinkyabharat.com/arogya-sahayika-manju-ghan-yancha-sanghatanechaya-vati-retired-hospitality/): पिंजर  महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप येथे कार्यरत श्रीमती मंजू घन ह्या वयो मर्याद्या नुसार आज दिनांक 28/ 2/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरीसरप येथे सेवानिवृत्त होत आहेत त्याकरिता महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला वतीने संगीता जाधव जिल्हाध्यक्ष ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंजू घन यांचा सत्कार केला सूत्रसंचालन संघटना कोषाध्यक्ष मंगला तितुर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता चव्हाण संघटना जिल्हा संघटक यांनी पार पाडले सत्कार समारंभाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गमे ,नरेश ,औषधी निर्माता शुभम महापुरे, शितल तेलगोटे,प्रियंका मोरे,अंजली, राजकुमार महल्ले, श्रीकृष्ण शेळके, सुरेखा घुगे,अलका जाधव,चंदन उपराथ असे सर्व कर्मचारी हजर - [प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल](https://ajinkyabharat.com/prakritichi-purity-and-manavatechaya-utthanachaya-dishne-nirankari-missioncha-a-golden-paul/): संत गजानन महाराज विहिर लगत असलेली दुधना नदी, व मंदिर परिसर परिक्षेत्रामध्ये राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज अकोट परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने 23 फेब्रुवारी 2025 ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच दिल्लीतील निरंकारी मिशनच्या ग्राउंड नं 8 येथे एक विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अभियाना अंतर्गत - [सेंट पॉल्स अकॅडमी येथे मराठी राजभाषा गौरव दिवस उत्साहात साजरा](https://ajinkyabharat.com/st-pauls-academy-yehethe-marathi-rajbhasha-gaurav-day-excited-sajra/): अकोट श्री.जी. कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज दि.27/02/2025 रोजी मराठी राजभाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचे योगदान तर होतेच पण मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कऱण्यात आली. त्यानंतर डॉ.अर्चना रायबोले व योगेश चेडे व त्यांच्या संच यांनी स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर अनिता सोनोने यांनी प्रास्ताविक सादर केले.तसेच स्वरूपा रेखाते, अन्वेषा राजगुरू,ईश्वरी बुटे,के.जी.टू ते वर्ग 2 च्या विद्यार्थिनींनी व सारिका रेळे,शीला काळे,अर्चना - [श्री शिवाजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.](https://ajinkyabharat.com/shri-shivaji-vidyalaya-national-science-day-sajra/): अकोट (दि.२८/२/२०२५) रोजी,स्थानिक श्री शिवाजी विद्यालयात डॉ सी व्ही रमण यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय वालसिंगे तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका अंजलीताई सपकाळ, कमवि प्रभारी प्रा कपिल धर्माळे, पूर्व माध्यमिक प्रभारी सुभाष चौधरी, विज्ञान शिक्षक गोपाल वाघमारे, प्रदीप नागरे, वृंदा अवारे,प्रा रोशनी कराळे, प्रा विद्या आखरे यांची होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यांचे व डॉ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी वर्ग आठ( क)च्या विद्यार्थिनी वैष्णवी राऊत, प्रियंका आकोटकर, जानवी कपले, जानवी वालसिंगे,नेहा अस्वार ,सेजल वानखडे, प्रणाली झंझाट, वैष्णवी भावे यांनी कृत्रिम - [Sanjay Raut : गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत, योगेश कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत भडकले](https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/): स्वारगेट येथे तरूणीवर अत्याचार करणाा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताल मध्यरात्री अटक केली. पण या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का ? असा सवाल राऊत यांनी विचारलापुण्यातील सवारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाला. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. तरूणीवर अत्याचार करणाा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताल मध्यरात्री अटक केली. पण या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का ? असा सवाल राऊत यांनी विचारला. - [Pune Bus Rape Case : अटक होण्याआधी आरोपीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न का?](https://ajinkyabharat.com/pune-bus-rape-case-stuck-hanyadhi-accused/): Pune Bus Rape Case : पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्या शिवाय पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपायोजना करणार? त्या बद्दलही सांगितलं.सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक झाली आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास त्याला शेतातून अटक करण्यात आली. पुण्यात शिवशाही बसमध्ये या नराधमाने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी - [शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…](https://ajinkyabharat.com/body-or-5-awakened-asal-tar-samajoon-ja-cholesterol-vadhaliyya/): High Cholesterol असल्याची ही 5 लक्षणे तुम्हाला माहीती आहेत का? शरीरात या 5 ठिकाणी जर दुखत असेल तर समजून जा, तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढलंय… कॉलेस्ट्रॉलचे नाव ऐकून आपल्या डोक्यात एक गोष्ट नेहमीच येते की हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. वास्तविक कॉलेस्ट्रॉल आरोग्यदायी पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. परंतू याचे प्रमाण जेव्हा वाढू लागते तेव्हा मात्र हृदय रोगाचा धोका वाढतो. शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढल्याचे कसे ओळखायचे याची लक्षणे नेमकी काय आहेत हे आपण पाहूयात. त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी पाहून तुम्हाला त्याला नियंत्रण करताना मदत होऊ शकते. या पोस्टमध्ये आपण शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत कसे मिळतात हे पाहूयात… कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण काय ? शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्यास अनेक - [RTOच्या साक्षीनेच वाहनधारकांची लूट, HSRP नंबरप्लेटसाठी वाहनधारकांकडून दुप्पट-तिप्पटी वसूल](https://ajinkyabharat.com/rto/): High Security Registration Plate : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात HSRN नंबरप्लेटसाठी खासगी कंपन्यांकडून दुप्पट किंवा तिप्पट रक्कम आकारण्यात येत आहे. High Security Registration Plate : सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यासाठी तीन खासगी कंपन्यांना सहाशे कोटींचे कंत्राट देण्यात आल आहे. मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलं आहे. ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे‌ . या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने आणि कधी कंत्राट देण्यात आले याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी - [Watermelon: हे फळ किडनीसाठी अमृतापेक्षा कमी नाही, शरीरातील विषारी घटक काढून टाकते;](https://ajinkyabharat.com/watermelon-hey-kidnisathi-amritapaksha-karna-nahi-banatal-poison/): कलिंगड हे एक फळ आहे जे सर्वांना खायला आवडते, परंतु लोकांना त्याचे फायदे माहित नाहीत.उन्हाळा खूप त्रासदायक असतो. या ऋतूतील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन. या ऋतूमध्ये जास्त घाम येतो आणि शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. कलिंगड हे एक फळ आहे जे सर्वांना खायला आवडते, परंतु लोकांना त्याचे फायदे माहित नाहीतखरं तर, कलिंगड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरात उद्भवणाऱ्या अनेक गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. कलिंगड हे एक फळ आहे ज्यामध्ये 92% पाणी असते.त्याची फळे आणि बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी6 आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियमसारखे घटक - [अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला?](https://ajinkyabharat.com/akshay-shindecha-encounter-texture-close-issue/): Akshay Shinde Encounter : दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात अक्षय शिंदे एन्काऊंटर बनावट असल्याचा निर्वाळा देत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेचं एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर सवाल उठवणारे अहवालातील दोन परिच्छेद कसे वगळले जाऊ शकतात? असा प्रश्न विचारल हायकोर्टाने ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण हायकोर्टात सुरू आहे याची ठाणे सत्र न्यायाधीशांना कल्पाना दिली होतीत का? असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला. अक्षय शिंदेच्या बनावट चकमक प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. दंडाधिकारीऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील दोन प्रमुख मुद्दे कसे काय स्थगित केले जाऊ शकतात? असा सवाल - [बार्टीच्या प्रशिक्षणातून ११ विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले; विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध](https://ajinkyabharat.com/bartichya-training/): अकोला:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या ११ विद्यार्थ्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, हा अन्यायकारक निर्णय असून त्यांनी याविरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर प्रशिक्षण १६ डिसेंबर २०२४ पासून द्वारकाबाई रामराव कुठे प्रशिक्षण संस्था, अकोला येथे सुरू होते. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या २४ डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार आणि बार्टीच्या परिपत्रकानुसार या विद्यार्थ्यांना “दुबार लाभार्थी” ठरवून प्रशिक्षणातून बाहेर करण्यात आले. विद्यार्थी सांगतात की, त्यांच्या निवडीच्या तारखेनंतरच हे परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यांना अपात्र ठरविणे अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही जिल्ह्यात अशा - [पातुर येथे दुसरे मराठी बाल साहित्य संमेलन संपन्न](https://ajinkyabharat.com/patur-yehe-and-other-marathi-childrens-literature-constant/): अकोला जिल्ह्यातील पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून दुसरे मराठी बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. 🔹 संमेलनाची उद्दिष्टे: विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि संमेलनाची ओळख करून देणे. मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी व विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा. मराठी भाषेची अस्मिता आणि महत्त्व पटवून देणे. 🔹 संमेलनाचे वैशिष्ट्ये: अध्यक्षपदासाठी शाळेतील मराठी व इंग्रजी भाषेत कविता करणाऱ्या विद्यार्थिनीची निवड. ग्रंथ दिंडीने भव्य सुरुवात. जिल्ह्यातील साहित्यिक व कवींनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर मार्गदर्शन. कॉपीमुक्त परीक्षेबाबत विशेष सत्र. या अनोख्या बाल साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण झाला आणि त्यांना साहित्य क्षेत्रात योगदान देण्याची प्रेरणा मिळाली. - [आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांची भारत स्काऊट-गाईड राज्य पुरस्काराला गवसणी](https://ajinkyabharat.com/asci-kids-chaya-vidyarthyanchi-bharat-scout-guide-state-awards/): अकोट शिस्त आणि नियमन हे ब्रीद घेऊन समाज जागरूकते सोबतच आदर्श नागरिक घडवण्याचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भारत स्काऊट-गाईडचे राज्य पुरस्कार चाचणी शिबिर गोरेगाव खुर्द येथे पार पडले. ज्यामध्ये राज्य पुरस्कार निमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांच्या एकूण ३० चाचण्या घेण्यात आल्या. सदर चाचण्या कौशल्यपूर्ण पद्धतीने सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाम निर्देशन राज्य पुरस्कारासाठी करण्यात येते. सदर शिबिरामध्ये तालुक्यातील आस्की किड्स पब्लीक स्कूल अकोटच्या कु.दिशा भिरडे,गार्गी भिरडे,विधी सावरकर,श्रावणी अंबळकर,अनुश्री डिक्कर आणि आदिती रंदे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. लागू करण्यात आलेल्या सर्व चाचण्या ह्या विद्यार्थ्यांनी सफलरित्या पूर्ण केल्या.ज्यासाठी सर्व मुलींची भारत स्काऊट-गाईड राज्य पुरस्कार साठी निवड झाली आहे.सदर मुलींच्या स्काऊट-गाईड प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी शाळेचे अध्यक्ष मिलिंद - [तेल्हारा शहराचे आराध्यदैवत श्री गौतमेश्वर मंदिर: प्राचीन परंपरा](https://ajinkyabharat.com/telhara-shahrache-aradhyadivat-shri-gautameshwar-temple-ancient-tradition/): तेल्हारा – दि. शुभम सोनटक्के तेल्हारा  शहरातून वाहणाऱ्या गौतमा नदी तीरावर पुरातन महादेव संस्थान पायविहीर गौतमेश्वर मंदीर भाविकांचे आस्थेचे श्रद्धास्थान आराध्यदैवत आहे. या पुरातन श्री महादेव संस्थान ची स्थापना ईसवी सन १६९७ धर्मस्थळ र. नं. ७६७ आहे. शिलालेख व इतर बाबी वरून लक्षात येते कि हे मंदीर प्राचीन काळातील असून शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. पुरातत्त्व विभागानुसार हे शिवलिंग १२०० वर्षापुर्वीचे आहे. श्री महादेव मंदीर गौतमा नदीच्या तीरावर वसले असल्यामुळे गौतमेश्वर संस्थान सुद्धा संबोधले जाते. वैशिष्ट्ये पुर्णबाब म्हणजे गौतमा नदी पश्चिम दिशे कडून मंदीराच्या पायथ्याशी पुर्वेला स्पर्श करून पुढे दक्षिणेस वाहत जाते. गौतमा नदी पुढे वाहत जाऊन तिर्थक्षेत्र श्री वांगेश्वर - [डॉ. वंदनाताई ज.ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालया कडून भव्य वासंतीक वमन शिबिर आयोजित](https://ajinkyabharat.com/dr-vandantai-j-done-rural-ayurveda-mahavidyalaya-kadun-grand-vasantik-voman-shibir-organized/): दि.२७ फेब्रुवारी २०२५ पातूर : धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित आमदार डॉ राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील डॉ.वंदनाताई ज. ढोणे आयुर्वेद महाविदयालय रुग्णालय पातूर कडून सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी ते 26 मार्च 2025 पर्यंत सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत भव्य वासंतीक वमन शिबिर ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालय पातुर येथे आयोजित केले आहे.या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभत आहे वमन थेरपीमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी एखाद्या व्यक्तीला उलट्या केल्या जातात. आपल्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील घटकांमुळे,अन्नाचा दर्जा आणि वातावरणातील बदलांमुळे शरीरात अनेक विषारी द्रव्ये जमा होतात जी पुढे आजारांमध्ये रूपांतरित होतात. हा आयुर्वेद उपचारांचा सर्वात महत्वाचा भाग आहे. या वमन प्रक्रियेमुळे ब्रोन्कियल दमा,श्वसन - [प्रथम 'क्रिएटिव्हिटी क्लब' चा माधमातून विद्यार्थांनी घेतले रोबोट बनवण्याचे प्रशिक्षण.](https://ajinkyabharat.com/first-creative-club-cha-madhamatun-vidyarthani-ghetle-robot-banavot/): प्रथम’ संस्थेतील विद्यार्थ्यांनी २ दिवसीय रोबोटिक्स आणि STEM कॅम्पमध्ये रोमांचकारी अनुभव घेतले. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विविध नवीन तंत्रज्ञानांचा अनुभव घेता आला, ज्यामध्ये रोबोट्स तयार करण्याची, वर्च्युअल रिॲलिटी (VR) अनुभवाची आणि ड्रोन शो पाहण्याची संधी मिळाली. या कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी, विद्यार्थ्यांना वर्च्युअल रिॲलिटीमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि गॅलक्सीचा पहिल्यांदाच अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांनी अवकाशातील विविध घटक आणि अंतराळातील तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती मिळवली, ज्यामुळे त्यांच्यातील उत्साह वाढला. ‘AIR गुरुजी’चे तज्ञ श्री. मनन गढिया आणि श्री. सुयश पाटील यांच्यासोबत या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन मिळाले. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एका अनोख्या आणि आनंददायक पद्धतीने नवीन गोष्टी शिकवलेल्या, ज्यामुळे प्रत्येक - [अकोला: हमजा प्लॉट येथे मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया, पाणीपुरवठा विस्कळीत](https://ajinkyabharat.com/akola-hamza-plot-yehe-main-jalwahini-footli-thousand-liter-paani-via-paanipurwatha-vishkit/): अकोला शहरातील हमजा प्लॉट, हरिहर पेठ येथे ५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्याने गंगा नगर, जोगळेकर प्लॉट आणि लोकमान्य नगर या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. घटनाक्रम: चांदखा प्लॉट चौकातील मारिया मेडिकलसमोर बुधवारी संध्याकाळी नाल्याचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटली. परिणामी, हजारो लिटर पाणी वाया गेले. प्रशासन एकीकडे पाणी बचतीचे आवाहन करत असताना, वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाचे आवाहन: म .न .पा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि पूर्ण झाल्यानंतरच नियमित पाणीपुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. Read more news here - [कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र!](https://ajinkyabharat.com/how-many-years-junan-mandir/): आज महाशिवरात्र सर्व भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात. संपूर्ण भारतात महाशिवरात्री आज (दि.27) उत्साहात साजरी करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा ,आराधना केली जाते. तसेच महादेवाला अभिषेक देखील घातला जातो. पण तुम्ही पाकिस्तानातील महाशिवरात्र पाहिली आहे का?आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील महाशिवरात्रीचे खास फोटो दाखवत आहोत.पाकिस्तानात देखील महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शिवगंगा मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पुराण काळात या मंदिराचं महत्त्व यापेक्षा जास्त असल्याचं बोललं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी भारतातील अनेक लोक देखील पाकिस्तान महाशिवरात्र साजरी करण्यासाठी गेले होते.यावेळी मंदिराच्या परिसरात अतिशय स्वच्छता आणि शांतता असल्याचेही पाहायला मिळाले. Read more news here :https://ajinkyabharat.com/kidnapping-case-natyam-pathalag-karne-polis-vahanala-aani-duchakiswarala-dili-dhadak/ - [अपहरण प्रकरणात नाट्यमय पाठलाग, कारने पोलिस वाहनाला आणि दुचाकीस्वाराला दिली धडक](https://ajinkyabharat.com/kidnapping-case-natyam-pathalag-karne-polis-vahanala-aani-duchakiswarala-dili-dhadak/): अकोला शहरातील डाबकी रोडवर एक धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता, गोंधळलेल्या चालकाने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. एवढेच नव्हे, तर एका दुचाकीस्वारालाही धडक देऊन गंभीर जखमी केले. घटनाक्रम: बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अमित बेडवाल याने छत्रपती संभाजीनगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान आरोपी अकोला जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी डाबकी रोडवर नाकाबंदी करून कारचा पाठलाग सुरू केला. वेगवान पाठलागादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. याच दरम्यान, एका दुचाकीस्वारालाही कारने धडक - [महाशिवरात्री विशेष: अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात शिव-गौरा विवाह सोहळा संपन्न, भव्य महावरातीत भाविकांचा उत्साह](https://ajinkyabharat.com/mahashivratri-special-akolyatiil-shri-rajarajeshwar-temple-shiv-gaura-vivah-sohla-purnon-grand-mahavarti-bhavikancha-enthusiasm/): अकोला शहराच्या ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिव-गौरा विवाह महोत्सव उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यात प्रथमच पार पडलेल्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात खऱ्या लग्नाप्रमाणे गणेश स्थापना, मेंदी, हळद यांसारखे पारंपरिक विधी पार पडले. शिवविवाह महावरातीत शिवगणांचा सहभाग श्री राजराजेश्वर मंदिरापासून शिवविवाहाची महावरात काढण्यात आली, ज्यामध्ये विविध पेहराव केलेले शिवगण आणि भूत-प्रेतांच्या वेशातील कलाकारांनी सहभाग घेतला. महावरात अकोल्याच्या प्रमुख रस्त्यांवरून भ्रमण करून अंबिका माता मंदिर येथे पोहोचली, जिथे पारंपरिक विधींसह शिव-गौरा विवाह सोहळा पार पडला. नव्या पिढीला संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा उद्देश शहरात प्रथमच अशा प्रकारच्या शिवविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. एकता आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने हा सोहळा पार पडला, ज्याला महिलांसह मोठ्या संख्येने - [भैरवीचा गृहप्रवेश ठरेल का? अशोक मा.मां साठी संकटाची नांदी?](https://ajinkyabharat.com/ashok-ma-maa-sathi-sankatchi-nandi-of-bhairavicha-griha-pravesh-thareal/): Ashok Ma.Ma Marathi Serial Track: भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता, आणि आता या लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. Ashok Ma.Ma Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) अशोक मा.मा. (Ashok Ma.Ma) मालिकेत सध्या बऱ्याच घटना घडत आहेत. अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरू असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी यासगळ्यात मामा मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेत आहेत. त्यात भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत. आता त्यातच अनिश आणि भैरवीनं अचानक लग्न केल्यानं मामांना मोठा धक्का बसला. भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता, आणि आता या लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक मामा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले - [बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेनं शिवशाही बसच का निवडली?](https://ajinkyabharat.com/bandist-kacha-ekshit-executive-naradham-dattatraya-gadenam-shivshahi-basch-nivdali/): Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे यानं एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरातील शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास फलटणला निघालेल्या तरुणीवर बलात्कार झाला. बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. दत्तात्रय गाडे हा हिस्ट्री शीटर गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. 2019 पासून तो जामिनावर बाहेर होता. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करताना गाडेनं शिवशाही बसमध्ये केला. आरोपीनं शिवशाही गाडीच का निवडली असावी? स्वारगेट बसस्थानकात अनेक गाड्या उभ्या असताना देखील दत्तात्रय गाडेनं त्या पीडित तरुणीला शिवशाही बसमध्ये का नेलं असावं? - [उदय सामंतांची घोषणा: कवी कुसुमाग्रजांचे गाव होणार 'कवितेचे गाव'!](https://ajinkyabharat.com/uday-samantanchi-announcement/): Uday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार ‘कवितेचे गाव’सामंतांची घोषणा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव होणार कवितेचे गाव मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत  मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणी या गावाला भेट देणार भेटी दरम्यान  पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर कवितेच्या गावाची औपचारिक घोषणा होणार कवितेच्या दलानाचे उद्घाटन करणार श्रेष्ठ कवींच्या कवितांचे पुस्तके प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार काव्य पंक्ती सादर करत उदय सामंत यांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याचा पुणे पोलिसांकडून सध्या - [स्वारगेट प्रकरणानंतर वसंत मोरेंचं खळखट्याक आंदोलन, उद्धव ठाकरेंचा फोन – "शाब्बास मोरे!"](https://ajinkyabharat.com/swargate-episode-vasant-morren-khakhatiyak-movement-uddhav-thakarancha-phone-shabbas-more/): Pune Swargate Assault : स्वारगेटच्या घटनेनंतर वसंत मोरेंचं पुण्यात खळखट्याक आंदोलन केलं. मोरेंच्या या भुमिकेनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी वसंत मोरे यांना फोन करुन त्यांच्यावर आणि इतर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर, शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी काल (बुधवारी) स्वारगेट बस स्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार (Pune Crime News) होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे - [महाशिवरात्रीनिमित्त गोपालखेड येथे हजारो भाविकांची गर्दी](https://ajinkyabharat.com/mahashivratinimitt-gopalkhed-yehe-thousand-bhavikanchi-gardi/): अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील पूर्णा नदीच्या तळाशी असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांची गर्दी उसळते. हे शिवलिंग भूगर्भात जवळपास १०० फूट खोल असून, महाशिवरात्रीपूर्वी ग्रामस्थ मातीचे उत्खनन करून भाविकांसाठी दर्शन खुले करतात. शतकाहून जुने मंदिर आणि भक्तांचा उत्साह पानेट गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ‘श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान’च्या वतीने दरवर्षी हे शिवकार्य पार पडते. गोपालखेड गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ पंधरा दिवस मेहनत करून ही पिंड भाविकांसाठी उपलब्ध करून देतात. विशेष म्हणजे, पावसाळ्यापर्यंतच या शिवलिंगाचे दर्शन होऊ शकते. मंदिर परिसरातील ब्रह्मचारी महाराज यांच्या समाधीस्थळीही स्वच्छता मोहीम राबवली जाते. महाशिवरात्रीच्या सात दिवस आधी येथे सप्ताह आयोजित केला जातो, ज्यात - [घरात सहा फुटी अजगर पाहुन अंगात थरकाप](https://ajinkyabharat.com/gharat-saha-futi-python-pahun-angat-tharkap/): अकोट येथील अनिकेत कुऱ्हाडे हे २३ फेब्रुवारीला रात्री १० च्या सुमारास कामावरून घरी परत आले तेव्हा मोटारसायकलच्या उजेडात त्यांना घरात भला मोठा अजगर दिसल्याने घाबरले. हे परिसरातील लोकांना माहित पडताच घाबरगुंडी उडाली. एक तर रात्रीची वेळ नागरिकांनी अजगराला पाहता क्षणीचं घबराटीचे वातावरण झाले होते. अनिकेतने सर्पमित्र योगेश दवंडे यांना फोन करून पाचारण केले. सर्पमित्राने तात्काळ येऊन अथक परिश्रमानंतर अखेर त्या अजगराला सुरक्षितपणे पकडून त्यास आपल्या नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे नागरिकांच्या मनाला धिर आला. Read more news here : https://ajinkyabharat.com/bangladesh-wah-yunus-wah-bangladikarde-ethe-khayla-paisa-nahi-aani-starlinkch-internet-back/ - [Bangladesh : वाह यूनुस वाह… बांग्लादेशकडे इथे खायला पैसे नाही आणि स्टारलिंकच इंटरनेट वापरणार](https://ajinkyabharat.com/bangladesh-wah-yunus-wah-bangladikarde-ethe-khayla-paisa-nahi-aani-starlinkch-internet-back/): Bangladesh : बांग्लादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर गरीबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशावेळी मस्क यांनी बांग्लादेशचा दौरा केल्यास इथे स्टारलिंकची सेवा सुरु करण्याआधी ते भरपूर विचार करतील. बांग्लादेशच्या मुख्य सल्लागाराने इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला त्या देशात गुंवतणूक करण्यास परवानगी दिली आहे. मस्क यांना लिहिलेल्या पत्रात 90 दिवसात स्टारलिंक बांग्लादेशात चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांग्लादेशची आर्थिक स्थिती ठीक नाहीय. द डिप्लोमॅटनुसार 22 टक्के लोकांना दोनवेळच अन्न मिळत नाहीय. बांग्लादेशात महागाई प्रचंड वाढली आहे. अशावेळी महागड्या इंटरनेट सेवेवर सरकारच लक्ष हे चक्रावून सोडणारं आहे. स्टारलिंकची इंटरनेट सेवा महागडी आहे. स्टारलिंक वापरण्यासाठी कमीत कमी दर महिन्याला 120 डॉलर बांग्लादेशी चलनातील 14,543 - [अकोला: मलकापूर चौकात एकाच रात्री तीन ते चार दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह](https://ajinkyabharat.com/akola-malkapur-savat-ekach-raatri-teen-te-four-shops-fodli-millions-and-lampas-polysanchaya-karyakshatewar-questions/): अकोला खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर चौकाजवळील तीन ते चार दुकानांमध्ये चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुर्तीजापुर येथे काल एकाच दिवशी दोन घरात चोरीची घटना होत नाही तोच आज 26 फेब्रुवारी च्या रात्री एकाच वेळी तीन ते चार दुकान फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या असून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मलकापूर परिसरातील तीन ते चार दुकानातून चोरी होऊन लाखो रुपयाचे साहीत्य व रोकड लंपास केल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी खदान पोलीस पुढील तपास करीत आहेत. Read more news here : https://ajinkyabharat.com/mahashivratri-special-akolechaya-shri-rajarajeshwar-mandir-bhavikanchi-muthi-gardi-pahetepasoon-abhishek-and-darshan-suru/ - [महाशिवरात्री विशेष: अकोलेच्या श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, पहाटेपासून अभिषेक व दर्शन सुरू](https://ajinkyabharat.com/mahashivratri-special-akolechaya-shri-rajarajeshwar-mandir-bhavikanchi-muthi-gardi-pahetepasoon-abhishek-and-darshan-suru/): महाशिवरात्री निमित्त अकोलेकरांच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या या मंदिरात जलअभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्र अर्पण करून विविध मंत्रोपचारांनी श्री राजराजेश्वराला अभिषेक करण्यात आला. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले असून, महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर मध्यरात्रीपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच, अकोल्यातील इतर मंदिरांसह बारा ज्योतिर्लिंग मंदिरांतही भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/palikadchi-bus-half-jyl/ - ["पलीकडची बस आधी जाईल" – नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवल्यावर तरुणीचा घात! पुण्यात नेमकं काय घडलं?](https://ajinkyabharat.com/palikadchi-bus-half-jyl/): Pune crime news: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. पोलिसांची पथके नराधमाचा शोध घेत आहेत. पुणे: पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी पहाटे साडेपाच वाजता फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट एसटी आगारात (swargate st depot) आली होती. याठिकाणी शिवशाही बसने (Shivshahi Bus) या तरुणीला फलटणला जायचे होते. त्यावेळी एसटी आगारात असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे या गु्न्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीने तिची दिशाभूल करुन तिला दुसऱ्या एका बसमध्ये नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. स्वारगेट पोलीस ठाण्यापासून - [अजित दादांच्या राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग? अमोल मिटकरींचा दावा!](https://ajinkyabharat.com/ajit-dadachanya-nationalist-moth-incoming-amol-mitkari-claim/): कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत OSD – PA यांच्या वरून झालेल्या निर्णयावरही महत्त्वाचे गौप्यस्फोट मिटकरींनी केले आहेत . Amul Mitkari:उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या नेत्यांचं इन्कमिंग होणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय .महाविकास आघाडीतील अनेक पक्षातील आमदार आणि खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं ते म्हणालेत .ते अकोला येथे ‘एबीपी माझा ‘शी बोलत होते .आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात घटनांना वेग आला आहे . पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे ठरवल्यानंतर आता शरद पवारांच्या गोटातून काही बडे नेते अजित दादांना भेटून गेले असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आले आहे .(Maharashtra politics) दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष - [फिक्सरवर सिक्सर! तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वर गंभीर आरोप](https://ajinkyabharat.com/fixervar-sixer-tanaji-sawant-abdul-sattansah-3-cabinet-nawae-amol-mitkariyan-osd/): काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या ओएसडीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होताय. मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्‍यांच्या  ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून स्थान नसणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्र्‍यांचे ओएसडी (OSD) आणि स्वीय सहायक ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्‍यांचा आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी 13 नावे या यादीतून वगळ्याने मंत्रालयात व राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीस यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक करत स्वागत केलंय. मात्र, कालच शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केल्यानंतर आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी - [किसान क्रेडिट कार्ड कर्जवाटप अपडेट: आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC चा लाभ!](https://ajinkyabharat.com/kisan-credit-card-debtap-update-aapad-on-72-72-koti-shetkyani-ghetla-kcc-cha-benefits/): Kisan Credit Card :  किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान क्रेडिट कार्डवरुन दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये किसान क्रेडिट कार्डवरुन होणाऱ्या वित्तपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भतील माहिती समोर आली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती. वेळोवेळी या योजनेत बदल करण्यात आले आहेत. आता निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. आता केसीसी मिळणारं कर्ज 5 लाखांपर्यंत - [Champions Trophy 2025: पाकिस्तान सेमीफायनला पोहोचला, अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस!](https://ajinkyabharat.com/champions-trophy-2025-pakistan-semifanla-pohochala-afghanistan-madatila-avka-paus/): हा सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला काहीसा फायदा झाला आहे. तर इंग्लंड आणि आफ्रिकेसाठी ही करा किंवा मरो अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे ब गटातील उपांत्य फेरीचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. Afghanistan In Champions Trophy : पाकिस्तानमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तान संघासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला, असला तरी अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. पावसामुळे अफगाणिस्तान संघाला ही संधी चालून आली आहे. मात्र अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीसाठी अजूनही आपली पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे हा सामना पूर्णपणे वाहून गेला. हा सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाला. ब - [Chhaava Box Office Day 12: 'छावा' ने 12 दिवसांत जगभरात कमाईचा जादुई आकडा पार केला!](https://ajinkyabharat.com/chhaava-box-office-day-12-chhawa-has-given-12-days-to-earn-a-magical-figure/): Chhaava Worldwide Box Office Collection Day 12: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) यांचा ‘छावा’ (Chhaava Movie) हा चित्रपट यशाची शिखरं सर करत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) या ड्रामा पीरियड चित्रपटानं आपली छाप सोडली असून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कमाईच्या बाबतीत ‘छावा’नं जबरदस्त कामगिरी दाखवली आहे. त्यामुळेच, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच या चित्रपटानं जगभरातील कमाईचा जादुई आकडा ओलांडला आहे. दुसऱ्या मंगळवारी ‘छावा’नं जागतिक स्तरावर किती कोटींचा व्यवसाय केला? ते सविस्तर जाणून घेऊयात… वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ‘छावा’ची डरकाळी अनेकदा असं दिसून आलंय की, रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपटांच्या कलेक्शन ग्राफमध्ये घसरण सुरू होते. पण छावाच्या बाबतीत सध्या - [मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त](https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-santosh-deshmukh-murder-case-ujjwal-nikam-special-public-prosecip/): बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत. न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांना सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले आहे. सरकारची ठाम भूमिका या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे दिसून येत आहे. देशमुख यांच्या हत्येमागील कट उघड करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी सरकारने नामांकित वकीलांची नियुक्ती केली आहे. काय आहे प्रकरण? बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, अनेक लोक आरोपींकडे निर्देश करत आहेत. कुटुंबीय व - [इंद्रजित सावंत धमकी प्रकरण: प्रशांत कोरडकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला रवाना!](https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-case-prashant-koradkarchaya-responent-kolhapur-polisancha-pathak-nagpurla/): कोल्हापूरच्या इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक संशयित प्रशांत कोरडकरचा शोध घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. या पथकामध्ये एक अधिकारी आणि चार पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या इसमाने स्वतःला प्रशांत कोरडकर असल्याचे सांगून फोन केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी नागपूरकडे विशेष पथक पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर इंद्रजित सावंत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. प्राथमिक तपासातून आरोपी नागपूरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर - [अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची आईला मारहाण, लोणावळ्यात गुन्हा दाखल](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatachaya-adhikhayachi-aila-mahan-lonavatya-gunha-admission/): पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या आईला बेदम मारहाण केलीये. आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर व्रण ही उमटलेत. मारहाण करणाऱ्या पोराचं मारुती देशमुख असं नाव असून नुकतीच त्यांची मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचं विश्वस्त पद ही त्यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी राहत्या घरातच आईला मारहाण केली. आई सावित्रीबाई या सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होते. मात्र आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला अन त्या तिथं राहायला आल्या. मात्र स्वतःची आई आपल्याकडे राहायला आली - [राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA 3% वाढला, 7 महिन्यांचा फरक मिळणार](https://ajinkyabharat.com/state-government-karmachayanna-motha-dilsa-da-3-vadhla-7-mahinancha-farak-minar/): State Government Employees DA Increased : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. Government Employees DA Increased :  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातला शासन निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून वाढीव डीए मिळणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सरकारने काय निर्णय घेतला? राज्य सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारण करण्यात आली आहे. - ["राजकीय हेतूसाठी देशमुख कुटुंबाचा बळी नको, मुख्यमंत्री छक्के पंजे खेळतायेत" – मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/deshmukh-kutumbacha-baki-nako-chief-minister-sixes-claws/): सरकार गोड बोलून संतोष देशमुख हत्या प्रकरण  (Santosh Deshmukh Murder Case) हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. Manoj Jarange Patil :  सरकार गोड बोलूनसंतोष देशमुख हत्या प्रकरण  (Santosh Deshmukh Murder Case) हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलनाला बसायची वेळ येते हे वाईट असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांवरती ही दुर्दैवी वेळ यायलाच नको होती. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागल्याचे मनोज जरांगे पाटील - [मतदारसंघात रस्ते खराब, आमदाराची लेक बापाविरोधात मैदानात; महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं](https://ajinkyabharat.com/dindra-sanghat-road-bad-amdarachi-lake-bapavatha-bapavatha-maharashtra-pahilyandach-asan-ghadal/): मोठी बातमी समोर येत आहे, अहेरी तालुक्यातील अनेक रस्ते अर्धवट असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून, भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण अनेकदा काकांविरोधात -पुतण्या, भाऊ विरोधात भाऊ, भाऊ विरोधात बहीण अशा लढती झालेल्या पाहिल्या आहेत. मात्र गेल्या विधानसभेत महाराष्ट्रात अशीही एक लढत होती, जिने संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. इथे वडिलांविरोधात थेट लेकच मैदानात होती. मात्र या लढतीमध्ये शेवटी वडिलांचाच विजय झाला.  ही निवडणूक आजही मतदारांमध्ये चर्चेचा विषय आहे. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरूद्ध लेक अशी लढत पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी मतदारसंघ हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या - [केसांच्या वाढीसाठी तयार करा ‘हे’ ३ होममेड हेअर स्प्रे, कसे बनवायचे ते जाणून घ्या](https://ajinkyabharat.com/kasanchaya-vadisathi-tayar-kara-hey-3-homemade-hair-spray/): तुम्हाला जर केसांची वाढ वाढवायची असेल त्यातच नैसर्गिकरित्या केस मजबूत आणि जाड हवे असतील तर तुम्ही नैसर्गिक हेअर स्प्रे वापरा. हे नैसर्गिक घरगुती हेअर स्प्रे केवळ केसांची वाढ वाढवत नाहीत तर केस गळतीपासून देखील आराम देतात. आपले केस सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी लोक विविध प्रकारचे बाजारात उपलब्ध असणारे महागडे हेअर प्रॉडक्टचा वापर करतात. परंतु या प्रॉडक्टमध्ये असलेले केमिकल केसांना कमकुवत बनवतात व केसांची वाढ देखील नीट होत नाही. तसेच त्यामध्ये असलेले पॅराबेन्स आणि अल्कोहोल केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात त्यामुळे केस गळतात. पण तुम्हाला नैसर्गिकरित्या केस वाढवायचे असतील तर तुम्ही घरच्या घरी या घरगुती वस्तू वापरून हेअर स्प्रे बनवून - ['नाशिक विकासासाठी दत्तक घेतलं, कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहराचा चेहरा बदलण्याची मोठी संधी': देवेंद्र फडणवीस](https://ajinkyabharat.com/nashik-vikasasathi-dattak-ghetalam-kumbhameyaya-nimtanam-shahracha-face-badalanayi-muth-sandhi-devendra-fadnavis/): नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. Devendra Fadnavis नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) व त्र्यंबकेश्वरचा (Trimbakeshwar) विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. मेळा बसस्थानकाच्या उद्घाटनाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढिकले उपस्थित - [मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी](https://ajinkyabharat.com/matoshreevar-pompous-entry-shivsenela-nadle-sahach-mahinayat-thakranna/):  छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणारे डॉ. दिनेश परदेशी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. परदेशींनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या परदेशींना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी परतीचा रस्ता धरल्याचे दिसते. परदेशी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही लोटले नसताना, - [रात्री दीड वाजता अज्ञात गाडी, चादरीत गुंडाळलेलं... ठाणे हादरले! काय घडलं त्या रात्री?](https://ajinkyabharat.com/ratri-deed/): ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या वेदना न पहावल्यानेच तिच्या आईने आणि आजीने हा टोकाचा निर्णय घेत मुलीचं आयुष्य संपवल्याची चर्चा आहे ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या वेदना न पहावल्यानेच तिच्या आईने आणि आजीने हा टोकाचा निर्णय घेत मुलीचं आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे ठाणे शहरात प्रचंड खळबळ माजली - [संजय राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिंदेंच्या शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?](https://ajinkyabharat.com/sanjay-rautancha-photo-theate-redyachaya-galayat-shindenchya-shivsenechancha-kuthan-anokhan-movement/): जळगाव – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जळगावमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला रेड्याच्या गळ्यात टांगले आणि त्याला काही अंतरपर्यंत मिरवत निषेध व्यक्त केला. राऊतांच्या विधानांचा निषेध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक दावा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधत त्यांना “निर्लज्ज आणि विकृत बाई” असे संबोधले. यावरून आता शिंदे गटही आक्रमक झाला असून त्यांनी संजय राऊत - [भारत-पाक सामन्यावेळी देशविरोधी घोषणा, राणेंकडून करेक्ट कार्यक्रम, पोलिसांच्या बेड्या](https://ajinkyabharat.com/indo-pakistani-national-declaration-ranenkadun-correct-program-polisanchaya-bedya/): ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागात वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग : भारत पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी ची मॅच भारताने जिंकल्यावर सगळीकडे जल्लोष साजरा होत असतानाच मारून मध्ये एक राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक केली आहे. शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांनीही राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर देश विरोधी घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी - ['छावा'विरोधात मत मांडलं, म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरटकर धमकी देतोय, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ऑडिओ क्लीप ऐकवली](https://ajinkyabharat.com/oppoted-opponents-mandalan-mhanun-chief-principle-boat-ghet-koratkar-threatened-history-reviters-indrajit-sawant-yanni-audio-clip-acquen/): ब्राम्हणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं. कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना सावंत यांनी ब्राह्मण द्वेषी विचार मांडल्याचा आरोप होत आहे. ब्राम्हणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं. इंद्रजीत सावंत यांचे विचार ब्राह्मण द्वेषी असल्याचे म्हणत त्यांना धमकी देण्यात आली आहे. धमकीबाबत साडेसहा मिनिटांचा ऑडिओ खुद्द इंद्रजीत सावंत यांच्याकडून फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर अल्पावधीतच तो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक - [त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर वाद! पुरातत्त्व विभागाचा इशारा](https://ajinkyabharat.com/trimbakeshwar-temple-prajakta-malichya-program-program-archaeological-department/): महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाल विरोध केला जातोय. माजी विश्वस्तांनी ग्रामीण पोलिसांना पत्र लिहिल्यानंतर आता पुरातत्त्व विभागाने मंदिर विश्वस्तांना इशारा दिला आहे. महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या कार्यक्रमाविरोधात माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवल्यानंतर आता पुरातत्त्व विभागाने (ASI) त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवलं आहे. मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमावर एएसआयनं आक्षेप नोंदवला आहे. महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे एएमएएसआर कायद्यानुसार नियमबाह्य असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे कार्यक्रमांपूर्वी एएसआय दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश त्यांनी देवस्थानला दिले आहेत. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. मंदिरात गर्दीमुळे कायदा - [कॉलेज तरुणांचा कारनामा उघडकीस, गुंगीच्या औषधांसह १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची मोठी कारवाई](https://ajinkyabharat.com/college-tarunankan-karanama-ughdakis-gungicia-drugsah-1-lakh-42-thousand-rupees/): दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुळ जगदाळे (वय २०), अजय श्रावण कोळी (वय २०, दोघे रा. खर्दे बुद्रुक ता. शिरपूर) यांना अडवून त्याची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडील बॉक्समध्ये ३५ हजार ८३२ रूपये किंमतीच्या गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या. धुळे : गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने धुळ्यात आलेल्या शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील दोघा महाविद्यालयीन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील संतोषी माता चौकात पकडले. त्यांच्याकडून ३५ हजार ८३२ रुपये किमतीची औषधे, मोटारसायकलसह एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये शिरपूर शहरातील एका शैक्षणीक संस्थेच्या लिपिकाचाही समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दीड लाखाचा मुद्देमाल - [भारताचा पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय योग्यच, दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने वाढली चिंता!](https://ajinkyabharat.com/bharatacha-pakistan-is-not-a-khenyacha-decisionable-terrorist-hallyachaya-shakyane-vadhali-concern/): ICC Champions Trophy 2025 : अखेर तो अंदाज खरा ठरला. भारतीचा पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय योग्य ठरला. पाकिस्तान हा धोकादायक देश असल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे. यापूर्वी श्रीलंका या देशाने तो अनुभव घेतला आहे. खेळाडूंची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत, पाकिस्तानला भारताविरोधीतील सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने एकच रोष आहे. तर दुसरीकडे यजमान देशालाच दहशतवादी हल्ल्याची भीती वाटत आहे. या टुर्नामेंटच्या सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. खेळाडूंनाच पळवून नेण्याची भीती व्यक्त होत असल्याने आयसीसीचे सुद्धा धाबे दणाणले आहे. या ट्रॉफीत पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा निर्णय योग्य असल्याचे समोर येत आहे. इस्लामिक स्टेट खुरसान प्रदेश (ISKP) ही संघटना खेळाडूच नाही तर परदेशी - [गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण](https://ajinkyabharat.com/ganpat-gaikwad-yanchaya-mulacham-boat-charging/): माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार केला होता. त्याप्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचे नाव चार्जशीटमधून वगळणा  कल्याण : कल्याण पूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदेसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात (Mahesh Gaikwad Ulhasnagar Firing Case) आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीटमधून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) याचं नाव पोलिसांकडून वगळण्यात आलं आहे. वैभव याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. जवळपास वर्षभरापूर्वी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस - [लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण थांबले, अंगणवाडी सेविका मागणीवर ठाम, वाचा प्रकरण नेमके काय?](https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojne-survey/): महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’त नियमांंमध्ये न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केली जात आहेत. या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. नागपूर : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना महिलांसाठी खास सुरू करण्यात आली. या योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणात झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी काही नियम व अटीही लागू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी या नियम आणि अटीमध्ये न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. आता योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेचा - [3 मार्चपर्यंत पावसाचा इशारा, कुठे-कुठे कोसळणार सरी? महाराष्ट्रातील स्थिती जाणून घ्या!](https://ajinkyabharat.com/on-march-3-pavasacha-gesture-kuthe-kosnar-sri-maharashtrati-situation/): 25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे. एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागावर झाला आहे. त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामानात काही बदल दिसून येतील. फेब्रुवारी महिन्यात पावसाची कमतरता होती. मात्र येत्याकाळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्कायमेट या एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, आसाम आणि - [‘इतकी केळी तर…’, पाकिस्तान संघाबाबत वसीम अक्रम यांचं वादग्रस्त वक्तव्य!](https://ajinkyabharat.com/iti-ki-ki-ki-pakistan-sangababat-wasim-akram-yanchaya-decorated-statement/): Wasim Akram : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट टीमवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम इतके भडकलेत की, त्यांनी टीमवर वांशिक टिप्पणी केली. अक्रम काय बोलून गेले ते जाणून घ्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान असल्यामुळे पाकिस्तानी टीम दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. टुर्नामेंटला सुरुवात झाल्यानंतर आठवड्याभराच्या आतच पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान टीमच्या या खराब प्रदर्शनानंतर त्या देशातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड राग आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने तर आपल्याच टीमबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमवर त्याने वांशिक टिप्पणी - [लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा घेणार घटस्फोट? जाणून घ्या काय आहे खरे कारण!](https://ajinkyabharat.com/lagnachaya-37-varshanantar-govinda-ghenar-ghat-khotaan-ghanoon-ghaya-kya-ai/): अभिनेता गोविंदाचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. आता गोविंदाचा घटस्फोट होणार असल्याचे समोर आले आहे. Govinda and Sunita Ahuja Divorce: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला आहे. गोविंदा आणि सुनीता घटस्फोट का घेत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामागचे कारण देखील समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे. रेडिटवरील - [तो मी नव्हेच… इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी मोठा खुलासा, कॉल रेकॉर्डिंगमध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख!](https://ajinkyabharat.com/so-me-navhech-history-practice-inderjit-sawant-yana-jeeve-maranyachaya-threatening-motha-reveal-call-recording/): Historian Indrajeet Sawant Death Threat : सध्या ‘छावा’ने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर आता नागपूरमधून मोठा खुलासा आला आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी याविषयीचे कॉल रेकॉर्डिंग फेसबूकवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कॉल करणाऱ्याने आपण नागपूर येथून बोलत असल्याचा दावा केला. प्रशांत कोरटकर असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे नागपूर येथील प्रशांत कोरटकरच याप्रकरणी - [राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…](https://ajinkyabharat.com/raj-uddhav-thackeray-collected-yenar-sanjay-rautanchi-first-response-in-reaction/): विवारी एका लग्नाच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांच्यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाली. मराठी माणसांसाठी दोन्ही बंधू एकत्र येणार का? असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेना सोडून राज ठाकरे सोडून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. ठाकरे कुटुंबातील सदस्य बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साद मराठी माणसाने अनेकवेळा घातली. काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे , उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साद - [‘नाक घासा, माफी मागा… अन्यथा परिणाम गंभीर’, सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंवर भडकल्या!](https://ajinkyabharat.com/nose-grass-forgiveness-otherwise-the-result-is-serious/): शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेने दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानावर भाष्य करताना त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना आव्हान देत उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा, नाहीतर नाक घासून माफी मागा, असं म्हटलंय. इतकंच नाहीतर सुषमा अंधारे यांनी मला बोलायला वेळ आणू नका, नाहीतर आतापर्यंत काय काय केलं या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारच सुषमा अंधारे यांनी दिल्यात. पुढे त्या असंही - [तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही.., भारताचं नाव घेत पाकिस्तानच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य, पुन्हा ट्रोल](https://ajinkyabharat.com/tar-majhan-boat-shahbaz-sharif-naahi-bharatachan-boat-ghath-pakistanchaya-major/): पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे. ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे. इस्लामाबाद: पाकिस्तानला नेहमीच भारतापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न पडत असते. आता तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी एका सभेत मोठे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने जर विकासात भारताला मागे सोडले नाही तर माझे नाव शहबाज शरीफ नाही. हे वक्तव्य त्यांनी डेरा गाजी खान येथे एका जनसभेला संबोंधित करताना केले. जेथे अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याकडून करण्यात आले. त्यांनी दावा केली की पाकिस्तानला सध्याच्या समस्यांमधून बाहेर काढून एक महान राष्ट्र बनवणार आहे. पाकिस्तानात महागाईत मोठी घसरण झाल्याचा दावा शरीफ यांनी - [महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक साहित्य; याच्या अभावात पूजा अपूर्ण मानली जाईल!](https://ajinkyabharat.com/mahashivratri-pujesathi-essential-literature-prayer-puja-puja-pyas-pooja-incomplete-manali/): महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक त्यांची पूजा करतात आणि या दिवशी रुद्राभिषेक करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजेमध्ये काही साहित्य असणे आवश्यक आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये कोण कोणत्या साहित्याचा वापर केला जातो ते जाणून घेऊ. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. जो दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाल्याची धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी पहिले ज्योतिर्लिंग प्रकट झाल्याचे देखील सांगितले जाते. यावर्षी महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला बुधवारी आहे. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या रात्री महादेव आणि पार्वती भ्रमण करण्यासाठी बाहेर पडतात. जो कोणी या रात्री महादेवाची पूजा-अर्चा - [अकोटच्या "योगारंभ" तर्फे 36 भाविकांची बस प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रवाना](https://ajinkyabharat.com/akotchaya-yogarmbh-turfe-36-bhavikanchi-bus-prayagraj-kumbhameyasathi-leaves/): अकोट – कॅप्टन डॉ. सुनिल डोबाळे यांच्या नेतृत्वाखाली “योगारंभ” संस्थेच्या वतीने 36 प्रवाशांची बस विधीवत पूजन करून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रवाना झाली. भक्तिमय वातावरणात भाविकांचा सन्मान प्रस्थानावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात प्रत्येक भाविकाला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. योगारंभचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुनिल डोबाळे यांना जिल्हा संघचालक मोहन आसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कॅप्टन डोबाळे यांनी सपत्नीक बसचे विधीवत पूजन केले. गणमान्य व्यक्तींची उपस्थिती यावेळी श्री. दत्ता शास्त्री, जयप्रकाश पांडे, विजय जितकार तसेच शहरातील मान्यवर, “योगारंभ”चे पदाधिकारी आणि स्वामी विवेकानंद शाखेचे योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना शुभेच्छा देऊन यात्रेला सुरुवात कुंभमेळ्यात पवित्र स्नान व धार्मिक विधींसाठी या - [नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक, अकोल्यात जोरदार आंदोलन](https://ajinkyabharat.com/neelam-gohchrya-allegation-shiv-sena-thackeray-gat-akil-akol-akol-akola-akola/): दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. अकोल्यात शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला असून, अकोल्यात महिला आघाडीकडून नीलम गोऱ्हेंच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. कार्यकर्त्यांनी ‘नीलम गोऱ्हे हाय हाय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला, तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं. आमदार नितीन देशमुखांचा निषेध शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष - [भिजवलेले बदाम खाण्याचे जबरदस्त फायदे, ‘या’ पद्धतीनं खा आणि आरोग्यदायी लाभ मिळवा!](https://ajinkyabharat.com/bhijwale-badam-khanyache-tremendous-benefits-or/): benefits of eating soaked almonds empty stomach: बदाम तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बदाममध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात जे शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहेत. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरतात. बदाम आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. बदाममध्ये अनेक प्रकारचे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते ज्यांच्यामुळे आपल्या आरोग्याला फायदे होतात. बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला पोषक घटक मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फयदे होतात. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येकाने दररोज सकाळी बदाम - [गोऱ्हेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले, फडणवीसांची प्रतिक्रिया – साहित्यिकांचेही कान टोचले](https://ajinkyabharat.com/globi/): शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव  ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं असताना आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय - [जुना किराणा बाजारात आयकर विभागाची कारवाई, पान मसाला-सुपारी विक्रेत्यांवर धाड](https://ajinkyabharat.com/juna-kirana-bazar-income-tax-department-action-paan-masala-betel-sea-soluble-dhad/): अकोल्यातील जुना किराणा बाजार आणि मोहंमद अली चौक परिसरात आज आयकर विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. जीएसटी आणि आयकर न भरल्याच्या संशयावरून पान मसाला व सुपारी विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत. नागपूर आयकर विभागाची मोठी कारवाई या परिसरात सुपारी व पान मसाल्याचे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालतात. नागपूर आयकर विभागाच्या पथकाने सकाळपासूनच ही धडक कारवाई सुरू केली असून, काही व्यापाऱ्यांचे दस्तऐवज तपासले जात आहेत. 🔹 तपास सुरू असून पुढील अपडेटसाठी राहा जोडलेले! Read more news here : https://ajinkyabharat.com/anjangav-margawar-polisanchi-action-hadanchi-smuggling-high-vehicle-seized-both-absconding/ - [अंजनगाव मार्गावर पोलिसांची कारवाई: हाडांची तस्करी उघड, गाडी जप्त – दोन फरार](https://ajinkyabharat.com/anjangav-margawar-polisanchi-action-hadanchi-smuggling-high-vehicle-seized-both-absconding/): अकोला-अंजनगाव मार्गावर अकोट पोलिसांनी मोठी कारवाई करत जनावरांच्या हाडांनी भरलेली चारचाकी गाडी पकडली. पोलिसांनी रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी सुरू केली असता, एक संशयास्पद गाडी काही अंतरावर थांबली. दोन आरोपींनी घेतली पळ काढण्याची संधी पोलीस गाडीच्या दिशेने जात असताना, गाडीतून दोन आरोपींनी शेतात उडी घेतली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. गाडी चालकाला अटक, साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी गाडी चालकाला अटक केली असून, चारचाकी वाहनासह एकूण साडे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 🔹 आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे. - [फुलपाखराला चिरडले, अवशेष इंजेक्शननं शरीरात सोडले; मुलाची प्रकृती खालावली, ७ दिवसांनंतर...](https://ajinkyabharat.com/phulpakharala-chirdale-remains-injected-bandhan-sodle-mulachi-prakriti-khalavali-4-days/): सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत एका १४ वर्षीय मुलानं फुलपाखरु मारलं आणि तिचे अवशेष एका सिरिंजच्या माध्यमातून स्वत:च्या शरीरात सोडले. यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्राझिलिया: सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत एका १४ वर्षीय मुलानं फुलपाखरु मारलं आणि तिचे अवशेष एका सिरिंजच्या माध्यमातून स्वत:च्या शरीरात सोडले. यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. मग त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना ब्राझीलच्या बाहियामध्ये घडली आहे. या प्रकरणाचा तपास बाहिया पोलीस करत आहेत. डेवी नन्स मोरेइरी असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. एक ऑनलाईन चॅलेंज घेत त्यानं फुलपाखरु मारुन तिचे अवशेष - [चीनने शोधला कोरोनासारखा नवीन विषाणू ,माणसासाठी किती धोकादायक? साथ पसरण्याची शक्यता किती?](https://ajinkyabharat.com/chinese-shodhla-koronasarakha-naveen-virus-manasasathi-kiti-dhokadayak-with-pasarnyachi-shakti/): चिनी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वटवाघळांमध्ये नवीन कोरोना विषाणू शोधला आहे. तो मानवासाठी किती धोकादायक आहे. याबद्दल संशोधन केले आहे. जाणून घेऊया अभ्यासात नेमके काय नमूद केले आहे. बीजिंग: कोरोना महामारीने अख्खा जगात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. चीन हे या विषाणूचे उगमस्थान होते. आता चीनमधून एक महत्त्वाच संशोधन समोर येत आहे. चिनी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वटवाघळांमध्ये HKU5-CoV-2 हा एक नवीन कोरोना विषाणू शोधला आहे. या पथकाचे नेतृत्व कोरोना व्हायरसवर मोठ्या प्रमाणात संशोधन करणाऱ्या चीनचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ शी झेंगली करत आहेत, ज्यांना ‘बॅटवूमन’ असे म्हटले जाते. HKU5-CoV-2 हा प्रथिनांचा वापर करून पेशींमध्ये प्रवेश करतो. जे कोविड-१९ पसरवणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूमध्ये होते. चीनमध्ये वटवाघळांमध्ये हा - [संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अकोल्यात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न!](https://ajinkyabharat.com/sant-gadgebaba-jayantiinimitta-akolid-safai-karchayancha-sanman-sohaa/): संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने आरंभ बहुउद्देशीय संस्थेच्या अकोला शाखेच्या वतीने महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन आरंभ बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा दशरथ गावंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमाची विशेष उपस्थिती या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका सौ. कमलजीत कौर आणि युवा समाजसेवक केल्विन सूबी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला सलाम करत त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. सन्मानित सफाई कर्मचारी कार्यक्रमात आदेश सर गोहर (आरोग्य निरीक्षक), संदीप भैया गोठाले, मोतीलालजी बिंधाने, सांगता बाई गोहर, अनिता बाई चावरे, आकाश झांझोटे, शाक्ते गोहर, संजय बोयत, दिपक धंजे, सोनाली पत्रे, नरेश टांक, - [दिल्लीवरून थेट खासदार आमदारांसह प्रयागराजमध्ये एकनाथ शिंदे, कुंभमेळ्यात करणार पवित्रस्नान](https://ajinkyabharat.com/delhiwarun-theate-khasar-aamdarsah-prayagrajamadhye-eknath-shinde-kumbhmeya-karanar-holy/): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. खासदार आणि आमदार यांच्यासह शिंदे हे प्रयागराजला पोहोचणार आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. मात्र, मी नाराज असल्याचे अगोदरच शिंदेंनी स्पष्ट केले. मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्ली दाैऱ्यावर होते. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. अमित शहा यांची भेट शिंदेंनी घेतलीये. आता दिल्लीवरून थेट प्रयागराजला शिंदे हे जाणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत खासदार आणि आमदार देखील असणार आहेत. यावेळी शिंदे हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले - [संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी...](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-murder-case-chandrashekhar-bawankue-yancha-mothe-vidhan-mhanale-aamchaya-sarkar/):  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे. नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली असून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी बीडच्या पोलिसांवरच थेट आरोप केले आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना या हत्येत सहआरोपी करावे असे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. आता नुकताच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिसले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या चाैकश्या अपेक्षित होत्या, त्या सरकारने सुरू केल्याआहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले - [एक बाई काय बोलली, तुम्ही तुटून पडता? आम्ही खोलात गेलो तर... शिरसाटांचा ठाकरे गटावर पलटवार](https://ajinkyabharat.com/a-bai-kya-bolli-tumhi-tum-tutun-padta-amhi-khol-gallo-tar-shirsatancha-thackeray/): शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत. संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले. मुंबई : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी नुकताच अत्यंत खळबळजनक खुसाला केला. गोरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, पद मिळते. ज्यानंतर उबाठा गट चांगलाच आक्रमक झाला. संजय राऊत यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. हेच नाही तर त्यांनी थेट नीलम गोरे या बाई आहेत का?. त्या बाई माणूस असल्याचे म्हणताना संजय राऊत दिसले. त्यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली. सुषमा - [Share Market Shock: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने मोठी घसरण, 5 मिनिटांत किती लाख कोटींचा फटका?](https://ajinkyabharat.com/share-market-shock-trump-yannchaya-torif-threatening-mothi-ghasran-5-minutes-lakh-lakh-kotin/): Share Market : आज सोमवारी शेअर बाजार लाल निशाणीसह उघडला. शेअर बाजारावर पुन्हा एकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या धमकीचा परिणाम दिसून आला. काही मनिटात निफ्टीने सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल टाकत घसरण नोंदवली.शेअर बाजारातील पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीय. भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. आज सोमवारी शेअर बाजार लाल निशाणीसह उघडला. मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेंसेक्स बाजार उघडताच 500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. निफ्टी 159 अंक घसरणीसह उघडला. सुरुवातीच्या सत्रातच लार्जकॅपमधील 30 पैकी 29 शेअर्सची सुरुवात घसरणीसह झाली. सर्वात जास्त घसरण Zomato च्या शेअर्समध्ये दिसून आली. शेअर बाजारावर पुन्हा एकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या - [गजा मारणेचे दिवस भरले! मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण, पोलीस आयुक्तांचा धक्का, गँगला 'मोक्का'](https://ajinkyabharat.com/gaja-maneneche-day/): पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीतील गुंडांवर मोका लावण्यात आलाय. त्यासोबतच गजा मारणेवरही कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख काहीशी बदलली आहे. गेल्य काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. आता १९ फेब्रुवारीला कोथरूडमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाली होती. कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीमधील गुंडांना तरूणाला मारहाण केली होती. या प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांनी थेट पोलिसांनाच इशारा दिला होता. अशातच पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कारवाई - [अकोटात रिपाई (आ ) गटाचा नागरिकांच्या विविध मागाण्यांसाठी भव्य मोर्चा](https://ajinkyabharat.com/akotat-ripai-and-gatacha-sakriti-vivid-maganyananasathi-grand-front/): जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या मार्गदर्शनामध्ये मोर्चाचे आयोजन अकोट : शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भव्य महामोर्चा पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट इथपर्यंत करण्यात आले. मोर्चाच्या प्रमुख मागणी श्रावण बाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजना 2100 रुपये दरमहा अनुदान देण्यात यावे. रमाई घरकुल,प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सरकारी जागा नियमाकुल करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा. ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे परंतु धान्य मिळत नाही अशांना धान्य वितरित करण्यात यावे. गायरान जमिनीवर पिक काढत असणाऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. - [‘पाकिस्तानचा पराभव माझ्यामुळे झाला’, IIT बाबांनी मारली पलटी, खाल्लं विराटचं क्रेडिट, मॅच जिंकव्यावर दिली अशी प्रतिक्रिया](https://ajinkyabharat.com/pakistan-parabhav-majhyamule-iit-babani-marli-palti-khallam-viratchan-credit/): IND vs PAK: भारतानं पाकिस्तानला हरवताच IIT बाबांनी मारली पलटी, विराट कोहलीच्या शतकाचं क्रेडिट स्वत: खाताहेत. बरं, एवढंच नाही तर आता नवी भविष्यवाणी केलीये, भारत फायनलमध्ये पोहोचणार नाही आणि पोहोचला तर जिंकणार नाही. भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून क्रिकेट फॅन्स IIT बाबांचा शोध घेत आहेत. पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करणार अशी खळबळजनक भविष्यवाणी त्यांनी केली होती. अर्थात ही गोष्ट भारतीय फॅन्सला नक्कीच आवडणारी नव्हती. त्यामुळे भारत जिंकताच सोशल मीडियावर एकच चर्चा आहे अन् ती म्हणजे IIT बाबा. अन् या क्षणी लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की जर कुठे हे बाबा क्रिकेट फॅन्सच्या तावडीत सापडले तर लोकं तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. असो, - [USAID फंडिंग प्रकरण: भारतीय निवडणुकीसाठी अमेरिकेतून आर्थिक मदत? अर्थ मंत्रालयाचा मोठा खुलासा!](https://ajinkyabharat.com/usaid-funding-episode/): USAID : या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी सरकारी दक्षता विभागाने DOGE खुलासा केला की, भारतात निवडणुकीसाठी फंडिंग केली. त्यावर आता अर्थ मंत्रालयाच्या रिपोर्ट्मधून महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. USAID च्या फंडिंगवरुन अमेरिका ते दिल्लीपर्यंत वाद सुरु आहे. या वादादरम्यान अर्थ मंत्रालयाने एक रिपोर्ट जारी केला आहे. यात फंडिंगबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. रिपोर्टमध्ये फंड संदर्भात सर्व डिटेल माहिती देण्यात आली आहे. USAID ने किती फंडिंग केली आणि त्याचा वापर कुठे झाला?. अर्थ मंत्रालयाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलय की, USAID ने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताला 7 प्रोजेक्ट्ससाठी 750 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 65 अब्जची फंडिंग केली. यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कुठलीही फंडिंग झाली - [अकोट तालुक्यात मुंडगाव येथे डिबिटी कॅम्प – हजारो निराधारांना थेट लाभाचा दिलासा!](https://ajinkyabharat.com/akot-talukat-mundagav-yehe-dar-darp-thousands-nadharanana-theate-labhacha-dilsa/): अकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत विशेष डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (DBT) कॅम्प नुकताच आयोजित करण्यात आला. या शिबिराद्वारे अनेक लाभार्थ्यांचे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डिबिटी कॅम्पमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा डिबिटी प्रक्रियेमुळे आता लाभार्थ्यांना तहसील कार्यालय किंवा इतर सरकारी दारोदारी फिरावे लागणार नाही. शिबिरात उपस्थित लाभार्थ्यांनी यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचल्याची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांचा थेट लाभ घेण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. सेवा केंद्रांचा पुढाकार – अधिकाधिक निराधारांना लाभ या कॅम्पच्या - [बुडत्याचा पाय खोलात! शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार; Nifty कोसळण्याच्या उंबरठ्यावर](https://ajinkyabharat.com/budatyacha-pay-kholat-share-marketmadhyay-kahi-moth-ghadanar-nifty-kosanyachaya-umbarathyavar/): Stock Market Nifty50 Down: फेब्रुवारीमध्येही देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा ट्रेंड सुरु राहिल्यास निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठ्या पडझडीच्या उंबरठ्यावर उभा आहे. मुंबई : भारतीय शेअर मार्केटवरील दबाव काही कमी होताना दिसत नाही. सलग दोन आठवडे बाजारात पडझड झाली तर सलग पाचव्या दिवशी बाजाराने लाल रंगात ओपनिंग केली आणि यासह गुंतवणूकदारांचे नुकसान आणखी खोलवर पोहोचले आहे. भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडला आहे. फेब्रुवारीमध्ये आणखी एक मासिक पडझड झाल्यास भारताचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठा तोटा नोंदवण्याच्या कड्यावर उभा आहे.   शेअर - [सावित्रीबाई फुले समाजाला प्रेरणा देणारी शाळा](https://ajinkyabharat.com/savitribai-phule-samajala-prerna-dainari-shala/): पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली. अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, विद्यालयाने मासिक सभेत ठराव घेतला की, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सदस्यांनी घरा बाहेर पडताना हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा. रस्ते अपघात कोणतीही पूर्वसूचना न देता घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे हेल्मेट परिधान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत, सावित्रीबाई फुले विद्यालयाने नागरिकांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पातूर तालुक्यातील नागरिकांनी - [‘छावा’ला भारत-पाक सामन्याचा फटका! रविवार असूनही कमाई कमी](https://ajinkyabharat.com/chhawa-india-pak-samanyacha-bata-sunday-insicor-earnings-lack/): Chhaava Box Office Collection: रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत यांच्यातील क्रिकेट सामन्यामुळे छावा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही अंशी फटका बसल्याचे दिसून आले आहे. Chhaava Movie Box Office Collection : ‘छावा’ चित्रपटातून (Chhaava Movie) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा आणि पराक्रम रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीत ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर (Chhaava Box Office Collection) दररोज धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं  अवघ्या 10 दिवसांत 440 कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे सांगितलं जातंय. तर ‘छावा’नं (Chhaava) रिलीज होताच अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. दरम्यान, - [रवी भाऊ, राष्ट्रवादीचाही विचार करा, बहिणीच्या नात्याने विनंती; रुपाली पाटलांची धंगेकरांना खुली ऑफर](https://ajinkyabharat.com/ravi-bhau-nationalist-thoughts-made-bahinichaya-natyane-vinanti-rupali-patalunchi-dhangana-open-offer/): विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांनंतर आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाणार आहेत अशी चर्चा आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना ऑफर दिली आहे. त्यामुळे धंगेकरांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहेत. पुणे : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या तारखा कधीही जाही होऊ शकतात. त्याआधी पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी शिवसेना पक्षाचे ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या - [EPFO मध्ये मोठा बदल! केंद्रीय मंत्र्यांनी दिली आनंदवार्ता, आता ATM मधून काढू शकाल PF,](https://ajinkyabharat.com/epfo-madha-motha-change-union-minister-dili-anand-varta-atm-madhun-kadhu-shakal-pf/): PF ATM Withdrawal 3.0 : पीएफ काढण्यासाठी आता पूर्वीसारखी कसरत करावी लागणार नाही. एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल. पीएफची रक्कम थेट एटीएममध्ये जमा होईल. काय आहे ही प्रक्रिया, केंद्रीय मंत्र्यांचा काय दावा?EPFO 3.0 : आता पीएफ काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. येत्या ऑगस्टपर्यंत तर अनेकांना सहज एटीएममधून अथवा युपीआयच्या माध्यमातून त्यांची पीएफ रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे. या नवीन डिजिटल अद्ययावत प्रक्रियेला केंद्र सरकारने EPFO 3.0 असे नाव दिले आहे. एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल. पीएफची रक्कम थेट एटीएममध्ये जमा होईल. केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी याविषयीचे सरकारचे धोरण जाहीर केले आहे. - [पंचायत समिती कार्यालयाजवळ दुचाकीला भीषण आग](https://ajinkyabharat.com/panchayat-samiti-office/): अकोला शहरातील पंचायत समिती कार्यालयाजवळ एका उभ्या असलेल्या दुचाकीला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पंचायत समिती कार्यालयासमोर दुचाकी गाड्या दुरुस्तीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. येथील एका दुकानावर एका ऍक्टिवा दुचाकीची सर्व्हिसिंग सुरू असतानाच अचानक या दुचाकीने पेट घेतला. दरम्यान यावेळी स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली आहे. तर अगदी हाके भराच्या अंतरावर अग्निशमन विभागाचे कार्यालय देखील आहे. काही वेळानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आग विझवण्यात आली आहे. दरम्यान वर्दळीच्या मार्गावर ही आगीची घटना घडल्याने सर्वत्र मोठी धावपळ उडाली होती. Read more news here : https://ajinkyabharat.com/tya-vidiulil-khushene-jarange-patil-sangle-paha-khas-meeting/   - [‘त्या’ व्हिडिओवरील खुलाशाने जरांगे पाटील संतापले, पाहा खास मुलाखत](https://ajinkyabharat.com/tya-vidiulil-khushene-jarange-patil-sangle-paha-khas-meeting/): हिंदू धर्माला कलंक लावणारा हा इसम आहे. मी सकाळी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवला तेव्हा देखील मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. आत्ताही मी कोणाचं नाव घेत नाही. मात्र हा व्हिडिओ दाखवल्यानंतर हा इसम कोण आहे हे पोलिसांनी शोधावं असं मी म्हंटलं होतं. हे व्हिडिओ हिंदू देवतांची विटंबना करणारे आहेत. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी. या घटनेला जातीचा रंग द्यायची गरज नाही. त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्यातील कैलास बोराडे या व्यक्तीला चटके दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. कैलास बोराडे या व्यक्तीचा देव-देवतांसोबतचा एक व्हिडिओ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील - [शेगाव राम मंदिरात परंपरागत होळी उत्सवाचा शुभारंभ](https://ajinkyabharat.com/shegav-ram-mandir-started-traditional-utsavacha/): शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या मोठ्या राम मंदिरात पारंपरिक होळी उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभकरण्यात आला. अकोल्यातील विविध मंदिरांमध्ये हा उत्सव १४ मार्चपर्यंत साजरा केला जाईल. राधाकृष्णांची परंपरागत भजनं, डफ यांच्यासोबत नैसर्गिक रंग आणि फुलांची सजावट असलेला हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला आहे. मोठे राम मंदिर संस्थान आणि श्रीराम हरिहर संस्थेच्या वतीने स्वागत केले जाईल. या उत्सवात मातृशक्ती, युवाशक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच राम आणि कृष्ण भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-2/   - [स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या ‘त्या’ प्रश्नाने पोलीस निरुत्तर…](https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-2/): पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरातील बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित तरुणीशी संवाद साधला. पण… पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात (Swargate bus rape case) गेल्या आठवड्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षांच्या तरूणीवर अत्याचार करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याने तरूणीला फसवून दुसऱ्या बसमध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर एकदा नव्हे दोनदा अत्याचार केला, त्यानंतर तो फरार झाला. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्याला त्याच्या गुणाट गावातून बेड्या ठोकून अटक केली. न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीही ठोठावली. दरम्यान या लैंगिक - [अकोल्यात भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत एक गंभीर जखमी](https://ajinkyabharat.com/acolite/): अकोला – राष्ट्रीय महामार्गावरील कृषी विद्यापीठाजवळ भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमोल तवाळे असे जखमीचे नाव असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानशिवनी येथून अकोला धान्य मार्केटकडे जाणारे टाटा एस वाहन टायर पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभे होते. टायर दुरुस्त करत असताना अमरावतीहून अकोलाकडे भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकने उभ्या वाहनाला जबर धडक दिली. अपघातामुळे टाटा एस वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, अमोल तवाळे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे हा अपघात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असतानाही, तब्बल एक तास उलटल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-rural-polisanchi-illegal-cow-dynasty/ - [अकोट ग्रामीण पोलिसांची अवैध गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई](https://ajinkyabharat.com/akot-rural-polisanchi-illegal-cow-dynasty/): अकोट तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीवर अकोट ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत २० गोवंश जातीची जनावरे जप्त केली. ग्राम धारूळ शिवारातून मोहाळा येथे कत्तलीसाठी गोवंश जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या आदेशानुसार सुकळी-मोहाळा रस्त्यावर गणोरकर यांच्या शेताजवळ दोन संशयित इसमांना अडवण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासानंतर सदर जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी २० गोवंश जातीची जनावरे जप्त करून त्यांची किंमत सुमारे २.८१ लाख रुपये असल्याचे सांगितले. जप्त जनावरे संगोपनासाठी अकोट गौरक्षण सेवा समितीला सुपूर्द करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास - ["चिल्लर कोरटकर- सोलापूरकर कोणाच्या आशीर्वादाने? राऊतांचा चौकार आणि भैय्याजींची लिटमस टेस्ट!"](https://ajinkyabharat.com/chillar-kurtkar-solapurkar-konachaya-blessing-rautancha-chakar-aani-bhaiyyajinchi-litmus-test/): Sanjay Raut Big Statement : चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतोय, असा सणसणीत, खणखणीत चौकार खासदार संजय राऊत यांनी हाणला. त्यांनी मराठी भाषेवरील भैय्याजींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायेत असा खडा सवाल त्यांनी केला. त्यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत तुफान फटकेबाजी केली. अबू आझमी मुस्लिम असल्याने त्यांना टार्गेट करणे सोपे होते, पण कोरटकर, सोलापूरकर आणि भैय्याजी जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. त्यांनी मराठी भाषेवरील भैय्याजींच्या - [अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात म्हणणाऱ्या अनिल परब यांना भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर](https://ajinkyabharat.com/anil-gaylam-kabutarachaya-bhokat-mhananya-anil-parab-yana-bhajpakadun-sadetod-response/): Pravin Darekar : “आम्हाला विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची आवश्यकता नाही. ते आधीच इतके दबलेले आहेत की, त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न करावा. अधिवेशनात विरोधी पक्षाची छाप, अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचं आत्मपरिक्षण करावं, जनतेच्या प्रश्नांवर बोलावं. आम्हाला त्यांना दाबण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेच काम करणं हा आमचा अजेंडा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र, हिंदुस्थान आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नखाची सर सुद्धा अनिल परब यांना नाही” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. “छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या शिवभक्तांनी पायऱ्यांवर अनिल परब यांचा धिक्कार केला. छत्रपती संभाजी महारांजासोबत स्वत:ची तुलना केली, त्या - [भाजपा खासदार तेजस्वी सूर्या अडकले लग्नबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय गायिका, जाणून घ्या तिच्याविषयी](https://ajinkyabharat.com/bjp-khasdar-tejashwi-surya-adkle-lagna-bandhanat-wife/): BJP MP Tejasvi Surya Wedding : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या नुकताच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांची पत्नी लोकप्रिय गायिका आहे. चला जाणून घेऊया तिच्या विषयीगेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तेजस्वी सूर्या यांच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी चेन्नईची प्रसिद्ध गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्न केले आहे. बेंगळुरूमध्येच हा विवाह सोहळा पार पडला. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आला होता.खासदार तेजस्वी सूर्या यांची पत्नी शिवश्रीने शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली आहे. यासोबतच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमएची पदवी मिळवली - [हा ‘साबण’ नेमका आला कुठून ? ४ मोठे फायदे व तोटे एकदा नक्की वाचा](https://ajinkyabharat.com/ha-saban-namka-ala-kuthun-%e0%a5%aa-mothe-benefits-and-tote-ekda-nakki-covenant/): साबण हा आपल्या रोजच्या जीवनाचा आवश्यक घटक आहे. पण कधी विचार केला आहे का, हा साबण नेमका कसा आणि केव्हा तयार झाला व तो पहिल्यांदा कशासाठी वापरला गेला. चला, जाणून घेऊया साबणाचा रोचक इतिहास आणि त्याच्या उपयोगाचे फायदे-तोटे! इतर प्रोडक़्ट्स प्रमाणेच साबण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण साबणाचा अनेकदा वापर करतो. पण कधी विचार केला आहे का, हा साबण नेमका कधी आणि कसा तयार झाला ? चला, जाणून घेऊया साबणाचा इतिहास आणि त्याचे फायदे-तोटे. तसच, याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे ही जाणून घेऊ साबणाच्या शोधाबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील एक - [पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या शास्त्र काय सांगतात….](https://ajinkyabharat.com/paunemechaya-divashi-case-is-unqualified-of-the-unqualified-janun-ghaya-shastra-kya-sangatat/): Hair Cut On Full Moon Day: हिंदू धर्मात प्रत्येक कामासाठी दिवस निश्चित केले आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी लोक दाढी, केस आणि नखे कापत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे हानिकारक नाही. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या आधी मुहूर्त पाहिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक कामासाठी दिवस निश्चित केले आहे. आठवड्यातील काही दिवस देवी देवतांशी संबंधित आहेत. आठवड्यात असे अनेक दिवस आहेत ज्या दिवशी काही विशेष काम करू नये. अनेकजण मंगळवारी, गुरूवारी आणि शनिवारी दाढी करतात, केस आणि नख कापत नाही. धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यामुळे आणि घरामध्ये झाडू मारल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. चला - [शिवसेना अकोट शहर युवासेना महिला आघाडी तर्फे वाल्मीक कराड यांचा जाहीर निषेध](https://ajinkyabharat.com/shiv-sena-akot-city-yuva-sena-mahila-aghadi-tarfe-valmik-karad-yancha-jahir-prohibition/): शिवसेनेचे मुख्यनेते,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,युवानेते खासदार मा.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशनुसार व केंद्रीय राज्यमंत्री मा.प्रताप जाधव,युवासेना कार्याध्यक्ष मा.पूर्वेश सरनाईक, युवासेना मुख्य सचिव मा.राहूल लोंढे,शिवसेना संपर्क प्रमुख गोपिकिशन बाजोरिया, जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मीक कराड व त्याच्या टोळीने केलेल्या क्रूर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ तसेच वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणी करिता अकोट तालुका शिवसेना,व युवासेने तर्फे अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाल्या कराड याचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.आणि शिवसेनेच्या युवासेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा करीता निदर्शने देण्यात आली. यावेळी राहुल कराळे युवासेना विदर्भ - [ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार.](https://ajinkyabharat.com/tractorchaya-dhadket-youth/): डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रॅक्टरच्या धडकेत १८ वर्षीय युवकाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर जप्त करुन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाबकी रोड परिसरातील गजानन नगरमध्ये राहणारा १८ वर्षीय सागर खंडारे हा युवक त्याच्या मित्रासोबत दुचाकीने डाबकी रोडवरुन जात होता. दरम्यान, निष्काळजीपणाने वाहन चालविणाऱ्या एमएच ३० बीएल ८६३६ क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने सागर खंडारे याला धडक दिल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी घडली होती. जखमी अवस्थेतील सागर आणि त्याच्या मित्राला रुग्णालयात दाखल केले असता, सागर खंडारे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. Read - [या असल्या काड्या घालून… राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय? मराठीच्या मुद्द्यावरून कोण कोण रडारवर?](https://ajinkyabharat.com/or-asaa-kadya-ghaloon-raj-thackeray-pahar-adar-response/): भय्याजी जोशी यांच्या मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी या वक्तव्याचा कडाडून निषेध केला आहे. विरोधकांनीही या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी मुंबईतील मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच पेटलेलं आहे. संजय राऊत, भास्कर जाधव, आदिच्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यांच्या या विधानावर कडाडून टीका केली आहे. त्याच्या या विधानाने वादाची ठिणगी चांगलीच पेटली - [गुजरातमधील निराली बोटीचा अपघात, पालघरमधील 4 मच्छिमार खलाशांचा दुर्देवी मृत्यू](https://ajinkyabharat.com/gujarat-madhyal-nirali-boticha-apush-palgharmadhil-4-machhimar-khalashancha-durdevi-deathy/): खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे. मनोज सातवी, प्रतिनिधी खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे. या अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले चारही खलाशी हे पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत. या अत्यंत दुर्देवी अशा अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आलं आहे. Read more news here :https://ajinkyabharat.com/ministry-valmik-karad-angle/ - [मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? भाजप आमदाराच्या सवालामुळे वातावरण तापले](https://ajinkyabharat.com/ministry-valmik-karad-angle/): संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे. Sudhir Mungantiwar on Walmik Karad : सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यालाही आरोपी करण्यात आलं आहे. कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? (Who is Walmik Karad - [सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत अंतिम मुदत](https://ajinkyabharat.com/cci-kapus-kharedi-nandnisathi-last-time/): 5 मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन अकोट खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे. २०२४-२५ या पीक वर्षासाठी किमान आधारभूत किमतीवर कापसाच्या खरेदीसाठी,कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वतीने शाखा कार्यालय अकोला अंतर्गत ६७ केंद्रे सुरू आहेत.राज्यातील सर्व केंद्रांवर चालू पीक वर्ष २०२४-२५ साठी शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख महामंडळाने १५ मार्च २०२५ निश्चित केली आहे. म्हणून,१५ मार्च २०२५ नंतर,महामंडळ ज्या शेतकऱ्यांची नोंदणी १५ मार्च २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी झाली आहे त्यांच्याकडूनच किमान आधारभूत किमतीवर कापूस खरेदी करेल.त्यामुळे सीसीआयच्या वतीने याबाबतचे निर्देश जाहीर केले असून 15 मार्च पर्यंत - [तेल्हारा येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन!](https://ajinkyabharat.com/telhara-yehe-mahabodhi-mahavihar-mukisathi-movement/): बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरात धरणे आंदोलन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून तेल्हारा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मुख्य मागण्या: बिहार सरकारचा 1949 चा व्यवस्थापन समिती कायदा रद्द करावा. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे. मोर्चाची सुरुवात व निवेदन सादर: मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून करण्यात आली. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला, त्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चातील महत्त्वाचे नेते व संघटनांचा सहभाग: मोर्चाचे नेतृत्व पूज्य भदंत महानाम पंचवर्गीय व अशोक दारोकार (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांनी केले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद - [मुंबईच्या रस्त्यांवर धावणार बाईक टॅक्सी, कधीपासून सुरू होणार? परिवहन मंत्र्यांकडून मोठी माहिती](https://ajinkyabharat.com/mumbaichaya-rastyanwar-dhawanar-bike-taxi-kadhapasun-suru-honar-transport-minister-mothi-mahiti-mahiti/): बाईक टॅक्सीचा चालक किंवा प्रवासी महिला असेल तर परिवहन विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) पाहता नागरिकांसाठी नवनवे पर्याय उपलब्ध होत आहेत. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी कॅब यासह केबल कार सुरू करण्याचाही राज्य सरकारचा मानस आहे. मुंबईत येत्या काही दिवसात बाईक टॅक्सी (Mumbai Bike Taxi) सुरू करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच मुंबई बाईक टॅक्सीला मंजुरी मिळणार आहे. याच महिन्यात यासंदर्भात मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईत बाईक टॅक्सी धावताना दिसेल असं सरनाईक यावेळी म्हणाले. (‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन - [अन्यायग्रस्त डोंगरे कुटुंब महिलांसह मुंबई येथील आझाद मैदानावर न्यायासाठी बसले उपोषणाला.](https://ajinkyabharat.com/injured-dongre-kutumb-mahillash-mumbai-yethil-azhad-maidanavar-nyasasathi-basala-nutrition/): दै.अजिंक्य भारत/प्रतिनिधी अंढेरा/दे.राजा देऊळगाव राजा नगरपालिकेचे मुख्यधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी नॅशनल हवेच्या रस्त्याचे पाच वर्षांपूर्वीच अंदाजे 18 कोटी रुपये खर्चून काम झाले असताना शासनाकडे रस्त्याबाबत पाठपुरावा करून शंभर कोटी निधी मंजूर करून नॅशनल हयवे नगरपालिकेला हॅन्ड वर्क करून घेतला आणि तो निधी खर्च करण्यासाठी आणि त्यातून मिळालेली टक्केवारीसाठी संबंधित ठेकेदारासोबत संगमत करून मनमानी अरेरावी करून रस्त्यावरील डोंगरे परिवाराच्या स्वतःच्या मालकीची असलेली घरे,दुकाने यांना कोणतीही पुर्व सूचना न देता भूसंपादन न करता मोबदला न देता जेसीबी द्वारे पाडली याबाबत संबंधित अन्यायग्रस्त कुटुंबाने पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय बुलढाणा इथे तक्रारी दिल्या परंतु त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांनी - [‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती](https://ajinkyabharat.com/mala-chatke-datana-aidancha-mahanayche-hot-sayache-chick-dileli-tarunanam-sangitli-dhakkadayak-aapbati/): जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा उद्रेक झाला. जालना जिल्ह्यातील अनवा गावातील एका मंदिरात कैलास बोराडे नावाचा व्यक्ती शिरला. यानंतर तो मंदिरात का शिरला म्हणून कैलास बोराडेला तप्त लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण केली अशी माहिती समोर आली होती. या घटनेत आरोपीने अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचे व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर आणि राजकीय नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून व्हायरल होताना दिसतोय. सध्या या गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती - [खलिस्तान्यांची एवढी मजल, तिरंगा फाडला, जयशंकर यांची कार अडवण्याचा प्रयत्न, कुठे घडलं?](https://ajinkyabharat.com/khalistanyanchi-avdhi-majal-tricolor-fadla-jaishankar-yanchi-car-advanyacha-prayan-kuthe-ghadal/): Khalistani : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. तिरंगा झेंडा फाडण्यात आला. खलिस्तान समर्थकांनी हे चिथावणीखोर कृत्य केलं आहे. एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या POK बद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. त्यावरुन भारताचा पुढचा उद्देश काय आहे? ते स्पष्ट होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे चॅथम हाऊस थिंक टँकच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या कारच्या दिशेने निघाले, त्यावेळी आधीपासूनच तिथे विरोध करणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी त्यांना पाहून घोषणाबाजी सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहादिवसीय ब्रिटन आणि - [मुंडेंच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद? मराठा आमदाराची लागणार वर्णी? ‘या’ नावाची चर्चा](https://ajinkyabharat.com/mundenthya-jagi-beed-jilhiyati-aamdaralach-minister-maratha-amadarachi-laganar-varni-or-navachi-discussion/): धनंजय मुंडे यांच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित या आमदारांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे मंत्रिपदासाठी बीडमधीलच चेहरा देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यताही वर्तविली जातेय. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंडेंना सह आरोपी करण्याची - [मोबाईलमुळे तरूणांचं लग्न रखडलं, कोणी मुलगीच देईना… ‘या’ गावात अजब समस्या](https://ajinkyabharat.com/mobilemue-tarunanchas-lagn-rakhadal-koni-mulgich-deena-or-gavat-alas/): नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते. त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात कमवायला गेली आहेत. मोबाईलमुळे नवरा-बायकोच्या नात्यात वितुष्ट आल्याची, वाद झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्याच देशात एक असं गाव आहे, जिथे मोबाईलमुळे तरूणांचं लग्नच होत नाहीये. उत्तर प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई ब्लॉकमधील नायगावचा हा भाग आहे. नायगाव हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारे वनगाव आहे. येथे अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. आपल्या मुलीचे या गावातील तरूणांशी लग्न लावून द्यायला कोणीच तयार नाही. त्याचे कारण म्हणजे मोबाईल नेटवर्कचा अभाव. 2025 साली - [अकोला: चहाच्या दुकानाला भीषण आग, स्फोटाने परिसरात खळबळ](https://ajinkyabharat.com/akola-chachaya-shop/): अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात असलेल्या एका चहाच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या घटनेत दुकानातील संपूर्ण साहित्य, एक दुचाकी आणि जनरेटर जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, चहाच्या दुकानात ठेवलेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचे वर्णन: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसराचा वापर अनेक छोटे व्यावसायिक आपले साहित्य ठेवण्यासाठी करतात. मध्यरात्री अचानक चहाच्या दुकानाला आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. दुकानातील साहित्य, दुचाकी आणि जनरेटर पूर्णतः जळून खाक झाले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. तातडीची कारवाई आणि अनर्थ टळला: घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाची - [नीलम गोऱ्हेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? त्यांच्याविरोधात ‘मविआ’कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद हातून जाणार?](https://ajinkyabharat.com/neelam-gohanna-te-statement-bhowanar-tyachayavatha-mavia-kadun-motion-motion-upasapatipad-hatun-janar/): नवी दिल्लीतील साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे शिंदें यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या चांगल्या कोंडीत सापडल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे मागणी करताना मविआकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना उपसभापतीपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आजचा चौथा दिवस आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून आजारपणामुळे त्या विधान परिषद सभागृहात उपस्थित राहिलेल्या नसल्याची माहिती मिळतेय. - [राज्यात कोंबड्यांची ‘लपवाछपवी’, तुमच्या जीवावर पडेल भारी, धाब्यावर ताव मारताना घ्या काळजी](https://ajinkyabharat.com/rajyaat-kombdyankchi-lapwachhapavi-tumchaya-jeevavar-padel-huge-dhabyavar-taw-martana-ghayaji/): Bird Flu Alert : राज्यात बर्ड फ्लूने चांगलेच हातपाय पसरले आहेत. उभ्या-आडव्या महाराष्ट्रात कुठे न कुठे बर्ड फ्लूच्या घटना समोर येत आहे. कावळ्यांसोबतच अनेक कोंबड्यांना त्याची लागण झाली आहे. तेव्हा धाब्यावर जेवताना काळजी जरूर घ्या… राज्यात अनेक भागातील शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. विविध भागात बर्ड फ्लूने हातपाय पसरले आहेत. ठाण्यापासून ते चंद्रपूरपर्यंत काही जिल्ह्यात या रोगाने कहर केला आहे. त्यातच राज्यात कोंबड्या लपवण्याचा ‘रोग’ वाढल्याने पशूसंवर्धन विभाग हैराण झाला आहे. Bird Flu च्या संकटाने ग्रामीण भागात इरसाल खेळ सुरू असून काही जण कोंबड्या लपवत असल्याने धोका वाढला आहे. असे प्रकार थांबवण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केला आहे. त्यामुळे धाब्यावर - [‘…नाही तर तुमच्या दूधात भेसळ, तुमच्या जन्मात भेसळ’, भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन संजय राऊत आक्रमक](https://ajinkyabharat.com/naahi-tumchaya-dudhat-bhesh-tumchaya-jaanat-bhesh-bhayyaji-joshia-vaisavyavarun-sanjay-raut-aramor/): “हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं, शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भय्याजी जोशी आणि आरएसएसच्या भूमिकेचा धिक्कार केला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत. पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले. त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही, राज्याच्या - [सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यात शिवसेनेकडून फाशी आंदोलन](https://ajinkyabharat.com/sarpanch-santosh-deshmukh-yanchaya-hatachaya-shravhartha-akolid-shiva-naikunkoon-fashi-movement/): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर व अमानुष हत्येच्या निषेधार्थ अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून फाशी आंदोलन करण्यात आले. या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. अकोल्यातील शहीद मदनलाल धिंग्रा चौकात झालेल्या या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अशी मागणी लावून धरली. या आंदोलनात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरपंचाच्या हत्येप्रकरणी त्वरित - [स्व. तुकाराम बिडकर यांच्या स्मृती निर्धार दिनानिमित्त पत्रकारांना हेल्मेट वाटप](https://ajinkyabharat.com/self-tukaram-bidkar-yanchaya-smriti-sighar-dinimit-journalist-journalist-helmet-watp/): अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर व त्यांचे मित्र राजदत्त मानकर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देत स्मृती निर्धार दिन साजरा करण्यात आला. स्व. तुकाराम बिडकर यांची पत्रकारांसाठी हेल्मेट वाटपाची इच्छा होती, जी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ पूर्ण करण्यात आली. आज त्यांच्या स्मृती निर्धार दिनानिमित्त शहरातील ५० पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि तुकाराम बिडकर यांच्या निकटवर्तीयांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी वाहतूक सुरक्षेचे महत्त्व पटवून देत हेल्मेटचा वापर नियमित करण्याचे आवाहन केले. स्व. तुकाराम बिडकर यांच्या समाजकार्याचा आदर्श ठेवत त्यांच्या अपूर्ण इच्छांना पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला. Read - [आहारात नियमित करा सफरचंदचे सेवन! शरीराला होतील असंख्य फायदे, जाणून घ्या सफरचंद खाण्याची योग्य पद्धत](https://ajinkyabharat.com/diet-regularly-makes-measure/): नियमित एक सफरचंद खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. डॉक्टर देखील निरोगी आरोग्यासाठी सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. आज आम्ही तुम्हाला सफरचंद खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सफरचंद खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते. अनेकदा डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरसुद्धा नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. रोजच्या आहारात नियमित एक सफरचंद खाल्यामुळे शरीराला कोणतेही आजार होत नाही, याशिवाय आरोग्य निरोगी राहते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक सफरचंद खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटीअक्सिडेंट, विटामिन सी, फायबर, मिनरल्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात नियमित सफरचंद किंवा सफरचंदपासून बनवलेल्या पदार्थांचे - [ऑफिसमध्ये थकव्याने लागली डुलकी? कारवाई होत असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाने उडेल बॉसची झोप, काय सांगतो कायदा?](https://ajinkyabharat.com/officers-are-tired/): सध्याच्या काळामध्ये आपण अनेक तास ऑफिसमध्ये काम करत असतो. कामाचा ताण आणि थकवा यामुळे कधी कधी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी किंवा थोडा वेळ झोप लागण्याची शक्यता असते. सध्याच्या काळामध्ये आपण अनेक तास ऑफिसमध्ये काम करत असतो. कामाचा ताण आणि थकवा यामुळे कधी कधी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी किंवा थोडा वेळ झोप लागण्याची शक्यता असते. मात्र अशी डुलकी घेणे किंवा पॉवर नॅप घेणे कर्मचाऱ्यांना भीतीचे वाटते, बॉसने पाहिले तर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून अनेक जण थकवा आलेला असताना देखील डुलकी घेणे टाळतात. आपल्याला कामावरून काढले जाऊ शकते अशी भीती वाटत असते. मात्र आता तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या वेळेस डुलकी लागली तरी घाबरण्याचे कारण नाहीये. - [Abu Azmi Suspension : अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन, औरंगजेब उदात्तीकरण प्रकरण भोवलं](https://ajinkyabharat.com/abu-azmi-suspension-abu-azhmi-yancha-vidhansabhetun-suspension-aurangzeb-sublime-case/): समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती. भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे - [नवसाळ जवळ गॅस टँकरची गळती. सुदैवाने प्राणहानी टळली! माना पोलिसांचे सहकार्य.](https://ajinkyabharat.com/navsa-jav-gas-tankchi/): माना येथून जवळच असलेल्या नवसाळ जवळ राष्ट्रीय महामार्गावर चिचखेड फाटा नजीक जैन पेट्रोल पंपा जवळ गुजरात वरून येणाऱ्या व नागपूरकडे जाणाऱ्या एलपीजी गॅसने भरलेला टँकरला रस्त्याने जाताना गळती लागली असून येणारा जाणाऱ्या लोकांनी टँकर चालकाच्या लक्षात आणून हा टँकर रस्त्याच्या एका कडेला थांबून सुदैवाने आघाठीत दुर्घटना दिनांक 4 मार्च रोजी सकाळी दहा वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार गुजरात वरून नागपूरकडे जाणारा टँकर क्रमांक एल एल. 01 ए. एफ.4894 क्रमांकाचा टँकर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून जात असताना अचानक गॅस टँकरला गळती सुरुवात झाली. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन ही बाब टँकर चालकाच्या लक्षात आणून टँकर चालकाने आपल्या जीवाची परवा न करता - [विरोधकांकडून नको ते आरोप… जयकुमार गोरे पहिल्यांदाच मीडियासमोर; म्हणाले, त्या लोकांना मी…](https://ajinkyabharat.com/protests/): पश्चिम महाराष्ट्रातील भाजप मंत्री जयकुमार गोरे यांवर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या आरोपांना गोरे यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले की, 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यांनी आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आणि राजकीय विरोधकांवर टीका केली आहे. गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली हो पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे - [Gold Silver Rate Today 5 March 2025 : सोने आणि चांदीची तुफान फटकेबाजी, ग्राहकांच्या खिशाला भगदाड, किंमती इतक्या वाढल्या](https://ajinkyabharat.com/gold-silver-rate-today/): Gold Silver Rate Today 5 March 2025 : कालच सोने आणि चांदीने दरवाढीचे संकेत दिले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातुच्या दरवाढीचा आलेख उंचावला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या… सोने आणि चांदीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्यात दोन्ही धातु ग्राहकांना दिलासा देतील का? याची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेमधील घडामोडींचा दोन्ही धातुंवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातुंनी मोठी झेप घेतली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो - [मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मंत्र्यांना भरला दम](https://ajinkyabharat.com/chief-minister/): Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांचा काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला. त्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. कारण या हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याच समोर आलं. तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराडमुळेच आधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तोच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप झाला होता. पण मागच्या आठवड्यात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र - [डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय](https://ajinkyabharat.com/donald-trump-yancha-bharatala-danka-protest-ghatla-motha-decision/): Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संबोधन आहे. सगळ्या जगाची ट्रम्प यांच्या भाषणावर नजर आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच काही निर्णय घेतलेत. त्याचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकी काँग्रेसमध्ये संबोधन सुरु आहे. त्यांच्या भाषणावर सगळ्या जगाची नजर आहे. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ते अमेरिका इज बॅक म्हणाले. अमेरिकेचा अभिमान, विश्वास परत आलाय असं ट्रम्प म्हणाले. “आपण निवडणुकीत शानदार विजय मिळवला. सर्व स्विंग स्टेट्स जिंकली” असं ट्रम्प म्हणाले. “सत्तेत आल्यानंतर मी अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली. मी सहाआठवड्यात 400 पेक्षा जास्त निर्णय - [छावामधून डिलीट केलेला लेझीम डान्स पुन्हा दिसणार ? मोठ्या पडद्यावर रिलीज होणार गाणं ?](https://ajinkyabharat.com/chavamadhun-delete-kalela-lezheem-dance-punha-disnar-mothya-padyavar-release-honar-ganan/): “छावा” या चित्रपटात विकी कौशलची प्रमुख भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका गाण्यामध्ये लेझीम डान्सचे दृश्य होते, मात्र त्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसताच तो सीनच चित्रपटातून काढून टाकण्यात आला. मात्र आता याच गाण्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. काय आहे अपडेट ? चला जाणून घेऊया. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. राज्यातच नव्हे तर देशात आणि जगभरातही सर्वांना वेड लावणारा ‘छावा’ आता तेलगु भाषेतही रिलीज होणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी बॉक्स ऑफीसवरील सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. मात्र याच चित्रपटातील - [चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार? गौतम गंभीरने स्पष्ट केलं की…](https://ajinkyabharat.com/champions-trophynar-rohit-sharma-nivrhi-ghee-gautam-gambhir/): चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. दुसरीकडे, हा सामना कर्णधार रोहित शर्माच्या कारकि‍र्दीचा शेवट असेल, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपलं मत मांडलं आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खरं तर २६५ धावांचं खडतर आव्हान होतं. पण हे आव्हान भारताने सहज गाठलं. आता भारत अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी लढा करणार आहे. हा सामना ९ मार्चला होणार आहे. पण ९ मार्च रोहित शर्माच्या वनडे - [मुंबई-पुणे प्रवास सुपरफास्ट, विमानाच्या नव्हे रेल्वेच्या या प्रकल्पानंतर केवळ 25 मिनिटांत प्रवास](https://ajinkyabharat.com/mumbai-pune-migration-superfast-vimanachaya-navhe-railway-or-project-kev-25-migration/): Pune-Mumbai: देशात प्रवासाची पद्धत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हायपरलूप योजनेसाठी आयआयटी मद्रासला दोन वेळा एक मिलियन डॉलरची मदत केली आहे. Pune-Mumbai: पुणे- मुंबई नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. परंतु हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई शहर जवळ येणार आहे. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे. भारतीय रेल्वेचा हा हायपरलूप प्रकल्प आहे. त्यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. काय आहे हायपरलूप प्रकल्प हायपरलूप एक वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेसाठी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक - [आरोपींना भर चौकात…धनंजय देशमुख यांच्या वेदना, तुमचे पण काळजी पिळवटणार, केली मोठी मागणी](https://ajinkyabharat.com/the-accused-is-shifted-dhananjay-deshmukh-yanchaya-vedna-tumche-panji-peevatanar-keli-mothi-magani/): Dhananjay Deshmukh Big Statements : दोन दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येवेळीचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर आता धनंजय देशमुख यांनी एक मोठी मागणी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवेळीचे छायाचित्र समाज माध्यमांवर फिरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर आता याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्या वेदना पुन्हा समोर आल्या आहेत. त्यांनी गंभीर आरोप करत एक मोठी मागणी केली आहे. आरोपींना भर चौकात सोडा… खून प्रकरणातील आरोपी खंडणी मागतात, चोऱ्या करतात. हे पूर्वीपासूनच गुन्हेगार आहेत हे आम्हाला माहीत होतं. संतोष देशमुख यांना - [भुजबळांच्या मंत्रिपदात मोठा अडथळा, अंजली दमानिया यांचा थेट कोर्टात जाण्याचा इशारा; कारण काय?](https://ajinkyabharat.com/bhujbalancharya-minister-motha-adatha-anjali-damania-yancha-theate-corte-janyacha-gesture-due-to-kay/): धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे. तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली - [धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम: मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर निर्णय](https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/): मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या घटनेचे व्हायरल झालेले फोटो व व्हिडीओ पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध आल्याचे आरोप सातत्याने होत होते. परिणामी, सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. काय घडले होते? १० डिसेंबर २०२४: संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या. त्याआधी ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण झाले होते. विधीमंडळात भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा उल्लेख करत ‘आका’ आणि ‘आका’ का आका असा उल्लेख केला, ज्यावरून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले - [पातूर तालुक्यातील श्वेता इंगळेने अबॅकस गणित परीक्षेत संपूर्ण भारतात पटकावला प्रथम क्रमांक](https://ajinkyabharat.com/patur-talukyati-shweta-inglene-abacus-mathematics-examination/): पातूर तालुक्यातील सस्ती गावातील श्वेता संतोष इंगळे हिने संपूर्ण भारतातून अबॅकस गणित परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. श्री जागेश्वर प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि सनराईज कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी असलेल्या श्वेताने शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. 100 गणिती प्रश्न केवळ 3 मिनिटांत अचूक उत्तरांसह सोडवून श्वेताने सर्व स्पर्धकांना मागे टाकले आणि आपले प्राविण्य सिद्ध केले. 5000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला होता, मात्र श्वेताने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. तिच्या या यशामागे प्राध्यापक बराटे सर आणि सनराईज कॉन्व्हेंटचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकांत ताले सर यांचे - [संत्रा मृग बहाराचे देठ सुकी बुरशीजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून मदत द्या](https://ajinkyabharat.com/santra-mrig-bahrache-deth-suki-burshijanya-rogamue-jhaleliya-nukasanich-survey-karoon-madat-dya/): शेतकऱ्यांचे अकोट तहसीलदार यांना निवेदन अकोट उमरा,पणज,आसेगाव,तिन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात देठ सुखी या बुरशीजन्य रोगामुळे फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी तातडीने आठ दिवसाच्या आत शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी या करिता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.अकोट तालुक्यातील उमरा, अकोलखेड,पणज या मंडळातील संत्रा मृग बहाराचे देठ सुखी या बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वेळेवर पाऊस न आल्यामुळे मृग बहार कमी प्रमाणात आलेला आहे.तसेच सतत नापीके मुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आला आहे.तरी आपल्या कार्यालयामार्फत वरील रोगाची पाहणी करून आठ दिवसाच्या आत तातडीने पंचनामे करण्यात यावे - [औरंगजेबाच्या समर्थनावरून अबू आझमींविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन; अकोल्यात पोस्टरवर शेण फासले](https://ajinkyabharat.com/aurangzebachaya-samarthnavarun-abu-azhmivarvatan-thakkarya-shivaseneche-movement-akolid-poster/): नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनाचं विधान चांगलंच भोवलं आहे. “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता,” असं विधान आझमींनी विधिमंडळ परिसरात केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला आहे. या वक्तव्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात असून, अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी अबू आझमी यांच्या पोस्टरवर शेण फासून निषेध नोंदवला. तसेच “अबू आझमी मुर्दाबाद” अशा घोषणा देत आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, अबू आझमी यांच्या विधानावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. Read more news here :https://ajinkyabharat.com/akola-district-illegal-bharwahu-vehhanwar-territorial-transport-department-action-35-vehicle-punitive-action/ - [अकोला जिल्ह्यात अवैध भारवाहू वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई – ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई](https://ajinkyabharat.com/akola-district-illegal-bharwahu-vehhanwar-territorial-transport-department-action-35-vehicle-punitive-action/): अकोला, दि. ४ : प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयाकडून भारक्षमतेहून अधिक माल वाहून नेणाऱ्या जड वाहनांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी तब्बल २०० वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १० लाख रुपये महसूल शासनाकडे जमा करण्यात आला आहे. मोहिमेसाठी ४ कोटी रुपये महसूल संकलनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, त्यातील ६० टक्के संकलन फेब्रुवारीअखेर पूर्ण झाले आहे. कायदेशीर सूचना वाहनचालक व मालकांसाठी: सर्व वाहनधारकांनी कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. वाहन क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेऊ नये. वाहने चालविताना मोटार वाहन कायद्याचे पालन करावे. कोणत्याही दलाल किंवा असामाजिक घटकांच्या आमिषाला बळी पडू - [श्री लक्षेश्वर संस्थानला स्व. अनंताभाऊ प्रभाकरराव चतुर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणी टँकर भेट](https://ajinkyabharat.com/shri-lakshwar-sansthanla-self-anantabhau-prabhakarrao-chatur-yanchaya-smritaprityartha-pani-tankar-bhet/): महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आ. हरिष पिंपळे यांच्या हस्ते लोकार्पण मुर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्री लक्षेश्वर संस्थान येथे दरवर्षी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात कावळ यात्रा, गणेश मूर्ती व देवी मूर्ती विसर्जन, सोमवती यात्रा आणि महाशिवरात्री महोत्सव यांचा समावेश आहे. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हजारो भाविक सहभागी होतात. भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने श्री लक्षेश्वर संस्थानचे परम भक्त चतुर परिवाराने स्व. अनंताभाऊ प्रभाकरराव चतुर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थानला पाणी टँकर भेट दिला. या टँकरचा उपयोग वर्षभर संस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी केला जाणार आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी - [अकोला महापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन; अवाजवी कर व रखडलेल्या विकासकामांविरोधात जोरदार निदर्शने](https://ajinkyabharat.com/akola-mahaphaliyasamor-congresscha-movement-is-good-and-rakhdalelya-vikas-kamaan/): अकोला महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेला अवाजवी कर आणि वाढीव पानीपट्टी कराच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आज महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात विविध मागण्यांचा समावेश होता, ज्यामुळे शहरातील स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या या आंदोलनादरम्यान काँग्रेसने प्रशासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या: अवाजवी कर रद्द करा – नागरिकांवर अन्यायकारक कर लादला गेला असून, तो त्वरित मागे घ्यावा. गुंठेवारी जागांची नियमाकुलता वाढवा – गुंठेवारी प्लॉटसाठी दिलेली मुदत वाढविण्यात यावी. घरकुल लाभार्थ्यांसाठी मदत – दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना निधीचे चेक वाटप करावे. अमृत 2 योजनेंतर्गत रखडलेली कामे पूर्ण करा – अमृत योजनेतील - ["पारंपरिक लुकमध्ये सोनाक्षी सिन्हाचं नववधू सौंदर्य, फोटो पाहून चाहते झाले घायाळ!"](https://ajinkyabharat.com/traditional-lukmadhye-sonakshi-sinhacham-navvadhu-beauty-photo-pahoon-wants/): अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे.अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पारंपरिक ड्रेस, सिंदूर, टिकली… अशा सिंपल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. आता देखील अभिनेत्री साध्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये ‘चांदनी रातें…’ असं लिहिलं आहे. सध्या चाहत्यांमध्ये सोनाक्षीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.सोनाक्षी फक्त - [Nashik News : वाल्मिक कराड विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आंदोलन](https://ajinkyabharat.com/nashik-news-valmik-karad-protest-shindenchya-shiv-seneche-movement/): बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले असून, महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने नाशिकमध्ये आंदोलन करत मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला प्रतिकात्मक फाशी देत निषेध व्यक्त केला. आंदोलनाचा आक्रोश आणि मागण्या शिंदे गटाच्या शिवसेनेने नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलकांनी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार घोषणाबाजी केली. प्रतिकात्मक फाशी देऊन, सरकार आणि न्यायव्यवस्थेने या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात - ["संतोष देशमुख हत्या प्रकरण: 'औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य' – बच्चू कडू यांचा संताप!"](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-case-aurangzebanehi-banana-nasel-nasel-asal-bachu-kadu-yancha-sorrow/): Beed Santosh Deshmukh murder case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहे. ते पाहून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली याचे फोटो आणि व्हिडीओ समोर येताच सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणावर राजकिय तसेच मनोरंजन विश्वातून देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देत - [अकोला: महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी बौद्ध महासभेचा भव्य मोर्चा](https://ajinkyabharat.com/akola-mahabodhi-buddhist-vihara-free-karanyasathi-buddhist-mahasabhecha-grand-front/): अकोला जिल्हा बौद्ध महासभेच्या वतीने महाबोधी बौद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने बौद्ध समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाची मागणी आणि उद्देश बौद्ध महासभेच्या नेत्यांनी सांगितले की, महाबोधी बौद्ध विहार हा बौद्ध समाजाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, काही कारणांमुळे हा विहार अडचणीत सापडला असून, त्याला मुक्त करून मूळ स्वरूपात परत मिळवण्याची मागणी त्यांनी केली आहे. मोर्चातील उत्स्फूर्त सहभाग या आंदोलनात बौद्ध समाजातील महिला, युवक आणि वरिष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चादरम्यान विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांनी शासनाकडे लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाची भूमिका मोर्चाच्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला - ["Santosh Deshmukh Murder to Dhananjay Munde Resignation: A टू Z संपूर्ण अपडेट!"](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-to-dhananjay-munde-resignation-a-to-z-full-update/): संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली असून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम, आरोपी, पुरावे आणि राजकीय आरोप प्रत्यारोपाची माहिती समोर आली आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना, त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या हत्येच्या कटात सहभाग असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत - [स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?](https://ajinkyabharat.com/local-swarajya-santhanchaya-nivadnuka-punha-lambanivar-supreme-corte-name/): राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे. - ["धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला !"](https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yanchaya-niwashanabaher-settlement-vadhwala/): संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सध्या ते सातपुडा निवासस्थानी आहेत. मुंडे यांनी आज सकाळपासून भेटीगाठी घेण्याचं देखील टाळलं आहे. धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्या सातपुडा येथील शासकीय निवासस्थानी असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळपासून त्यांची भेट घ्यायला आलेल्या सर्वांना गेटवरच अडवण्यात आलेलं आहे. आज ते कोणाचीच भेट घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसंच त्यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/kahin-minitant-epf-cha-for-the-sake-of-money-by-upi/ - ["काही मिनिटांत EPFचा पैसा खात्यात! UPI द्वारे पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या"](https://ajinkyabharat.com/kahin-minitant-epf-cha-for-the-sake-of-money-by-upi/): PF Withdrawal Via UPI : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच देशातील कोट्यवधी ग्राहकांना एक नवीन सुविधा देणार आहे. ईपीएफ सब्सक्राईबर्स केवळ ATM च नाही UPI च्या माध्यमातून पीएफ काढू शकतील. इतकी सोपी आहे प्रक्रिया… केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदवार्ता आणली आहे. कर्मचार्‍यांना लवकरच ATM मधून पैसे काढता येणार आहे. ही सुविधा दृष्टीटप्प्यात असतानाच आता अजून एक खुशखबर आली आहे. ईपीएफ सब्सक्राईबर्स केवळ ATM च नाही UPI च्या माध्यमातून पीएफ काढू शकतील. ग्राहक Paytm, GPay, PhonePe ॲपवरून पीएफ रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत करू शकतील. या सुविधेचा देशातील कोट्यवधी कर्मचारी, सदस्यांना फायदा होईल. काय आहे - ["मुलाच्या लग्नात आशुतोष गोवारिकर यांचा जबरदस्त डान्स; नेटकरी थक्क!"](https://ajinkyabharat.com/mulachaya-lagnat-ashutosh-gowariker-yancha-tremendous-dance-natkari/): बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी मुलाच्या लग्नात ठेका धरला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गोवारिकर यांनी त्यांच्या ‘लगान’ या चित्रपटातील ‘मितवा’ गाण्यावर डान्स केला होता. ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या मुलाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. गोवारिकर यांचा मुलगा कोणार्क गोवारिकरने नियती कनकियाशी लग्न केलं. 2 मार्च रोजी हा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर आयोजित रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. या लग्नसोहळ्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. हा व्हिडीओ आशुतोष गोवारिकर - ["IND vs AUS Semi Final Live: दुबईत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये महामुकाबला!"](https://ajinkyabharat.com/ind-vs-aus-semi-final-live-dubai-team-india-ani-australiamadhyay-mahamukabala/): India vs Australia Semi Final Champions Trophy Live Score in Marathi : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. दोघांपैकी अंतिम फेरीत कोण पोहचणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. 4 Mar 2025 12:30 PM (IST) IND vs AUS SF Live Updates : टीम इंडिया दुबईत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजिंक्य टीम इंडियाने आतापर्यंत दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने दुबईत याआधी 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 मॅच टाय झालीय. 04 Mar 2025 12:25 PM (IST) IND vs AUS SF Live Updates : दुबईत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने - [स्वारगेटनंतर पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासोबत असताना 19 वर्षीय तरुणीवर…](https://ajinkyabharat.com/swargonantar-pune-nakhi-is-a-shocking-incident-chulat-bhavabat-asatana-19-year-old-taruniwar/): Pune Rape Case: चुलत भावासोबत निर्जन स्थळी बसलेल्या 19 वर्षीय तरुणीसोबत घडली धक्कादायक घटना, दोघे दुचाकीवर आले आणि…, महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारामुळे पुणे शहर हदरलं पुण्यातून आणखी एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरण ताजं असताना पुण्यात 19 वर्षीय तुरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. पुण्यात स्त्रींयावर सतत होत असलेले अत्याचार पाहता परिसरात खळबळ माजली आहे. पुणे येथील शिरूर तालुक्यात शनिवारी रात्री दोन तरुणांनी एका 19 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. एवढंच नाही तर आरोपीने पीडितेला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडलं आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला. सध्या संबंधित घटनेची - ["धनंजय मुंडे राजीनाम्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया – 'देवाची काठी लागत नाही, न्याय मिळतो!'"](https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-rajinamyanantar-suresh-dhasanchi-response-devachi-kathi-cost-no-justice-mito/): Suresh Dhas First Reaction : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आडवा उभा महाराष्ट्र पेटला. या अमानवीय कृत्याने राज्य शहारले. संतापाची एकच लाट उसळली. विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदारांनी सुद्धा प्रकरणात अजून एक मोठी मागणी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो आणि व्हिडिओ समोर आली आहेत. त्यानंतर राज्यात लोकांच्या संतापाचा उद्रेक दिसत आहे. सर्वच समाजातून आणि स्तरातून या घटनेचा निषेध होत असतानाच आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रकाराविरोधात एकच असंतोष दिसला. या फोटोनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली. सकाळपासून त्याविषयी विविध प्रतिक्रिया आल्या. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण धनंजय मुंडे - [ही क्रूरता औरंगजेबाचीच; संतोष देशमुख प्रकरणावरून राऊतांचे खडेबोल](https://ajinkyabharat.com/cruelty-aurangzebachich-santosh-deshmukh-sakavarun-rautancha-khadebol/): जी क्रूरता औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत केली होती. आज तीच क्रूरता संतोष देशमुख यांच्या हत्येत दिसली आहे. त्यांच्या मृत्यूचा खेळ राजकारण्यांनी केला, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसत आहे. समोर आलेल्या गोष्टींमधून किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात, बीडमध्ये घडलं हेच दिसतं आहे आणि हे सर्व आरोपी मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत, दाखवून कसे मतदान करू दिले नाही हे - ["रुईखेड: श्री बागाजी महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!"](https://ajinkyabharat.com/ruikhed-shri-bagaji-maharaj-yatranimitta-miscellaneous-program/): रूईखेड येथे श्री बागाजी महाराज यात्रेचा भव्य सोहळा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सकाळी भव्य कावड यात्रा काढण्यात आली. श्री कपलेश्वर मंदिरातून कावडने आणलेल्या पवित्र जलाने श्री बागाजी महाराजांचा सकाळी दहा वाजता मंदिर परिसरात संस्थान चे विश्वस्त विजय राहणे यांनी कावडदारी यांचे स्वागत व पूजा अर्चाना केले गावातु परिक्रमा काडुन कावड यात्रा फिरल्यानंतर श्रद्धाळू भाविकांनी आपल्या घरासमोर पूजा-अर्चना केली.रात्री श्री बागाजी महाराज यांना कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला बुधवार रोजी श्री बागाजी महाराज यांच्या मंदिरात लहान मुलांना सकाळी लोटांगण घातले जाते व दुपारी गावातील बागाजी महाराज भजन मंडळ चा गजरात मोठ्या मुलांचे लोटांगण घालत गावातुन काढले व रात्री श्री बागाजी - ["अकोला: बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणणाऱ्या गाडीला आग, जीवितहानी टळली!"](https://ajinkyabharat.com/akola-bordeaux-question-paper-anananya-gadila-fire/): अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील जिल्हा परिषद शाळा येथे आज दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा असताना प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्या चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना घडली होती.. शाळेच्या पटांगणात ही गाडी उभी असता अचानक गाडीने पेट घेतला.. गाडीतून प्रश्न पत्रिका काढल्या नंतर ही आग लागली.. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी जाहली नाहीय.. या गाडीला लागलेली आग विझवण्याकरिता पोलीस प्रशासन तथा तेथील शिक्षक विभाग व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले..मात्र गाडीचा या आगीत मोठ नुकसान झालंय.. Read more here : https://ajinkyabharat.com/vani-warua-fatyavar-tractor-and-bolero-pick-aapcha-hygdder-sudaiwane-jeevhani-tali/   - [वणी वारुळा फाट्यावर ट्रॅक्टर व बोलेरो पिकअपचा भीषण अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली!](https://ajinkyabharat.com/vani-warua-fatyavar-tractor-and-bolero-pick-aapcha-hygdder-sudaiwane-jeevhani-tali/): अकोट, ता. ३ मार्च: अकोट तालुक्यातील वणी वारुळा फाट्यावर पहाटे ४ ते ५ दरम्यान बोलेरो पिकअप आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहने पलटी झाली आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, दैव बलवत्तर असल्यामुळे चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताचे कारण आणि परिस्थिती: गतीरोधक नसल्यामुळे या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाले आहेत. अपघातग्रस्त वाहने: बोलेरो पिकअप (MH-37 T 1346) – चालक प्रशांत वनकर (हिवरखेड) हे शेगाव येथे वटाणा शेंगा घेऊन जात होते. ट्रॅक्टर (MH-30 AB 6370) – चालक वासुदेव पडोळे (वरुर जऊळका) हे तेल्हारा येथे कुटारासाठी - [अकोल्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने धरणे आंदोलन](https://ajinkyabharat.com/akolid-shiv-sena-shinde-gatachaya-vati-dharana-movement/): अकोला : शिवसेना शिंदे गटाच्या अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीने गोरगरीब जनतेच्या न्यायहक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्य मागण्या: गायरान जमीन धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी १४ एप्रिल १९९०पूर्वी अस्तित्वात असलेल्या गायरान जमिनीच्या धारकांना शासनाच्या निर्णयानुसार तात्काळ पट्टे मिळावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन संबंधितांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू करावी. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा अकोला शहर आणि ग्रामीण भागातील रहिवासी जे गेली ३० ते ४० वर्षे शासकीय जागांवर राहत आहेत, त्यांना ८-अ व ड-नमुना नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. अशा गरजू लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. - [अकोल्यात जिल्हा काँग्रेसचे शेतकरी कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन](https://ajinkyabharat.com/akolid-jilha-kangresche-shetkari-debt-mafisathi-dharan-movement/): अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सीसीआयकडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कापूस विकावा लागत आहे. तसेच सोयाबीनला अवघा 4000 रुपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मुख्य मागण्या महायुती सरकारने आश्वासित केलेली शेतकरी कर्जमाफी तात्काळ लागू करावी भावांतर योजना त्वरित अमलात आणावी कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची शासकीय खरेदी सुरू करावी या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना - [bu Azmi Video : अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, ‘c…’](https://ajinkyabharat.com/bu-azmi-video-abu-azhmi-yanchaya-decorated-vidhanam-ufanar-c/): समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्यकरून आपल्या आकलेचे तारे तोडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याचे अबू आझमी यांनी कौतूक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अबू आझमी यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे - [CRPF जवानाचे पाकिस्तानी मुलीशी प्रेम जुळले, अनोख्या पद्धतीने केला विवाह, बॉर्डर ओलांडून आली खरी, मग जे झाले ते….](https://ajinkyabharat.com/crpf-jawanache-pakistani-mulishi-prem-jule-annakhya-deeti-banana-marriage-border-olandoon-aali-khari-mag-j-jhale-te/): जम्मू – कश्मीर सतत गोळीबाराच्या आवाजाने दहशतीखाली असतो. अशा दहशतीत शनिवारी एक पाकिस्तानी सून आपल्या भारतातील पतीच्या घरी वाजत गाजत पोहचली. पाकिस्तानी तरुणीचे एका सीआरपीएफच्या जवानाशी प्रेम जुळले होते. शनिवारी अखेर तिने बॉर्डरवर प्रवेश केला… सीमा हैदर आणि सचिन यांची अनोखी सीमापार प्रेम स्टोरी तुम्ही वाचली असेलच.. आता आणखी एका लग्नाची चर्चा अख्ख्या जम्मू-कश्मीरमध्ये होत आहे. केद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या ( सीआरपीएफ ) जवानाचे एका पाकिस्तानी मुलीशी प्रेम जडले. त्यानंतर या तरुणाने तिच्याशी कोणीही विचार केला नसेल अशा पद्धतीने विवाह केला. त्यानंतर बॉर्डर ओलांडून ही तरुणी पतीच्या घरी म्हणजे सासरी आली. त्यानंतर सर्व गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत…. जम्मू- कश्मीरात - [लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात भीषण अपघात....](https://ajinkyabharat.com/latur-nanded-mahamargawarchaya-nandgaon-patti-complex/): लातूर-नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी परिसरात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका एसटी महामंडळाच्या धावत्या बससमोर दुचाकी आल्याने चक्क बसच उलटल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या बसमध्ये तब्बल ४२ प्रवासी प्रवास करत होते. तर यामधील दोन ते तीन प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. नांदगाव पाटी येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नांदगाव पाटी येथेच अपघात झाला होता. या अपघातात एका दुचाकीस्वाराने आपला जीव गमावला होता. वारंवार नांदगाव पाटी येथे होणाऱ्या अपघातानंतर नांदगाव पाटी हे आता अपघातस्थळ बनत चाललंय़ का? असा सवाल सध्या चर्चेत असून लोकांच्या मनात या ठिकाणाहून - ["अकोला: शेतकऱ्याच्या घरातून १३ क्विंटल तूर चोरी, ९१ हजारांचे नुकसान; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण!"](https://ajinkyabharat.com/dahihanda-yatray-madhyay-bhavik-bhaktancha-lakhotya-nakshne-usala-ocean/): अकोल्यातील आपातापा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराच्या पोर्चमधून अंदाजे तब्बल १३ क्विंटल तूर चोरून नेल्याने ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवस-रात्र मेहनत करून शेतकरी पिकवलेल्या तुरीवर एका क्षणात चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. आपातापा येथे घडली. प्रमोद बोपटे नामक शेतकऱ्याच्या घराच्या समोरच्या खोलीत ठेवलेले अंदाजे १५ ते २० कट्टे तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह बारदानाही लंपास केला.याप्रकरणी बोपटे यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यावर नाकाबंदी करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित - [State Budget Session 2025: अधिवेशनाला सुरुवात, कोकाटे राजीनाम्यासाठी दानवेंची आक्रमक भूमिका!"](https://ajinkyabharat.com/state-budget-session-2025-session-suruwat-kokate-rajinamyasathi-dannavi-dannavi-dan-ver/): राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा सांगणार आहे. तत्पूर्वी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळाली. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत दानवे यांनी सभागृहात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले. मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेले माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही असल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. त्याचबरोबर - ['रोहित शर्मा जाडा अन् वाईट...' – वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!"](https://ajinkyabharat.com/rohit-sharma-jada-ann-wit-progress-statement/): Shama Mohamed on Rohit Sharma Is Fat : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. Shama Mohamed on Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने गट फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला हरवून सर्व तीन सामने जिंकले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मदने रोहित शर्माबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी रोहित शर्माला जाड्या कर्णधार म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी काय म्हणाल्या?  सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा - [लेकीच्या छेडछाडीवर खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो-ऑडिओ व्हायरल, तिघांना बेड्या!"](https://ajinkyabharat.com/lekichya-chhedahadivar-khadsencha-santam-accused-photo-audio-vairel-tighana-bedya/): Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात - [मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!"](https://ajinkyabharat.com/mulichya-chhedi-diprakriti-bjps-maji-corporator-accused-sadhya-shinde-gatat/): Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गटात आहे. Raksha Khadse : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या छेडछाड प्रकरणात सात पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी यांचा समावेश आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींमध्ये भाजपचाच (BJP) माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना - [धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा – आमदार क्षीरसागरांचा घणाघात!"](https://ajinkyabharat.com/dhananjay-mundenni-aaya-tari-rajinama-daiwa-aamdar-kshirsagarrancha-ghunak/): Sandeep Kshirsagar : आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा. असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार घणाघात केला आहे. Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case:  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) चार्जशीट मधून जे समोर आलं तेच आम्ही आधीपासून बोलत होतो. . संतोष अण्णा देशमुख प्रकरणांमध्ये मुख्य मास्टर माईंड आणि सुत्रधार वाल्मिक कराडच (Walmik Karad) आहे. धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय आहे. निकटवर्तीय आहे म्हणजे सगळे अधिकार त्याला दिले का? घटनाक्रम बघितला तर घुलेला कराडने फोन कधी केला, हे सगळं समोर आलं आहे. त्यामुळे मुख्य आरोपी - [नंदुरबार ब्रेकिंग: जुन्या वादातून मजुराची कुराडीने निर्घृण हत्या!....](https://ajinkyabharat.com/nandurbar-breaking-junya-vadatun-majurachi-kuradin-nirghran-killing/): जुन्या घटनेचा वाद टोकाला कुराडीने एक घाव दोन तुकडे….. मजुराचा हत्येचा घटनेने हादरला सातपुडा…. धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्गुणपणे मजुराची हत्या…. फाड्या खाज्या पावरा वय 40 अस मृत इसमाचे नाव… पोटाची खडकी भरण्यासाठी पंढरपूर येथे मजुरीसाठी गेलेल्या धडगाव  तालुक्यातील बिललगाव गावातील फाड्या पावरा हा मजुरी करून परत आपल्या गावी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच घडला हत्याकांड… नदीवर आंघोळीला जात असताना, पूर्वीच्या शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या गावातील काहींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर धारदार कुऱ्हाडीने केला हल्ला….. 3 जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…. हत्या करणारे तिघे आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत…. मृत्युदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे ….. - [राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी व महिलांसाठी मोठा अपडेट!"](https://ajinkyabharat.com/governors-address-shetkari-and-mahilanasathi-motha-update/): सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे २ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे १२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल १ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल ९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे ५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे - [लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...](https://ajinkyabharat.com/ladkya-bahini-fabruvariichya-1500-rupees-waiting-chief-minister-devendra-fadnavis-mehanale/): Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. या योजनेच्या 1500 रुपयांची महिलांना प्रतीक्षा आहे. : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै  2024 पासून सुरु केलेली आहे. या योजनेच्या  7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे  1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय - ["‘माझ्या लेकीची छेडछाड तर…’; केंद्रीय मंत्र्यांची चिंता, मुख्यमंत्री काय म्हणाले?"](https://ajinkyabharat.com/majhya-lekichi-splashed-way-union-minister-for-concern-chief-minister-kay-mhanale/): जर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांची लेक सुद्धा सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या पोरी-बाळींचं काय? असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनाच विचारायला लागणार हे सर्वात मोठ दुर्दैव आहे. मुलीला छेडणाऱ्या गुंडांना अटक करा, म्हणून स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्टेशन गाठावे लागले. गुंड कशी पोसली जाताय? असा सारा पाढा रक्षा खडसे यांनी वाचला. तक्रारीनुसार खडसेंच्या नातीसोबत नेमकं काय घडलं?  मुक्ताईनगरच्या कोथळी गावात दरवर्षी भरणाऱ्या जत्रेला मोठी गर्दी उसळते. कोथळी गाव हे एकनाथ खडसे यांचं मूळ गाव आहे. जत्रेतल्या पाळण्यामध्ये बसण्यासाठी रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी गेल्या. त्यांच्यासोबत खडसे यांचा सुरक्षा रक्षक पोलीस सुद्धा दिमतीला होता. तिथेच काही पाच - ["खरा मावळाच हे करू शकतो!; ‘छावा’च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल"](https://ajinkyabharat.com/khara-mavatch-ha-karu-karu-karu-chhava/): ‘छावा’च्या सेटवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगनंतरचा हा व्हिडीओ आहे. कला दिग्दर्शक बाळा पाटीलने त्याच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही तुफान चर्चेत आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत. गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळतं. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो. हाच सीन ‘छावा’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. - ["खुर्ची फिक्स नाही ठेवता आली, मी काय करू?"; अजितदादांचा शिंदेंना मिश्कील टोला – Video व्हायरल](https://ajinkyabharat.com/khurchi-fix-naahi-continue-aali-me-kayu-karu-ajitdadancha-shindenna-mishkeel-tola/): काल संध्याकाळी पत्रकार परिषदही पार पडली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचवेळी महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोरच एकमेकांना टोला लगावला. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यातील विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. तर विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही कंबर कसली आहे. हे अधिवेशन संपूर्णपणे चार आठवडे चालणार आहे. त्यापूर्वी काल चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल संध्याकाळी पत्रकार परिषदही पार पडली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचवेळी महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोरच - [LPG नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडरचे दर वाढले, काय आहेत नवे दर?](https://ajinkyabharat.com/lpg-navya-mahinyachaya-pahiya-divashi-jerk-lpg-cylinderche-dar-vadle-kay-ahet-nave-dar/): LPG Price Hike: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच शनिवार 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. पाहा नवे दर काय आहेत. LPG Price Hike: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज म्हणजेच शनिवा 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) च्या नवीन दरानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी काहीसा दिलासा देण्यात आला होता. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आज हा एलपीजी सिलिंडर दिल्ली ते कोलकाता 6 रुपयांनी महागला आहे. जर आपण व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या मार्चमधील किमतीचा कल पाहिला तर, 1 मार्चची वाढ गेल्या 5 वर्षांतील सर्वात कमी आहे. इंडियन - [वय वर्षे 51, पण रुप असं की वाटते 25 वर्षांची तरुणी; मलायका अरोराचे नवे फोटो पाहिलेत का?](https://ajinkyabharat.com/25-rarshi-taruni-malayach-arocha-nave-photo-pahilat/): मलायका अरोराचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. तिला व्यायामाची आवड आहे. त्यामुळे जीम आऊटफीटमधील तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आपलं सौंदर्य आणि नृत्याविष्काराने सर्वांना घायाळ करणारी मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती या वर्षी कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसलेली नाही. मात्र मोठ्या पडद्यावर दिसलेली नसली तरी तिची चर्चा मात्र कायम चालूच असते. मलायका अरोरा सध्या 51 वर्षांची आहे. मात्र अजूनही तिच्या सौंदर्याचे भारतात लाखोंनी दिवाने आहेत. विशेष म्हणजे वयाची 50 पार केलेली असली तरी ती अजूनही एखाद्या तरुणीसारखीच सुंदर दिसते. मलायका अरोराला व्यायामाची फार आवड आहे. ती व्यायाम, योगा, ध्यान करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड करते. विशेष म्हणजे पापाराझीदेखील ती वर्कआऊटला - [अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून](https://ajinkyabharat.com/ashi-kadak-education-the-gungaramadhyaye-panic-construction/): Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच (Walmik Karad) सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराड विरुद्ध पुरावे मिळाले आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे. तर आरोप पत्रात आरोपी क्रमांक दोन वरती विष्णू - [सौ. गायत्री आसरकर यांना अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी प्रदान](https://ajinkyabharat.com/hundred-gayatri-asarkar-yana-amravati-vidyapithachi-acharya/): आकोट : . शहर प्रतिनिधी राजकुमार वानखडे… सौ. गायत्री आसरकर (पडेगांवकर) यांना  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीद्वारा दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ च्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवी देऊन गौरवण्यात आले.  डॉ. गायत्री आसरकर हिने एम.एस.सी.बीएड, एम फील, प्राप्त करुन  यंदा    ” प्राणिशास्त्र विषयातील मानवी केसांमधील व  नखांमधील विविध घटकांचा शोध लावून प्रबंध  ” या विषयावर त्यांचा संशोधन प्रबंध लिहून सादर केला होता. संशोधनाचे हे कार्य पूर्ण करण्यासाठी आकोला येथील  शिवाजी महाविद्यालय चे प्रा.डाॅ . हेमंत प्र. सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. कास्तकार मिलिंद आसरकर यांची  कन्या  आहे. आपल्या यशाचे श्रेय आईवडील व पती श्रेयस पडेगांवकर यांना  देते. Read more news here - [शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; 'लाडक्या भावां'मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा](https://ajinkyabharat.com/shinde-sarkarchaya-yojnenan-goci-ladkya-bhavantamu-bhalitich-adhikan-kabinamadhyay-vadis-discussion/): तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली. मुंबई: तरुण- तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली. शिंदे मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीआधीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही योजना लाडक्या भावांसाठी असल्याचा उल्लेख त्यावेळी शिंदेंनी केला होता. शिंदे सरकारनं सुरु केलेली योजना आता राज्य सरकारच्या अंगलट येताना दिसत आहे. तरुण-तरुणांना सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कामाचा अनुभव मिळावा, तरुण रोजगारक्षम व्हावेत या हेतूनं त्यांना ६ महिन्यांसाठी विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण - [श्री जागेश्वर महाराज यात्रा महोत्सव, आळंदा"](https://ajinkyabharat.com/shri-jageshwar-maharaj-yatra-festival/): आळंदा येथील श्री जागेश्वर महाराज यात्रा महोत्सवात महाप्रसादाचा आनंद अकोला जिल्ह्यातील आळंदा येथे दरवर्षीप्रमाणे श्री जागेश्वर महाराज संस्थानच्यावतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा देखील मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वात खास आकर्षण म्हणजे मंदिरात असणारा महाप्रसाद. यात्रेच्या दिवशी, हजारो भाविक भक्त भाकरी व मिसळचे वरणाचा स्वाद घेऊन तृप्त होतात. या महाप्रसादाचे वितरण शिस्तबद्ध पद्धतीने संस्थानचे स्वयंसेवक करतात. यासाठी गावातील महिला आणि पुरुष मंडळी पहाटेपासून तयारी करत असतात. एकप्रकारे, या धार्मिक कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम एकोप्याचा देखील आदर्श दिसून येतो. रामदास पाटील, ग्रामस्थ, यांनुसार, या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून हजारो भक्त आळंदा मंदिरात दाखल - [Trump-Zelensky Meeting : जेलेंस्की-ट्रम्प वादानंतर अमेरिका एकटी पडली का?](https://ajinkyabharat.com/trump-zelensky-meeting-gelnsky-trump-vadanantar-america-ekti-padli/): वॉशिंग्टन/कीव: अमेरिकेच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की यांच्यात तीव्र वादावादी झाली. “तुम्ही पुतिन यांची भाषा बोलताय” असे जेलेंस्कींनी थेट ट्रम्प यांना सुनावले. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन गटबाजीचे संकेत मिळू लागले आहेत. जग दोन गटांत विभागले? या वादानंतर युक्रेनच्या समर्थनार्थ युरोपातील अनेक देश आणि अमेरिका वेगवेगळ्या बाजूला उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियाला या संघर्षाचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युक्रेनच्या समर्थनार्थ पुढे आलेले देश: युक्रेनच्या बाजूने उभे असलेल्या प्रमुख देशांची नावे अशी:✅ स्लोवेनिया✅ बेल्जियम✅ आयर्लंड✅ ऑस्ट्रिया✅ कॅनडा✅ रोमानिया✅ क्रोएशिया✅ फिनलँड✅ एस्तोनिया✅ लातविया✅ नेदरलँड✅ फ्रान्स✅ लक्समबर्ग✅ पोर्तगाल✅ स्वीडन✅ जर्मनी✅ नॉर्वे✅ चेक रिपब्लिक✅ लिथुआनिया✅ - [Ajit Pawar : ‘पुण्यात भगवा फडकवायचाय’, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिलं असं उत्तर](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-puneya-saffron-fadkavayachay-eknath-shindenchya-vasavyavar-ajit-pavrani-dilam-asan-north/): Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष मिळून सत्तेत आहेत. “तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जातील. हे बजेट अधिवेशन आहे. कामकाज सल्लागार समितीने 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्राने जसा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसच आमचं सरकार सुद्धा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतेय. बजेट ज्या दिवशी मांडणार त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल” असं अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या - [अभिनेत्रीने केला सासू-सासऱ्यांचा अपमान? बर्थडे व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; म्हणाले “वाईट वाटलं हे पाहून…”](https://ajinkyabharat.com/actress-kela-sasu-sasu-sasyancha-insult-birthday-wideo-pahun-natkari-bhadkale/): एक सेलिब्रिटी जोडीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेटकरी संतापले आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने नवऱ्याच्या वाढदिवसादिवशी सासू-सासऱ्यांचा अपमान केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आल्यानं नेटकऱ्यांनी अभिनेत्री आणि अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. बॉलिवूडप्रमाणेच टेलिव्हिजनचे सेलिब्रिटी देखील चर्चेत असतात. अशीच एक जोडी सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी त्यांच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. ही जोडी आहे देबिना बॅनर्जी आणि तिचा नवरा तथा अभिनेता गुरमीत चौधरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सध्या त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. हे व्हिडीओ गुरमीत चौधरीच्या वाढदिवसाचे आहेत. अभिनेता गुरमीत चौधरीने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. या अभिनेत्याने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसह घरी साजरा केला. त्याची - [अकोला जुने बसस्थानक असुरक्षित; सीसीटीव्ही आणि पोलिस संरक्षणाचा अभाव](https://ajinkyabharat.com/akola-june-bus-station/): अकोला: “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी” हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अकोला शहरातील जुन्या बसस्थानकाची सुरक्षा धोक्यात आहे. सीसीटीव्ही आणि पोलिसांचा अभाव पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, अकोला शहरातील जुन्या बसस्थानकात सुरक्षेची अत्यंत दयनीय परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच पोलीस कर्मचारीही तैनात नाहीत. एवढेच नाही, तर आवाराभोवती भिंतही नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. दररोज शेकडो प्रवासी धोक्यात अकोला आगार क्रमांक १ अर्थात जुने बसस्थानक मुख्यतः ग्रामीण भागातील आणि लांब पल्ल्याच्या बसेसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. येथून छिंदवाडा, निजामाबाद, अदिलाबाद, इंदूर, नागपूर आणि नांदेड या ठिकाणी बससेवा आहे. आगारात ३८ बस - [ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप](https://ajinkyabharat.com/rural-bhagatun-high-shikshaanasathi-alelya-vidyarthayachi-suicide/): अमरावती: उच्च शिक्षण आणि शिकवणी वर्गाच्या अपुऱ्या सुविधा असल्याने अनेक विद्यार्थी शहरात येतात. असेच मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या आत्महत्येसाठी पोलिस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे जलाराम सोसायटीत राहणाऱ्या 11वीतील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत विद्यार्थ्याचे नाव प्रसन्न वानखडे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचा रहिवासी होता. प्रसन्न NEET परीक्षेची तयारी करत होता. प्रसन्नच्या मामाच्या मते, दीड महिन्यांपूर्वी कार्तिक नावाच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादानंतर, प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील एका तपास अधिकाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी - [शेंडे यांचा "करो या मरो" इशारा: अतिक्रमण धारकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करा!](https://ajinkyabharat.com/shande-yancha-do-or-die-gesture-encroachment-holder/): मुर्तिजापूर: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचा समावेश आहे. मात्र, शासन गरीब अतिक्रमण धारकांना हक्क प्रदान करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज शेंडे यांनी केला आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 नुसार SDO (उपविभागीय अधिकारी) यांनी सरकारी E आणि F क्लास जमिनीवरील अतिक्रमण धारकांना महसूल कायदा 1966 च्या कलम 51 अंतर्गत नियमबद्ध करून मालकी हक्क द्यावा, अशी मागणी शेंडे यांनी केली आहे. शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास “करो या मरो” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाकडून दुर्लक्षाचा आरोप शेंडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, राजकीय दबावामुळे - [स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!](https://ajinkyabharat.com/swargate-rape-case/): Tiradi Agitation : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणात नवनवीन खुलासे आणि दावे करण्यात येत असताना संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी याप्रकरणात आंदोलन छेडले आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या विधानावर सुद्धा संताप व्यक्त करण्यात आला आहे. स्वारगेट बस स्थानाकात बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात नवनवीन दावे आणि खुलासे करण्यात येत असताना पुण्यात महिला जागर समितीकडून तिरडी आंदोलन करत या अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली आहे. पुण्यात स्वारगेट बसस्थानकात फलटण येथे जाण्यासाठी भल्या पहाटे तरुणी आली होती. तिला एका बसमध्ये नेत आरोपीने - [IND vs NZ : केएल राहुलने दिली आनंदाची बातमी, टीम इंडियाच्या फॅन्ससाठी खुशखबर!](https://ajinkyabharat.com/ind-vs-nz-kl-rahul/): IND vs NZ : भारतीय क्रिकेट टीमने आधीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दमदार प्रदर्शन करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाला थोडी धाकधूक असताना केएल राहुलने आता एक चांगली बातमी दिली आहे. टीम इंडियाचे फॅन्स सध्या आनंदात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया दमदार प्रदर्शन करत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवाच दु:ख त्यामुळे थोडं कमी झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय फॅन्सना आता आणखी एक चांगली बातमी मिळालीय. केएल राहुने ही बातमी दिलीय. विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळणाऱ्या केएल राहुलने सांगितलं - [हाय रे गर्मी! मुंबईत उष्णतेची लाट, नागरिक हैराण](https://ajinkyabharat.com/hi-ray-summer-mumbai/): Mumbai Heat Waves : मुंबईकरांवर यंदा उष्णतेचा मारा होण्याची चिन्हं आहेत. मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे. तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना यंदा उष्णतेच्या लाटेला तोंड देण्याची वेळ येणार आहे. मार्च आताच कुठे सुरू झाला असतानाच तापमान उच्चांकावर पोहचले आहे. तापमानाने 38 अंशाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सलग दोन महिन्यात सूर्य देव मुंबईकरांची परीक्षा घेण्याची शक्यता आहे. मागील पूर्ण फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले. आता संपूर्ण राज्यात मार्च आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात - [Indrajit Sawant Threat : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरची धमकी?](https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-history-practice-indrajit-sawant-yana-prashant-koratkarchi-threatened/): इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकऱणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरातील प्रशांत कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून इंद्रजीत सावंत यांना त्यानेच धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीकडून इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः हा आरोप केला होता. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी प्रशांत कोरटकर याचा सीडीआर काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी ही नागपुरातूनच देण्यात आल्याचे समोर येत आहे. इतकंच नाहीतर ही धमकी प्रशांत कोरटकर याच्या - [अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट : "धनंजय मुंडेंनी बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्यासाठी दबाव टाकला होता"](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8c%e0%a4%aa/): अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट : “राज्यात जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरू”  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर येथील घटनेला भाजप नेते नितेश राणे आणि बजरंग दलच्या वक्तव्याला जबाबदार धरत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी म्हटले की, “राज्यात काही नेते जाणूनबुजून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. नागपूर घटनेप्रकरणी नितेश राणे आणि बजरंग दलाच्या वक्तव्यांमुळे तणाव निर्माण झाला आहे.“ प्रशांत कोलटकरच्या वक्तव्यावर नाराजीप्रशांत कोलटकरने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेही देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. - [Akola Crime : पती मंगळसूत्र वाचवायला गेला मात्र पत्नीचं कुंकूच पुसलं; महिलेचा आक्रोश...](https://ajinkyabharat.com/akola-crime-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%be/): पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला. Akola Crime : बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचा हकनाक बळी गेला. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केली. आधी डोक्याला जबर मारलं. नंतर चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. त्याचा चेहरा दगडाने ठेचला. जीव जाईपर्यंत चोरट्यानं महिलेच्या नवऱ्याला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म चारवर रेल्वेतून एक दाम्पत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. (‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) महिलेच्या नवऱ्यानं मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटरपर्यंत पाठलाग - [न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँ घोटाळा प्रकरण! भाजप नेत्याचा भावाल अटक, 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%91%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9/): New India Bank Fraud News : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह सहकारी बँकेच्या 122 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी (New India Cooperative Bank scam case) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम यांना अटक केली आहे. New India Bank Fraud News : न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह सहकारी बँकेच्या 122 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी (New India Cooperative Bank scam case) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम यांना अटक केली आहे. जावेद आझम हे भाजप नेता हैदर आझमचा भाऊ आहेत. जावेद यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक घोटाळ्यातील आझम हा अटक झालेला सतवा आरोपी आहे. जावेद आझमचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय  व्यावसायिक उन्नथन अरुणाचलनच्या अटकेनंतर चौकशीत नाव - [आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी? एकनाथ शिंदे केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची शक्यता!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be/): Eknath Shinde : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या तापले आहे. ही कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे. Eknath Shinde : सध्या राज्यात खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी, अशी मागणी वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून केली जात आहे. राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा हाच मुद्दा आता थेट दिल्लीदरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्त्वाशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दिल्लीच्या नेतृत्त्वाशी चर्चा करणार? मिळालेल्या - [पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97/): Crop Insurance : पंतप्रधान पीक विमा योजनेचा 25 टक्के अग्रीम शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा करण्यात आलेली मात्र ती रक्कम मिळाली नसल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे. परभणी :  परभणीसह राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. सप्टेंबर महिन्यात परभणी,हिंगोली,नांदेड,जालना संभाजीनगर सह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना अग्रीम देण्याची घोषणा करण्यात आली होती.   राज्यात विधानसभा निवडणुकी आधी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृतीमुळे लाखो हेक्टर वरील जमीन खरडली गेली होती. त्यावेळी कापूस, सोयाबीन पिकांचं नुकसान झालं होतं, त्यावेळी तत्कालीन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रीम देण्याची घोषण केलेली. मात्र, शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळाली नसल्याची माहिती आहे. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या पावसानं कापूस,सोयाबीनसह तूर - [नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद, म्हणाले...](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%96%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa/): CM Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद; तब्येतीची चौकशी करून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा नागपूर: नागपूर शहरामध्ये काल (सोमवार, 17 मार्च) दोन गटात संघर्ष झाल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला होता. एका गटातील युवकांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. ही घटना काल (सोमवार, 17 मार्च ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा परिणाम आज शहरात दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अनेकांची वाहने अज्ञातांनी फोडली, त्याचबरोबर काहींच्या गाड्यांना आग लावून पेटवून दिली. या सर्व घटनेवरती संतप्त प्रतिक्रिया समोर येत - [उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका](https://ajinkyabharat.com/%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae/): महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. ची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार उफळला होता. दोन गटांतील धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मोठी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना नागपुरात घडली. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांनी आज सभाहात निवदेन दिले. यावेळी, सत्ताधाऱ्यांना या घटनेवरुन धारेवर धरणाऱ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आक्रमक शैलीत सुनावलं. तर, महाविकास आघाडीच्या काळातील घटनांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवलीस, पण विचारधारा सोडली. ह्यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले - [सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून 88 हजार रुपये तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 88 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे, सोनं खरेदी करणं आता गोरगरिबांचं काम राहिलं नाही.सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून 88 हजार रुपये तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 88 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे, सोनं खरेदी करणं आता गोरगरिबांचं काम राहिलं नाही.गेल्या दोन वर्षभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या या वाढत्या दरामुळे, गुंतवणूकदारांना बँकेच्या व्याजदरापेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत असल्याचे दिसून येते.सोन्याच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन अनेक ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा सोन्याचे नाणे - [6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं](https://ajinkyabharat.com/6666-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%93/): Tim Seifert Hit 4 Sixes In One Over Of Shaheen Afridi : पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजने एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावल आहेत.Tim Seifert Hit 4 Sixes In One Over Of Shaheen Afridi : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथील ओव्हरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतलाय. पाकिस्तानकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या बॉलवर सेफर्टने फ्रंटफुटवर येऊन जोरदार षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही. चौथ्या चेंडूवर सेफर्टने दोन धावा पळून काढल्या. त्यानंतर - [सलमान खानच्या फिल्मच्या सेटवर 'या' अभिनेत्रीला मिळायची घाणेरडी वागणूक; कित्येक वर्ष मनात ठेवल्यानंतर अखेर सोडलं मौन](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): Bollywood Kissa: दिया मिर्झानं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. आजही दिया आपल्या सौंदर्यानं भल्याभल्या अभिनेत्रींसमोर पुरून उरते. आजही तिचे अनेक चाहते आहेत.चाळीशी ओलांडलेली दिया मिर्झा नेहमीच चर्चेत असते. तिच्या निखळ सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. रेहना है तेरे दिल में मुळे दियाला ओळख मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दियानं तिच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट केले. पण, तिला एका चित्रपटाच्या सेटवर अत्यंत वाईट अनुभव आला. दियानं ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटातून सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली. पण, याच चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं धक्कादायक खुलासा केला आहेआज दिया मिर्झाचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया एशिया - [मोठी बातमी: भाजपने सहकार क्षेत्रातील बडा मोहरा गळाला लावला, सीताराम घनदाट कमळ हातात घेणार](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/): परभणीच्या सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून सिताराम घनदाट यांना पाहिलं जात आहे . Parbhani:  विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेले माजी आमदार तसेच अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट आता कमळ हातात घेतले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमधून 24 ऑक्टोबर 2024 ला वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी प्रवेश केला होता आता अवघ्या साडेतीन महिन्यांमध्ये सिताराम घनदाट (Sitaram Ghandat) भाजपमध्ये प्रवेश केला आहे . परभणीच्या सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून सिताराम घनदाट यांना पाहिलं जात आहे . माजी आमदार सिताराम घनदाट यांनी गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते . राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया वंचित टू भाजप राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या - [Amol Kolhe : कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी करिअरची होळी करु नका, अमोल कोल्हेंचं महाराष्ट्राच्या तरुणाईला आवाहन](https://ajinkyabharat.com/amol-kolhe-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ad/): Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना एखाद्याच्या राजकीय फायद्यासाठी तरुणांनी करिअरची होळी करुन घेऊ नये, असं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील युवकांनी भडकाऊ विधानांना बळी पडू नका असं आवाहन केलं आहे. कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, करिअरची होळी होऊ देऊ नका, अशी महाराष्ट्रातील युवकांना विनंती करतो, असं अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे काय म्हणाले? औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमामंडन हे होऊ दिलं जाणार नाही किंवा होऊ देऊ नये, या विधानाशी सहमत आहे. मात्र, - [संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात? नवीन माहिती आली समोर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%a4/): Krishna Andhale: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला नाही. त्याच्या फरार असण्यामागे अनेकदा वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडला नाही. त्याच्या फरार असण्यामागे अनेकदा वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. तर काहींनी कृष्णा आंधळे जिंवत आहे की नाही याबाबत देखील शंका व्यक्त केली होती. त्यानंतर आता आणखी एका दाव्याने कृष्णा आंधळेबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. काल (सोमवारी, ता. 17) सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी - [भयावह! दंगेखोरांनी पोलिसांना ही सोडलं नाही; नागपूरच्या राड्यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो जण जखमी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b9-%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8/): Nagpur: नागपुरातील राड्यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. यात पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. Nagpur Violence : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar) औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले आहे. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली. ‘एबीपी माझा’ने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भयावह अनुभव सांगितला. तर दुसरीकडे, जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्य - [महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%be/): राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू (Sand) धोरण लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. यासंदर्भात अधिवेशनात आज विधानसभेत चर्चा झाली. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत वाळू न दिल्यास कारवाई करणार का? रेती संदर्भात अनेक अधिकारी हे ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे जे लोक गाडी पकडून देतील, त्यांना वाहन बक्षीस देईल का? याबाबत आपण पोर्टल करणार आहात का?, असे अनेक प्रश्न भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारले होते. मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी भूमिका मांडली. पुढील 8 दिवसांत राज्यात वाळू धोणार येणार आहे. त्यानुसार, अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी - [औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%95/): छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय. संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्ध्यांनी औरंगजेबाला इथंच ठार मारलं. त्यानंतर, औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आली आहे. आता, या कबरीवरुन जोरदार वाद सुरू झाला आहे. औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीची जबाबदारी पुरातत्व विभागाला देण्यात आली असून त्यांच्याकडून ही जतन करण्यात येत आहे. मात्र, ही कबर हटविण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यातच, - [देवगड हापूसच्या पहिल्या मानाच्या पेटीची बोली लागली; साताऱ्यात व्यापाऱ्यांनी फटाके फोडत केला जल्लोष, किती भाव मिळाला?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): उन्हाळ्याला आता सुरुवात झाली असून हापूस बाजारात यायला सुरुवात झालीय. साताऱ्यात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या मानाच्या पेटीला साताऱ्यात 20 हजार रुपये भाव मिळाला. साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली यामध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 20 हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतलीया बोली नंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला..यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते… साताऱ्यात बाजारसमितीत पहिल्या देवगड हापूसच्या पेटीला तब्बल 20 हजारांचा भाव मिळाला. स्थानिकांसाठी आता ठिकठिकाणी आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. हंगामातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या फळांच्या राजाची म्हणजेच आंब्याची आवक आता - [काल बारामतीत बैठक, आज जयंत पाटलांची जाहीर सभा; पुन्हा राजकीय भूकंप होणार?](https://ajinkyabharat.com/kaal-baramatit-meeting-today-jayant-patalanchi-jaheer-sabha-punha-government-earthquake-honar/): राजकीय भूकंप होणार?Maharashtra Politics Jayant Patil Sabha: सांगलीमध्ये आज जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. Maharashtra Politics: काल बारामतीत बैठक, आज जयंत पाटलांची जाहीर सभा; पुन्हा राजकीय भूकंप होणार शरद सातपुते, सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ते अजित पवार गटात जाणार असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माझं काही खरं नाही, असे मोठे विधानही केले होते. त्यानंतर आज सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी जाहीर सभेचे आयोजन - [MS Dhoni Pention amout : भारताला 3 आयसीसी ट्रॉफीज जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीला किती रुपये पेन्शन मिळते?](https://ajinkyabharat.com/ms-dhoni-pention-amout-bharatala-3-icc-trophy-jincwoon-deenya-ms-dhoni-kiti-kiti-rupee-penign/): MS Dhoni Pention amout : कॅप्टन कूल म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला एमएस धोनी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैक धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 चा टी 20 वर्ल्डकप, 2011 चा एकदिवसीय वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली होती. म्हणजे धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफीज जिंकल्या आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनी बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येते माजी क्रिकेटपटूंनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने पेन्शन योजना बनवलीये. 2022 मध्ये सौरव गांगुली यांनी या योजनेत सुधारणा देखील केल्या होत्या. त्यानंतर सर्व खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ झाली होती. मीडिया रिपोर्ट्नुसार, महेंद्र सिंग धोनीने टीम इंडियासाठी 90 कसोटी, 350 वनडे तर 98 - [अकोला पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीला गेलेले 200 मोबाईल मूळ मालकांना परत](https://ajinkyabharat.com/akola-polisanchi-muthi-kamagiri-chori-gallele-200-mobile-coming-malakana-layer/): अकोला पोलिसांनी विशेष मोहिम राबवून 2024 ते 2025 या कालावधीत चोरीला गेलेले 200 हून अधिक मोबाईल मूळ मालकांना परत करण्यास यश मिळवले आहे. या मोबाईलची एकूण किंमत 42 लाख रुपये असून, गर्दीच्या ठिकाणी आणि घरातून चोरीला गेलेले हे फोन शोधून पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. विशेष मोहिमेद्वारे पोलिसांनी चोरीच्या मोबाईलची माहिती गोळा करून संबंधित व्यक्तींचा शोध घेतला. याअंतर्गत आणखी काही मोबाईल जप्त करण्यात आले असून, चोरट्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. चोरीच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलिसांचा विशेष भर असणार आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/shashanachaya-youth-award-received-shetkyancha-tokachan-paul-agriculture-minister-kokate-mahanale-j-koni-officer/ - [शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'](https://ajinkyabharat.com/shashanachaya-youth-award-received-shetkyancha-tokachan-paul-agriculture-minister-kokate-mahanale-j-koni-officer/): Manikrao Kokate : बुलढाणा जिल्ह्यात राज्य शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी प्रतिक्रिया दिली. Manikrao Kokate : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास अर्जुन नागरे (Kailas Nagare) यांनी विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घडली आहे. तीन पानांची सुसाईड नोट लिहून या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. कैलास अर्जुन नागरे शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.  आता यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. - [लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा, पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा](https://ajinkyabharat.com/ladki-brahman-yojneche-money-fachayavar-deposited-money-kadhanyasath/): लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये महिला गर्दी करत आहेत.लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी नंदुरबारमध्ये महिलांची तुफान गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांची मोठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. होळी सणाच्या खरेदीसाठी अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर सकाळपासून महिलांनी मोठी गर्दी केली आहे. होळी सणानिमित्ताने लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारनं लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता जमा केला आहे. विधानसभा निवडणकुती महायुतीनं 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. मात्र, अद्याप दिले नाहीत. लाडक्या बहिणींनी 2100 रुपये कधी मिळणार असा - [आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, सलग पाचव्या दिवशी जोरदार घसरण, गुंतवणूकदारांचे 8.4 लाख कोटी बुडाले](https://ajinkyabharat.com/iti-companiona-shersamadhye-earthquake-salag-pachvya-divashi-strongly-ghantavanukdhancha-8-4-lakh-koti-budale/): IT Stocks : अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता असल्यानं भारतातील आयटी स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. सलग पाचव्या दिवशी घसरण सुरु आहे. भारतातील आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी आयटी निर्देशांक 0.50 टक्क्यांनी घसरुन 36065.80  अकांपर्यंत पोहोचला होता. निर्देशांकातील सर्व 10 कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. इन्फोसिस, विप्रो, परसिस्टंट कंपन्यांच्या शेअर देखील घसरले आहेत. निफ्टी आयटी निर्देशांक त्यांच्या उच्चांकावरुन 21 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळं निफ्टी आयटी इंडेक्स बेअर मार्केट झोनमध्ये पोहोचला आहे. निफ्टी आयटीमधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे 8.4 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. निफ्टी आयटी निर्देशांकातील 10 पैकी 9 कंपन्यांचे शेअर्स बेअर मार्केट झोनमध्ये गेले आहेत. सर्वाधिक नुकसान एलटीआय-माईंडट्री - [होळीला जबरदस्तीने रंग लावल्यास पोलिस ठाण्यात बेरंग होणार! आडवून दमदाटी करणाऱ्यांनो पहिल्यांदा कायदा समजून घ्या](https://ajinkyabharat.com/helila-forced-rang-lavalayas-polis-thakya-berang-honar-advoon-damdati-karnayano/): Holi Laws For Applying Colours: बळजबरीने इतरांवर रंग लावल्यास तो व्यक्ती तुरुंगात जाऊ शकते. याबाबत कोणते नियम आहेत ते आधीच जाणून घ्या. Holi Laws For Applying Colours:  होळी (Holi Laws) हा आनंदाचा, रंगांचा आणि आपुलकीचा आहे. उद्या म्हणजेच 14 मार्च रोजी देशभरात होळी (Holi Laws) साजरी होणार आहे. होळीच्या दिवशी संपूर्ण देश वेगवेगळ्या रंगात रंगणार आहे. रस्ते, गल्ल्या, सर्व रंगांनी रंगवलेली दिसून येतील. या दिवशी, लोक होळीचा सण त्यांच्या कुटुंबियांसह, मित्र आणि परिचितांसह मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. एकमेकांवर रंग आणि गुलाल उधळला जातो. मात्र, काही ठिकाणी लोक अनोळखी व्यक्तींवर रंग फेकत असल्याचेही दिसून येते. अनेक वेळा रस्त्यावरून जाणाऱ्यांना रंग लावण्याची सक्ती - [नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?](https://ajinkyabharat.com/natichi-chhedhakad-eknath-khadse-in-ethalya-akachan-absconding-accused-3-accused-ajun-absconding/): Eknath Khadse : नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे? Eknath Khadse, Jalgaon : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी तीन आरोपी अद्यापही  फरार आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे. त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना  जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत- खडसे एकनाथ खडसे म्हणाले, छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. - [रंगमपचंमीच्या दिवशी अशी घ्या केस, त्वचेची काळजी, तज्ञ काय सांगतात ?](https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/): रंगमपचंमी हा सण बहुतेक लोकांना आवडतो. लोक एकमेकांना रंग लावून उत्साहाने हा सण साजरा करतात. परंतु रंगांमध्ये असलेले कॅमिकल त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत, तज्ञांनी दिलेल्या या टिप्स या समस्या टाळण्यास मदत करू शकतात. चला जाणुन घेऊयात… होळी हा सण रंगांचा, आनंदाचा आणि मौजमजेचा असतो. प्रत्येकजण एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावुन हा सण मोठ्या आंनदाने साजरा करतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे रंग उपलब्ध आहेत. पण त्यातील काही रंग आपल्या त्वचेला आणि केसांनाही नुकसान पोहोचवू शकतात. कारण बाजारात मिळणारे काही रंगामध्ये कॅमिकल मिक्स केलेले असतात. त्यामुळे हे रंग केसांवर आणि त्वचेवर लावल्यास त्यांचे दुष्परिणाम दिसू लागतात. तसेच हे रंग - [खोक्या भोसलेच्या अडचणी संपता संपेना, वनविभाग घेणार मोठी ॲक्शन](https://ajinkyabharat.com/khokya-bhoslechaya-adchani-sampata-sampana-forest-department-ghenar-mothi/): बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करून भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेला अटक केली आहे. त्यांच्यावर वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधल्याचा आरोप आहे.भाजप कार्यकर्ता आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. बीड आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता खोक्या भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात वनविभाग मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या ग्लास हाऊसवर वन विभाग फिरवणार बुलडोझर फिरवणार आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेत - [होळीची आनंदवार्ता! 2 रुपयांनी स्वस्त झाले डिझेल, असे आहेत पेट्रोलचे दाम](https://ajinkyabharat.com/halichi-anand-varta-2-rupee/): Petrol Diesel Price : देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव फलक अनेक दिवसानंतर हलला. होळीच्या पार्श्वभूमीवर आनंदवार्ता येऊन धडकली. देशातील काही शहरात सुद्धा दर घसरले. डिझेल दोन रुपयांनी उतरले तर दुसरीकडे पेट्रोलचा भाव आता असा आहे. एक दिवसापूर्वीच केंद्र सरकारने देशातील महागाईचा आलेख जाहीर केला. त्यानुसार देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्क्यांहून खाली उतरला. तर होळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसत आहे. मुंबईतील ग्राहकांसाठी ही आनंदवार्ता आहे. इतर महानगरात मात्र इंधनाच्या किंमतीत वाढ दिसून आली. दिल्ली ते चेन्नईपर्यंत सर्वच शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 पैसे ते 1 रुपये प्रति लिटरपर्यंत दरवाढ दिसून - [मामाचा काटा काढण्यासाठी मामीकडून जादूटोणा? आमदाराच्या मामाच्या हत्याप्रकरणात](https://ajinkyabharat.com/maucha-kata-kadhanyasathi-mamikdoon-jadutona-amadarachaya-mamachaya-murder/): योगेश टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याला मोहिनी वाघ (पत्नी) ने भरीस घातले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सतीश याांच्यावर जादूटोण्याचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मोहिनीसह अक्षय आणि इतर चार आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांच्या हत्येमागे वाघ यांची पत्नीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी टिळेकर यांच्या मामीला म्हणजे सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली आहे. यात सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याचंही स्पष्ट झालं - [पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड, इज्जत वाचवण्यासाठी खोट बोलतायत, हे घ्या 5 पुरावे](https://ajinkyabharat.com/pakistancha-khotaradepana-ughad-ijjat-vachvanyasathi-khot-boltayat-hai-5-ancestors/): Pakistan Train Hijack : पाकिस्तानी सैन्याने बोलन ट्रेन हायजॅक संपल्याचा दावा केला आहे. पण पाच असे पुरावे समोर आले आहेत, ज्यातून हे हायजॅक संपलं नसल्याच समोर आलं आहे. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने तर दावा केलाय की, 150 पाकिस्तानी सैनिक त्यांच्या ताब्यात आहेत. बोलन ट्रेन हायजॅक प्रकरणात पाकिस्तानी सैन्याचा खोटारडेपणा उघड झालाय. बलोच लिबरेशन आर्मीने एक स्टेटमेंट जारी केलय. त्यात त्यांनी म्हटलय की, पाकिस्तानी सैन्य जनतेची दिशाभूल करत आहे. अजूनही त्यांचे 150 सैनिक आमच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान आर्मी आपल्या सैनिकांच्या बाबतीत गंभीर नाहीय, असा BLA चा दावा आहे. ट्रेन हायजॅक झाल्याच्या घटनेनंतर 24 तासांनी मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली व - [बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट, मलकापुर येथे चिमुकल्यांचा रंगीबेरंगी होळी उत्सव](https://ajinkyabharat.com/balaji-vidyamandir-convhant-malkapur-yehe-chimukalyancha-rangibarengi-hoi-utsav/): अकोला, मलकापूर: बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्या बालगोपाळांनी रंगीबेरंगी होळीचा जल्लोष साजरा केला. पारंपरिक पद्धतीने टिळक लावून, अबीर-गुलाल उधळत विद्यार्थ्यांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्रांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य आणि खेळांमध्ये भाग घेत आनंद लुटला. यावेळी शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी होळीच्या पारंपरिक महत्त्वाबद्दल माहिती घेतली आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. प्रेम, सौहार्द आणि रंगांचा उत्सव साजरा करत विद्यार्थ्यांनी आनंदाचा सोहळा अनुभवला. Read more news here :https://ajinkyabharat.com/vicky-kaushal-modanar-katrinachaya-x-boyfriendcha-record-ftkta-pavalam-away/ - [विकी कौशल मोडणार कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडचा रेकॉर्ड; फक्त इतकी पावलं दूर](https://ajinkyabharat.com/vicky-kaushal-modanar-katrinachaya-x-boyfriendcha-record-ftkta-pavalam-away/): अभिनेता विकी कौशल लवकरच रणबीर कपूरच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या ‘छावा’ची जादू अद्याप कायम आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरू आहे. ‘छावा’ने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या कमाईचा वेग जरी मंदावला असला तरी प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात तो यशस्वी ठरत आहे. चौथ्या आठवड्यात ‘छावा’च्या कमाईत सतत घट झाल्याचं पहायला मिळालं. तर बुधवारी कमाईत आणखी पाच टक्क्यांची घसरण झाली. बुधवारी या चित्रपटाने 4.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. कमाईत दररोज काहीशी घट होत - [मॉरिशसमध्ये पुन्हा मोदी… मोदी… तिरंगा हातात घेऊन मोदींचं स्वागत, प्रचंड गर्दी उसळली](https://ajinkyabharat.com/mauritheasamadhye-punha-modi-modi-tricolor-hatat-gheun/): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्यात त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला. लाखो लोकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन, प्रदान करण्यात आला. मोदी यांनी हा सन्मान भारतातील आणि मॉरिशसमधील भारतीय समुदायाला समर्पित केला. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर नेहमीच गर्दी उसळते. पण मॉरिशसमध्ये जे दिसलं ते अनोखं होतं. मॉरिशसच्या गंगा तलावाकडे मोदी जेव्हा पोहोचले, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक किलोमीटरपर्यंत लोकांची रांग लागली होती. कुणाच्या हातात मॉरिशसचा झेंडा होता, तर कुणाच्या हातात तिरंगा होता. तर काहींनी पुष्पगुच्छ आणले होते. प्रत्येकजण मोदी मोदी - [छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही नव्हता मुस्लिम? मग मुसलमान सरदारांची ही यादी कोणती?](https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajanchaya-sanat-ekhi-navhata-muslim-mag-muslim-sardranchi-is-the-only-person/): Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून सध्या राजकारण तापवण्यात येत आहे. आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याने तर या वादात आग ओतली आहे. महाराजांच्या सैन्यात मुस्लिम अधिकारी आणि सैनिक नव्हते, या दाव्यात किती तथ्य आहे.विक्की कौशल याच्या ‘छावा’ चित्रपटाने जगभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची चर्चा होत आहे. आता स्वराज्य आणि त्यातील धोरणांवरून दावे-प्रतिदावे करत राजकारण करण्यात येत आहे. यामधून विविध समाजात, जातीत आणि धर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सुद्धा सुरू आहेत. महायुतीमधील दोन मंत्र्यांनी शिवाजी महाराजांवरून वेगवेगळे दावे केले आहेत. त्यांच्यातच जुंपली आहे. आमदार नितेश राणे यांनी एका सभेत बोलताना, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान - [“मी खूप भावूक..”; धनश्रीकडून चहलसोबतच्या घटस्फोटाचं दु:ख व्यक्त?](https://ajinkyabharat.com/me-makhup-bhavuk-dhanashrikadun-chalsocabatchaya-ghata-exticate-affairs/): क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान धनश्रीचा एक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मी आता खूप भावूक झाले आहे, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.डान्सर, कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिकेटर पती युजवेंद्र चहलसोबत तिच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. गेल्या काही काळापासून हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान धनश्रीला नुकतंच एका चित्रपटाच्या प्रीमिअरला पाहिलं गेलं. अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅपी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला ती पोहोचली होती. यावेळी तिने पापाराझींसोबत गप्पासुद्धा मारल्या. या गप्पांदरम्यान धनश्रीने सांगितलं की ती अत्यंत भावूक झाली आहे. अभिषेक - [विदर्भात उन्हाचा कडाका, अकोल्यात तापमान ४१.३ अंशांवर](https://ajinkyabharat.com/vidarbhas-kadaka-akol-is-a-temperature-of-713-akshanwar/): अकोला, १३ मार्च २०२५ – मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून, बुधवारी विदर्भातील सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमान अकोला शहरात नोंदविण्यात आले. नागपूरसह अनेक शहरांमध्येही तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ४० अंशांच्या वर गेले असून, उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असून, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः अकोला शहरात १४ आणि १५ मार्च रोजी उष्णतेची लाट राहू शकते, त्यामुळे तापमान आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, पुरेसे पाणी प्राशन करावे - [जख्मी सायाळला मिळाले जीवदान : वनविभागाच्या तत्परतेने बचाव](https://ajinkyabharat.com/wounded-sayela-male-jeevan-jeevadan-forest/): कान्हेरी सरप, 13 मार्च 2025 – कान्हेरी रोडवर एक जखमी सायाळ आढळून आल्यानंतर अकोला वनविभागाने वेगवान कारवाई करत त्याला जीवदान दिले. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर आरएफओ विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड, वनरक्षक संघपाल तायडे यांनी रेस्क्यू टीमचे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे आणि चालक यशपाल इंगोले यांना घटनास्थळी पाठवले. बाळ काळणे आणि तुषार आवारे यांनी सायाळला सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात टाकले व त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उफाळे यांनी त्याच्यावर उपचार केले. सायाळ हा जमिनीत लपणारा अनोखा वन्यजीव असून त्याचे नख, दात तीव्र असतात आणि अंगावर दीड ते दोन फूट लांब काटे असतात. स्थानिक नागरिकांनी - [धुळवडीचा जल्लोष! पुण्यातून 13 जादा ट्रेन, पण धावत्या रेल्वेवर पाणीफुगे टाकले तर मोठी कारवाई](https://ajinkyabharat.com/dhuravadicha-jallosh-puneyyatun-13-zada-u200bu200btrain-pan-dhavatya-railways-pahanifuga-takle-tar-mothi/): Holi Special Train from Pune : होळीसह धुळवडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. हा सण कुटुंबियासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. त्यातच तीन दिवस सुट्या आल्याने होळीसाठी पुण्यातून तेरा जादा ट्रेन सोडण्यात येत आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. होळी आणि धुळवडीच्या वेळी तीन दिवसांच्या सुट्टीने मुक्काम ठोकल्याने चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. कुटुंबियांसोबत धुळवड साजरी करता यावी यासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. होळीसाठी पुण्यातून तेरा जादा ट्रेन सोडण्यात येत आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे होळीच्या दिवशी काही समाजकंटक धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाचे, पाण्याचे फुगे फोडतात. त्यामुळे प्रवाशांना - [धक्कादायक ! 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात](https://ajinkyabharat.com/dhakkadayak-12/): विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने जळाल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा संताप आहे. पूर्वीही बस मध्ये पेपर तपासताना शिक्षक दिसले होते. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. पोलिस तपास सुरू आहे. बारावीची बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संपली असून अभ्यासाचं टेन्शन मानेवरून उतरल्याने विद्यार्थी काहीसे निर्धास्त होते. पण रिझल्टचही टचेन्शन त्यांच्या डोक्याला आहेच की… बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. किती मार्क मिळतील, आवडीची फिल्ड पुढे निवडता येईल की नाही, असे एक ना अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात असतात. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर तपासताना शिक्षकांकडून हलगर्जीपणा होत असेल तर ? - [खोक्याचे पॅकअप, सतीश भोसले बीड पोलिसांच्या ताब्यात, कसा पोहचला प्रयागराजला? काय धक्कादायक खुलासा](https://ajinkyabharat.com/khokyache-packup-satish-bhosle-beed-polysanchaya-tabhyat-kasa-pohchala-prayagrajla-kya-dhakkadayak-reveal/): Khokya Bhosale Beed Police : बीडमधील शिरूर तालुक्यात दहशत माजवणारा खोक्या भोसले याचा बीड पोलिसांनी अखेर ताबा घेतला आहे. प्रयागराज येथून त्याला बीडमध्ये आणण्यात येईल. विमानाने त्याला आणण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात दहशत माजवणारा सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. तो प्रयागराजच्या दिशेने सटकल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर बीड पोलिसांनी तपासाची वेगानं चक्र फिरवली. खोक्याला प्रयागराज येथे उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. बीड पोलिसांनी त्याचा ताबा मिळवला आहे. त्याला लवकरच बीडमध्ये आणण्यात येणार आहे. त्याला विमानाने छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आणण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याला बीडला नेण्यात येईल. प्रयागराज न्यायालयात हजर करणार खोक्या भोसले याला - [काही लाडक्या बहिणींकडे चारचाकी तर काही नोकरदार महिला, गोंदियात अपात्रतेची कुऱ्हाड; तुम्ही तर निकष डावलले नाही ना?](https://ajinkyabharat.com/kaahi-ladkya-bahiniyankade-chachaki-level/): महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेची पात्रता पडताळणी सुरू असून, अनेक अपात्र लाभार्थ्यांचा शोध लागला आहे. गोंदियात 50 महिलांना चारचाकी असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहेत. 20 हून अधिक लाभार्थ्यांनी स्वतःहून योजना सोडली आहे. अर्थसंकल्पात 36 हजार कोटींची तरतूद असली तरी, निवडणूक आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये देण्याची घोषणा झालेली नाही, ज्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. या सरकारच्या विजयात महत्वाचा वाटा बजावलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्तसंकल्पात 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. पण निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मात्र कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान - [कधी विकला वडापाव, कधी पुसली लादी..; ‘छावा’च्या दिग्दर्शकाचा संघर्षमयी प्रवास](https://ajinkyabharat.com/kadhi-vikala-vadapav-kadhi-pusli-ladi-chhava/): ‘छावा’ या चित्रपटाने जगभरात आपला डंका वाजवला आहे. मराठमोळ्या लक्ष्मण उतेकरांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. याआधीही त्यांनी काही दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. उतेकरांचा आतापर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे तीन चित्रपट हे 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांच्या आताच्या ‘छावा’ने तर थेट 700 कोटींचा गल्ला जमवला आहे. उतेकरांचे हे चित्रपट कोट्यवधींची कमाई करणारे असले तरी त्यांनी सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला आहे. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबीयांचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. उतेकर हे आपल्या मेहनतीच्या जोरावर इथवर पोहोचले. घरची परिस्थिती सर्वसामान्य असल्याने त्यांनी सुरुवातीला अनेक प्रकारची कामं केली. या - [सोन्याने मरगळ झटकली, चांदी अचानक नरमली, किंमत जाणून घ्या](https://ajinkyabharat.com/sonyane-marag-jhukkali-silver-suddenly-soft/): Gold Silver Rate Today 11 March 2025 : गेल्या आठवड्यात सोन्याला फारसा सूर गवसला नाही. सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 1300 रुपयांनी वधारले होते. चांदीने झेप घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या… गेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात 1360 रुपयांनी सोने महागले होते. पण नंतर या धातुला सूर गवसला नाही. तर चांदीने चांगली झेप घेतली होती. ग्राहकांना गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुने दिलासा दिला होता. तर या सोमवारी सोने वधारले. तर चांदी घसरली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 11 March 2025 ) सोने - [अभूतपूर्व, या देशात मोदींच्या स्वागताला पंतप्रधानांसह मुख्य न्यायाधीश, एकूण 200 मान्यवर विमानतळावर जातीने हजर](https://ajinkyabharat.com/unprecedented-or-nation/): हिंद महासागर क्षेत्रातील एका देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज अत्यंत भव्य, अभूतपूर्व असं स्वागत करतण्यात आलं. मोदी येणार म्हणून त्या देशाचे पंतप्रधान, उप पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, संसदेचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र मंत्री, कॅबिनेट सचिव आणि एकूण 200 जण जातीने विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच आज मॉरीशसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. ते आजपासून मॉरीशस दौर्‍यावर आहेत. पोर्ट लुईस येथे मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं. पंतप्रधान मोदींच मॉरीशसमधील विमानतळावर अभूतपूर्व असं स्वागत करण्यात आलं. स्वत: मॉरीशेसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्यासह 200 मान्यवर पीएम मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. मॉरीशसचे उप पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, मॉरीशेसच्या संसदेचे अध्यक्ष, - [पिंप्री डिक्कर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा](https://ajinkyabharat.com/pimpri-dicker-yehe-gargi-womens-day/): उत्तम कापूस प्रकल्प, कॉटन कनेक्ट, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पिंप्री डिक्कर (अकोट ब्लॉक) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा व सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात क्षेत्रप्रवर्तक विजय रामराव डिक्कर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर सभापती सौ. हरिदीनीताई अशोक वाघोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून सभापती हरिदीनीताईंनी महिलांच्या हक्क, सशक्तीकरण आणि योगदानावर मनोगत व्यक्त केले. महिलांसाठी विशेष स्पर्धा व खेळ कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि संगीत खुर्ची यांसारख्या मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला - [दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर धडक कारवाई – ठाणेदारांचा दबदबा](https://ajinkyabharat.com/dahihanda-polis-thayyachaya-haddit-illegal-dhandyavar-bang/): दहीहांडा प्रतिनिधी दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर DYSP किरण भोंडवे यांच्या नेतृत्वात जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दबंग ठाणेदारांची कडक भूमिका जेव्हापासून दबंग ठाणेदारांनी पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून अवैध वरली मटका, जुगार, दारू विक्री, गोमांस वाहतूक आणि अवैध रेती चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. कडक कारवाईमागे पोलिसांचा संघटित प्रयत्न या धडक मोहिमेत PSI संजय इंगळे, पांडे साहेब, चोपडे साहेब, अनिल भांडे - [पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती – हभप रविंद्र महाराज वानखडे](https://ajinkyabharat.com/pandharichi-wari-is-maharashtra-sanskriti-habhap-ravindra-maharaj-vankhade/): अकोट: वारकरी संतांनी सुरू केलेल्या पंढरपूर वारीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. पंढरपूर वारी म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर, असे उद्बोधक विचार संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव व प्रख्यात कीर्तनकार हभप रविंद्र वानखडे यांनी व्यक्त केले. विदर्भातील देहू कालवाडी येथे झालेल्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील कीर्तनात ते बोलत होते. वारी म्हणजे भक्तीचा प्रवाह “पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थात || ” या संत तुकोबारायांच्या अभंगाचा भावार्थ सांगताना ते म्हणाले की, वारी करताना एकादशीचे व्रत आणि अखंड नामस्मरण हे वारकऱ्यांचे मुख्य आधारस्तंभ असतात. विठुरायाचे नाव कल्पांतीचे बीज आहे, अवघ्या अस्तित्वाचे कारण आहे. वारी म्हणजे भक्तीचा सोहळा, संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचा - [मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आत्मक्लेष धरणे सत्याग्रह](https://ajinkyabharat.com/maratha-samajachaya-magyanasathi-autism-dharana-satyagraha/): अकोला – मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने अकोल्यात आत्मक्लेष धरणे सत्याग्रह करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, गुन्हेगारी नियंत्रण, थोर पुरुषांचा होणारा अपमान रोखणे आणि स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई यासह विविध मागण्या मांडल्या. स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच धनंजय मुंडे यांच्यावर हत्या गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. थोर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि विकृत इतिहास सांगणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशीही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात वारंवार - [मुली आवडतात म्हणून थेट घरात शिरला… रिक्षावाल्याने शाळकरी मुलींचा हात धरला आणि..](https://ajinkyabharat.com/muli-awadatat-mhanun-theate/): शाळेत जाताना पाठलाग करत आरोपी घरात शिरला त्यावेळी त्याला तू घरात का आलास, असा जाब विचारला. त्यावेळी त्याने तु मला खूप आवडतेस, असे बोलून त्या इसमाने बालिकेचा हात पकडला. बालिकेने त्याचा झटकला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. पण… मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये पुन्हा एकदा भयानक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. कधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या, कधी परप्रांतीयांकडून मारहाण यामुळे कल्याण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे कल्याणकर हादरले असून संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयानक घटना घडली आहे. तेथे एका रिक्षा चालकाने घरात शिरून दोन अल्पवयीन - [PM नरेंद्र मोदी मॉरिशसच्या भेटीवर, 1998 रोजीच्या दौर्‍याची का होतेय चर्चा, पंतप्रधानांनी जागवल्या खास आठवणी](https://ajinkyabharat.com/pm-narendra-modi-mauritiyaschaya-bhetivar-1998-roshichaya-daurychi-discussion-pantapradhanani-jagavalaya-khas-athawanipm-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae/): PM Narendra Modi visit to Mauritius : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 मार्च रोजी दोन दिवसीय मॉरीशस दौऱ्यावर जात आहेत. मॉरिशसला “मिनी इंडिया” म्हटले जाते. ते पहिल्यांदा 1998 मध्ये या बेटावर गेले होते. दोन्ही देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध यामुळे दृढ होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून मॉरीशस दौर्‍यावर आहेत. भारत आणि मॉरीशस या दोन देशात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक संबंध आहेत. मॉरीशसला मिनी इंडिया असे पण म्हटले जाते. मॉरीशस आणि भारताचे खास आणि जुने संबंध आहेत. पंतप्रधानांनी 1998 मध्ये पहिल्यांदा मॉरीशसचा दौरा केला होता. या खास दौऱ्याची छायाचित्र समाज माध्यमांवर पुन्हा प्रकटली आहे. मोदी आर्काईव्हच्या माध्यमातून एक पोस्ट पण समोर आली - [इंजमाम उल हक आणि सकलैन मुश्ताक तर ‘हिंदू’! स्वतः सांगितले भारतात कुठे राहत होते पूर्वज, कपिल शर्मासोबत असे आहे खास कनेक्शन](https://ajinkyabharat.com/inzamam-ul-haq-aani-sakalain-mushtaq-tar-hindu-automatically-sangitle-india-is-a-relief-ancestor-kapil-sharmashk-ase-ahe-special-connection/): Inzamam-ul-Haq and Saqlain Mushtaq : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम ऊल हक आणि दिग्गज फिरकीपटू सकलैन मुश्ताक यांच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दोघांचे पूर्वज भारतीय आहेत. त्यांचे भारताशी असलेले संबंध त्यांनीच सांगितले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंजमाम ऊल हक आणि दिग्गज फिरकीपटू सकलैन मुश्ताक या दोघांनी त्यांच्या संघासाठी जीवाचे रान केले आहे. त्यांनी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. इंजमामची खेळी नेहमी स्मरणात राहण्यासारखी आहे. तर दुसरीकडे सकलैन मुश्ताकच्या फिरकीने दिग्गज फलंदाजांना रडकुंडीला आणले होते. निवृत्तीनंतर दोघांच्या वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा झडत आहे. दोघांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात या - [बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही – भास्कर जाधव](https://ajinkyabharat.com/beed-case/): सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे. सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या. पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही, असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे. लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले. यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल - [कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप](https://ajinkyabharat.com/kondi-kelly-khatle-pardi-banana-side-sodanyasathi-pressure-dhangekranya-shinde-gatatal-praveshwarun-rautancha-charges/): अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी प्रवेश झाले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं यांनी भीतीपोटीच पक्षांतर केलं. अजित पवारांनीही किंवा आमच्या पक्षातून जे लोकं भाजपमध्ये गेले, त्यांनीही भीतीपोटीच पक्ष सोडला, असा आरोप राऊतांनी केला रविंद्र धंगेकर हे सुरूवातील शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले, पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात ( शिवसेना) प्रवेश केला. ते चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी सांगितलं की विकासकामं होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहेत, म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे. पण मला एक कळत नाही की शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा मतदार - [वक्फची जागा, भाजपचा त्रास की… पक्ष का बदलला? धंगेकर यांनी खरं काय ते सांगितलं](https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/): Ravindra Dhangekar :  माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण यात मी एकटा नाही. भाजपाकडे तुमचा रोख आहे, यावर ‘हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहितं’ असं रवींद्र धंगेकर यांनी उत्तर दिलं. रवींद्र धंगेकर यांनी काल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पुण्यात काल काँग्रेसला धक्का बसला. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असा दावा केला. त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी समोर येऊन उत्तर दिलय. “ही जी वक्फ बोर्डची जागा आम्ही घेतली, - [Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा नवरा अखेर बोलला… सांगितलं टॉप सिक्रेट!](https://ajinkyabharat.com/madhuri-dixit-madhuri-dixitcha-navara-akhher-bolla-sangitalam-top-secret/): Madhuri Dixit: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित ही पती, डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत पोहोचली होती. त्यावेळी त्यांनी एक टॉप सिक्रेट सांगितले आहे. आता नेमकं ते काय म्हणाले? चला जाणून घेऊया… जयपूरमध्ये आयोजित IIFA अवॉर्ड्स 2025 मध्ये अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने न्यूज9ने माधुरी आणि तिचे पती डॉ.नेने यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी डॉ. नेने आणि माधुरी यांनी भारतीय चित्रपटात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या वापराविषयी चर्चा करताना दिसले. डॉ. नेने यांनी सिनेमात एआय वापरण्याचे फायदेही सांगितले. माधुरी दीक्षितने AI वर आपले मत मांडताना सांगितले की, - [फुलांपासून बनवा सुंगधित सेंद्रिय रंग, पद्धत खूपच सोपी](https://ajinkyabharat.com/phulanpasoon-build-sangdhiti-sendriya-color-pardhat-khupach-sopi/): रंगपंचमी निमित्त सर्वत्र प्रचंड उत्साह दिसून येतो. लोक एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहाने रंगपंचमीचा सण साजरा करतात. काही ठिकाणी देवाला रंग अर्पण केल्यानंतर लोक रंगपंचमी खेळायला सुरुवात करतात. पण हल्ली बाजारात मिळणारे रंग आपल्या त्वचेसाठी घातक असतात यासाठी तुम्ही घरच्या घरी फुलांपासून रंग कसा बनवायचा ते जाणून घ्या. — यंदा रंगपंचमी हा सण १४ मार्च म्हणजेच शुक्रवारी देशभरात आणि देशाबाहेर सुद्धा साजरा केला जाईल. रंगपंचमीचा निमित्ताने काही ठिकाणी सर्वात प्रथम देवाला गुलाल, रंग अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यानंतरच रंगपंचमी खेळायला सुरुवात करतात. सध्या एकमेकांना रंग लावताना या गोष्टी लक्षात ठेवा कि तुम्ही विकत आणलेलं रंग हे रसायनमुक्त तसेच शुद्ध असणे खूप - [तेल्हारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची मागणी](https://ajinkyabharat.com/telhara-yehethe-rashtriya-jijau-aani-punyashlok-ahilyadevi-hokar-smarakachi-magani/): तेल्हारा दि . तेल्हारा शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात यावे व सोबत विविध मागणी सह आज श्री छत्रपती प्रतिष्ठान तेल्हारा यांच्या वतीने तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे . तेल्हारा शहरातील एकमेव विरंगुळा केंद्र व बगीच्या म्हणून हे उद्यान तयार होत आहे ज्या महापुरुषांच्या नावाने हे उद्यान उभारण्यात आले आहे त्या महापुरुषांचे स्मारक या उद्यान मध्ये असणे आवश्यक आहे . राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरयांचे जीवनकार्य महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद आहे . नवीन पिढीला त्याच्या दिव्य तेजस्वी - [मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?](https://ajinkyabharat.com/mumbai-based-luxurious-house-each-mahinayat-2-kotchi-earnings-hitman-rohit-sharma-networth/): Rohit Sharma Networth: रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माची संपत्ती 214 कोटी रुपये आहे. फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते. तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे. Rohit Sharma Net Worth: भारताने चॅम्पियन ट्रॉफीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा चार विकेटने पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारत एकही सामन्यात पराभूत झाला नाही. अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा हिरो ठरला. त्याने 83 चेंडूंत 76 धावा केल्या. त्यालाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला. रोहित शर्मा फक्त मैदानातच नाही तर उत्पन्नाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. त्याची नेटवर्थ आहे तरी किती? 214 कोटी संपत्तीचा मालक हिटमॅन रोहित शर्मा भारती क्रिकेट नियामक मंडळाच्या - [राज्याच्या लालपरीची झोळी रिकामीच, बजेटमध्ये शिळ्या कडीला ऊत, युनियन नेत्याची टीका](https://ajinkyabharat.com/rajyachaya-lalparichi-jhoi-recover/): सीएनजी आणि एलएनजीमध्ये एसटीच्या जुन्या गाड्यांना परिवर्तित करण्याची योजना जुनीच असून शिळ्या कडीला ऊत आणला जात आहे अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक संकटात आहे. एकीकडे गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाने त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अत्याधुनिक बस स्थानके आणि गाड्यांची तजवीज करीत असताना महाराष्ट्राच्या अर्थंसंकल्पात एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी कोणतीही तजवीत केलेली नाही. केवळ सहा हजार एसटी डिझेल गाड्यांनी सीएनजी आणि एलएनजीमध्ये परावर्तित करण्याच्या जुन्या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. एसटीच्या नवीन गाड्यांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद किंवा नियोजन या अर्थसंकल्पात केलेले नाही. एसटी महामंडळाची या अर्थसंकल्पाकडून निराशा झाला - [विधानभवनात जेव्हा समोरा समोर आले ठाकरे, शिंदे, फडणवीस... एकाचा नमस्कार, दुसऱ्याने पाहिलं पण नाही](https://ajinkyabharat.com/vidhan-bhavanat-jewha-samora-samor-ale-thackeray-shinde-fadnavis-ekacha-namaskar-duskar-dusayane-pahilam-paan-naahi/): उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने सामने आले. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही. Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समोरा समोर आले. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. तर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन झाले. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा  विधानभवनात आमना सामना झाला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सोबतच होते यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आले. उद्धव  - [अकोट येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!](https://ajinkyabharat.com/akot-yehetha-mahabodhi-mahavihar-mahamuktisathi-movement/): उपविभागीअधिकारी यांना निवेदन अकोट शहर प्रतिनिधी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी अकोट येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चाचा तहसील कार्यालयावर धडकून समारोप करण्यात आला. बिहार सरकारचा १९४९ चा व्यवस्थापन समितीचा कायदा रद्द करून, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या प्रमुख मागण्यासाठी राष्ट्रपती व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भिखु बुध्द दिप,भिखु धम्मपाल,भते दिपकर व चरण इंगळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोट व महासचिव रोशन पुंडकर यांनी केले. यावेळी अकोट तालुक्यातील व - [महाराष्ट्रात 'पुष्पा' स्टाइल झाडांची कत्तल; पान मसाला, गुटख्यासाठी होतो 'या' झाडांचा वापर!](https://ajinkyabharat.com/maharashtra-pushpa-style-jhadanchi-kattal-pan-masala-gutkhyasathi-hoto-or-jhadancha-vaar/): सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुष्पा चित्रपटामुळे कशा पद्धतीने चंदनाची तस्करी होते हे तुम्ही पाहिलं असेल. त्याच पद्धतीने सह्याद्रीच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या खैर या झाडांचा लाकडांची देखील तस्करी मोठ्या प्रमाणात होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खैर हे संरक्षित यादीतील वृक्ष असून देखील त्याची मोठ्या प्रमाणात तोड होते आहे. एकीकडे वन विभागाने खैर संवर्धनासाठी विविध नियम लागू केले असतानाही, कोकणातील काही व्यापारी या वृक्षांची अवैध तोड करून लाकूड कर्नाटक आणि गोवा येथील कारखान्यांना पुरवतात, जिथे - [तरुणीकडे पाहून भर रस्त्यात तरूणानं नको ते केलं… पुण्यानंतर नागपुरात विकृतीचा कळस, अश्लील हावभावाचा](https://ajinkyabharat.com/tarunikade-pahun-pahun-bhai-tarunanam-nako-te-kalam-punyanantar-nagparat-vikriticha-kas-porn-havabhawacha/): पुण्यानंतर आता नागपुरात देखील तरूणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव पाहायला मिळाले. तरूणाच्या या कृतीनंतर नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यात एका तरूणीकडे पाहून भररस्त्यात तरूणाने अश्लील हावभाव केले होते. या संतापजक आणि विकृततेचा कळस गाठणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र शब्दात या तरूणावर टीका होत आहे. नागपुरातील सेंट्रल जेल आणि निरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या विकृत तरूणाचा शोध घेण्यास सुरूवात केली अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी पुण्यात देखील पाहायला मिळाला होता. पुण्यातील शास्त्रीनगर चौकात महिला दिनाच्या दिवशीच महिलांसमोर एका - [चोहोट्टा बाजार येथे कर्तुत्वान महिलांचा सन्मान – जागतिक महिला दिन उत्साहात साजरा](https://ajinkyabharat.com/chohotta-bazaar-yehe-duttwan-mahilancha-sanman-geni/): अकोट: अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती उपबाजार चोहोट्टा बाजार येथे 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, रयत शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके व मित्र परिवार व चोहोट्टा बाजार उपसरपंच विजयाताई राणे, कार्यक्रमाचे आयोजन केले होते… यावेळेस परिसरातील, महिलांचा, सत्कार करण्यात आला, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी, अकोट पंचायत समितीच्या माजी सभापती हरिदीनीताई वाघोडे, प्रमुख उपस्थिती, कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अंकिता पाटकर मॅडम, चोहोट्टा बाजार आरोग्य उपकेंद्राच्या डॉ रोजी मॅडम, उपसरपंच विजयाताई राणे, उपसरपंच, सरला ताई पेटे, समाजसेवीका मंगलाताई पुडकर, शिक्षिका , सारिका बुले मॅडम, तसेच धामणा बु येथील - [या औषधाने करण जोहरने 4 महिन्यांत 17 किलो वजन कमी केलं? करणने अखेर खुलासा केलाच](https://ajinkyabharat.com/or-drugs-karan-johar-to-4-mahinanta-17-kg-weight-reduction/): करण जोहरने चार महिन्यांत 17 किलो वजन कमी केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. करण जोहर गेल्या काही दिवसांपासून खूपच तंदुरुस्त आणि तरुण दिसत आहे. यामागील रहस्य काय असू शकतं, हे स्वतः करण जोहरने उघड केलं आहे. त्याने केवळ त्याचे वजन कमी केले नाही तर त्यासाठीची पद्धत देखील सांगितली आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे, तसेच त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण तो गेल्या काही दिवसांपासून अजून  एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याने कमी केलेलं वजन. त्याच्या अचानक कमी झालेल्या वजनाची चर्चा चाहत्यांपासूनच बॉलिवूडमध्येही होताना दिसत आहे. करण जोहरने अचानक बरंचसं - [‘.. म्हणून त्याच्या डेरिंगला सलाम आहे’, राज ठाकरेंचं कौतुक करत आव्हाडांनी ठोकला सलाम](https://ajinkyabharat.com/mhanun-tyachaya-derringla-salaam-ahe-raj-thakran-kutuk-kartuk-karte-awhadani-thokla-salam/): मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याची टीका होत आहे. मात्र असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आज राज ठाकरे यांचं कौतुक केलेलं बघायला मिळालं. आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमीक्री करत असं बोलायला हिम्मत लागते, राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली, अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र आम्ही असं बोललो असतो तर आत्तापर्यंत यांच्या घरावर दगड आले असते, आमच्या विरोधात निषेध मोर्चे निघाले असते, आम्ही देशद्रोही सुद्धा ठरलो - [आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार](https://ajinkyabharat.com/aajchaya-earth-sankalpat-shetkari-debt-forwards-announcement-rohit-pawar/): आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पात सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसंच या महिन्यापासूनच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची अपेक्षा आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय, आणि आत्तापासून करतो आहे, अशी घोषणा सरकारने करावी. महिलच्या बाबतीत जर लाडकी बहीण योजनेला तुम्ही 1500 रुपये देता. निवडणूक काळात ते पैसे तुम्ही अॅडव्हान्समध्ये दिले. आता तुम्ही 2100 रुपये देणार नसल्याचं म्हणता. मात्र 2100 रुपये तुम्ही या महिन्यापासूनच तुम्ही लाडक्या बहिणींना दिले पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले. Read more news here : https://ajinkyabharat.com/vidarbhathel-panitanchair-sorrurjecha-todga-babhi-gawacha-model-undertaking/ - [विदर्भातील पाणीटंचाईवर सौरऊर्जेचा तोडगा – बाभळी गावाचा आदर्श उपक्रम!](https://ajinkyabharat.com/vidarbhathel-panitanchair-sorrurjecha-todga-babhi-gawacha-model-undertaking/): उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागतात. आणि महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागते. मात्र यावर उपाय शोधत अकोल्यात पातूर तालुक्याच्या बाभूळगाव गटग्रामपंचायतने बाभळी गावात सौर उर्जेचा वापर करत पाण्याची स्वतंत्र टाकी बसवल्याने गावात पाणी टंचाई नाहीशी झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला भटकंती करताना अगदी सहज आढळतात, आणि हे चित्र प्रत्येक वर्षीच असते. मात्र यावर कुठे कायमचा उपाय केलेलं उदाहरण दिसत नाही. मात्र अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाभूळगाव गटग्रामपंचायतीने यावर कायमचा उपाय शोधला आहे. बाभूळगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाभळी गावावर पाणी टंचाईचे सावट प्रत्येकवर्षी घोंगावत होते. गावातील महिला शेतातील आणि घरातील कामे - [अकोला शहरात विनापरवाना चिकन-मटण विक्रेत्यांवर महापालिकेची कारवाई सुरू!](https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vinaparwana-chicken-matan-decorate-mahapalakachi-action-suru/): अकोला: शहरातील अकोट फाईल, खदान, उमरी भागात विनापरवाना चिकन आणि मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेची कठोर भूमिका अकोला महानगरपालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेतली असून, बेकायदेशीरपणे चालणाऱ्या दुकानांवर कारवाईसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. दुकाने पाडण्याची कारवाई सुरू गेल्या दोन दिवसांपासून बेकायदेशीर चिकन-मटण विक्री केंद्रांवर छापे टाकून महापालिकेने अनेक दुकाने हटवली आहेत. लहान आणि मोठ्या उमरी भागातील अतिक्रमण करून उभ्या करण्यात आलेल्या दुकानांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना विक्रेत्यांना दिलेला इशारा महापालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांविरोधात पुढील कठोर पावले उचलली जातील. ➡ या कारवाईबद्दल तुमचे मत काय? - [भारताच्या ऐतिहासिक विजयाचा अकोल्यात जल्लोष!](https://ajinkyabharat.com/bharatachya-historical-vijayacha-akolid-jallosh/): अकोला: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत अकोला शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. टॉवर चौकात क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जल्लोष केला. तिरंगा फडकवत विजयाचा आनंद युवा चाहत्यांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडण्यात आले, तर काही ठिकाणी मिठाई वाटून भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. क्रिकेटप्रेमींच्या सेल्फी आणि जल्लोषाचा माहोल यावेळी अनेकांनी तिरंगा फडकवत टीम इंडियाच्या नावाने घोषणाबाजी केली आणि मोठ्या संख्येने सेल्फी आणि फोटो काढत विजयाचे क्षण साठवले. क्रिकेटप्रेमींनी संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. देशभरात आनंदाचे वातावरण फक्त अकोला - [‘आम्हाला कारनामे माहित नव्हते…’, ललित मोदीला मोठा झटका](https://ajinkyabharat.com/amhalas-exploits-mahit-navhte-lalit-modiila-motha-shock/): Lalit Modi : आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदीला मोठा झटका बसला आहे. त्याने लंडनमधील भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला होता. आयपीएलची कल्पना याच ललित मोदीची होती. फुटबॉलच्या धर्तीवर त्याने या क्रिकेट लीगची सुरुवात केली. फरार बिझनेसमॅन ललित मोदीने लंडन स्थित भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला. त्याला प्रशांत महासागरातील एक देश वनुआतूची नागरिकता मिळाली आहे. पण आता त्याच्यावर मोठी कारवाई होणार आहे. वनुआतू सरकारने ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी उच्चस्तरीय बैठक केली. आम्हाला ललित मोदींच्या कारनाम्यांबद्दल माहित नव्हतं, असं वनुआतू सरकारने म्हटलय. वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापत - [युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’](https://ajinkyabharat.com/yuzvendra-chahalskababat-mystery-girl-shere-kailay-wideo-wideo-post-ti-mahanali-sangitalam-hoat-na/): Champions Trophy 2025 : घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणाऱ्या ‘मिस्ट्री गर्ल’चा खास व्हिडीओ, स्वतःच व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’, युजवेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या सर्वत्र रंगल्या आहेत चर्चा… Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाच्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, सामन्या दरम्यान एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला तो म्हणजे युजवेंद्र चहल… दुबईत रंगलेल्या सामन्यात युजवेंद्र एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला. घटस्फोटानंतर एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ‘मिस्ट्री गर्ल’ने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहे.सध्या ‘मिस्ट्री - [TDP MP : मुलगी झाल्यास देणार 50 हजार आणि मुलगा झाला तर… ‘या’ राज्यातील खासदाराची घोषणा चर्चेत](https://ajinkyabharat.com/tdp-mp-mulgi-jhayas-denar-50-thousand-aani-mulga-jhala-tar/): TDP MP Appala Naidu Announcement: विजयनगरमचे खासदार अप्पाला नायडू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केलेल्या एका घोषणेची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. काय आहे त्यांची घोषणा ? दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या वाढवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच दरम्यान तेलगु देसम पक्षाच्या (TDP) खासदाराने केलेल्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिसरी मुलगी झाल्यास 50 हजार रुपये मिळणार.. हो, तुम्ही हे खरंच वाचलं आहे. आंध्र प्रदेशमधील एक खासदार अप्पाला नायडू यांनी केलेल्या घोषणेचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या ऑफरमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपीचे विजयनगरमचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायडू (Kalisetty Appalanaidu) यांनी ही घोषणा केली आहे. आंध्र - [पोलिसांची नाव चार्जशीटमध्ये का नाही? अंजली दमानियांचा सवाल](https://ajinkyabharat.com/polysanchi-boat-charging/): “धनंजय मुंडे यांना सगळी कल्पना आहे. त्यांना माहिती आहे. अवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती, तिथे हे सगळे हजर होते. दोन पोलीस अधिकारी होते. ही सगळी माहिती आहे. पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. “बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की, 9 तारखेपासून तांदळे हा पोलिसांबरोबर फिरत होता. हे प्रकरण शेकायला लागलं, तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी या लोकांना अटक करुन तिथल्या तिथे निपटवा. यासाठी धनंजय - [आधी झुकवलं, मग टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानला दिली 3 दु:ख](https://ajinkyabharat.com/half/): Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. हे कसं ते समजून घ्या.चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा किताब टीम इंडियाने जिंकला आहे. दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. भारताने आपल्या विजयासह पाकिस्तानला तीन दु:ख दिली. टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माजी क्रिकेटपटुना कसं उत्तर दिलं? ते जाणून घेऊया. तिथले क्रिकेटर्स सतत भारताविरोधात वक्तव्य करत होते. पहिलं दु:ख पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता. पण त्यांना आपलं विजेतेपद कायम राखता - [चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून ! बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट](https://ajinkyabharat.com/chicken-khanano-jara-sambhun-bird-flu-baddal-central-government-9-raja-kalam-alert/): राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष दिल्यास एव्हीयन फ्लूचा प्रसार रोखण्यात मदत होईल, असे केंद्राने म्हटले आहे.केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) संदर्भात पंजाबसह 9 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूने भारतात प्रवेश केला आहे जे लोक संक्रमित चिकन खातात त्यांना विषाणूची लागण होऊ शकते, असे मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ‘जानेवारी 2025 पासून, सरकारी मालकीच्या पोल्ट्री फार्मसह 9 - [India vs New Zealand : भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी](https://ajinkyabharat.com/india-vs-new-zealand-indian-consolidation-champions-trophy/):       India vs New Zealand : भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. न्यूझीलंडला मात देत टीम इंडियानं दुस-यांना चॅम्पिय्नस ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. दुबईतल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरला. त्यांनी 7 विकेट्स गमावून 251 रन्स केल्या. जिंकण्यासाठी 252 रन्सचं टार्गेट घेऊन टीम इंडिया मैदानात उतरली. कर्णधार रोहित शर्माचा आक्रमक पवित्रा यावेळी पाहायला मिळालां. रोहितनं 83 चेंडूंत 76 धावा केल्या. यामध्ये त्यानं 7 चौकार ठोकले, तर 3 खणखणीत षटकारांचाही यात समावेश होता. विराट कोहली मात्र झटपट बाद झाला. दरम्यान शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इतरांनी यशस्वीपणे टार्गेटचा पाठलगा करत, विजेतेपद पटकावलं - [चमकदार त्वचेसाठी करा ‘या’ फुलाचा वापर, पिंपल्सपासून होईल कायमची सुटका](https://ajinkyabharat.com/shiny-tvachesathi-kar-or-phulacha-vapar-pimpalspasoon-hoil-kayamchi-sataka/): Gokarna flower skincare: त्वचा चमकदार करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय वापरतात. ज्यामध्ये गुलाबापासून ते हिबिस्कसपर्यंत अनेक प्रकारची फुले वापरली जातात. गोकर्ण्याचे फुले देखील त्वचा चमकदार बनवण्यास मदत करू शकतात. म्हणून, तुम्ही त्यांचा वापर अशा प्रकारे करू शकता. आपण सर्वजण चांगले दिसण्याससाठी अनेक उपाय करतो. चमकदार त्वचेसाठी पार्लर हजारो रूपये खर्च केले जातात. परंतु अनेकवेळा मार्केटमधील क्रिम्स तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतात. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर काही विशेष घरगुती उपाय करू शकता. त्वचेवर घरगुती उपाय केल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. तुम्हाला माहिती आहे का? गोकर्ण्याचे फुल तुमच्या आरोग्यासह त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. गोकर्ण्याच्या फुलाला काही ठिकाणी “ट्रॉपिकल - [अचानक बदललेल्या हवामानामुळे पडलात आजारी? हे उपाय नक्कीच देतील आराम](https://ajinkyabharat.com/suddenly-badallelya-havamanam/): हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी, ताप, खोकला आणि थकवा यांसारख्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला योग्य उपायांची आवश्यकता असते. तर तुम्हाला अस का होत व अचानक आजारपणा पासून बचाव कसा करायचा हेच या लेख मधून आपण जाणून घेऊ. साधारणपणे उन्हाळा आणि पावसाळा यांचा बदल आपल्या शरीरावर काही परिणाम करत असतो. पण काही वेळा, अचानक हवामान बदलामुळे शरीरावर अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. यामुळे सर्दी, ताप, खोकला आणि थकवा यांसारख्या विविध लक्षणांचा सामना करावा लागतो. ह्या समस्या केवळ एक प्रकारे होणाऱ्या आजारांसाठी कारणीभूत असू शकतात, तर त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवून आपला बचाव ही करता येतो. चला तर मग, - [रशियाच्या युक्रेनवरील वाढत्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांची भूमिका बदलली? जाणून घ्या](https://ajinkyabharat.com/russiachaya-yukrainavaril-vadhatya-hallyanantar-trump-yanchi-role-badal-janoon-gya/): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर मोठे निर्बंध आणि शुल्क लादण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. युक्रेनबरोबर शस्त्रसंधी आणि शांतता करार होईपर्यंत शुल्क आकारण्याची भाषा त्यांनी केली आहे. ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर नवे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. युक्रेनसोबत शस्त्रसंधी आणि शांतता करार होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. ट्रम्प म्हणतात की, रशिया युद्धभूमीवर युक्रेनवर जोरदार हल्ला करत आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्याचा विचार केला जात आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात डोनाल्ड ट्रम्प रशियाबाबत नरम आणि युक्रेनबाबत कठोर दिसत आहेत. आता त्यांनी - [देव अस्तित्वात आहे!" हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाचा दावा; गणिताच्या फॉर्म्युल्याने सिद्ध केली परमशक्ती](https://ajinkyabharat.com/dev-existence/): God Exists : अखेर देवाचा शोध लागला! हॉर्वर्ड विद्यापीठातील खगोल, भौतिक शास्त्रज्ञ आणि एअरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी हा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी एक गणितीय फॉर्म्युला पण सांगितला आहे. त्यामुळे जगात एकच चर्चा सुरू झाली आहे. देव आहे की नाही, याविषयी जगात दोन प्रमुख विचारधारा आहेत. एक आस्तिक वर्ग, जो म्हणतो जगाचे पान सुद्धा देवाच्या मर्जीशिवाय हालत नाही. तर दुसरा वर्ग जो देवाचे अस्तित्वतच मानत नाही. तो म्हणतो हे सर्व झूठ आहे. देव ही मानव निर्मित संकल्पना, विचार आहे. हा वाद हजारो शतकांपासून सुरू आहे. आहे रे आणि नाही रे यांच्यातील हे अंतर एका संशोधनामुळे कमी होण्याची दाट शक्यता - [महिला दिनी संगीता जाधव यांना 'कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्काराने' सन्मान](https://ajinkyabharat.com/womens-day-sangeeta-jadhav-yana-karrinavan-mahila-gaurav-award/): पिंजर प्रतिनिधी: महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी संगीता जाधव यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचा आयोजन व मान्यवरांची उपस्थिती जिल्हा परिषद अकोला कर्मचारी भवन येथे हा सन्मान सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, महिला व बालकल्याण विभागाच्या - [दहिगाव गावंडे येथे शिवजयंती व भीमजयंती निमित्त कबड्डी स्पर्धेचा जल्लोष](https://ajinkyabharat.com/daze/): दहिगाव गावंडे: एकता क्रीडा मंडळ, दहिगाव गावंडे यांच्या वतीने शिवजयंती व भीमजयंतीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. ४ मार्च ते ५ मार्च दरम्यान भीमनगर, दहिगाव गावंडे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मैना गिरी क्रीडा मंडळ, वाशीम संघाने विजेतेपद पटकावले, तर द्वितीय पारितोषिक शिवशक्ती क्रीडा मंडळ, अकोला संघाला मिळाले. स्टार क्लब, अकोला संघाने तृतीय पारितोषिक पटकावले. उद्घाटन व प्रमुख मान्यवरांचे उपस्थिती या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला चे कोषाध्यक्ष रमेश तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिम्मत पंढरी खंडारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य विलासराव खंडारे, सरपंच - [विनापरवाना चिकन-मटण विक्रीवर महापालिकेची कारवाई, अनधिकृत दुकाने हटवली](https://ajinkyabharat.com/vinaparwana-chicken-matan-vikrevar-mahapatikchi-action-unauthorized-shops-hatwali/): अकोला शहरात विनापरवाना चिकन मटण विक्रीच्या दुकान मांडून खुलेआम विक्री केली जात आहेय.. अकोट फाईल , खदान , उमरी भागात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे दुकाने उभे करून उघड्यावर चिकन – मटणची विक्री केली जात आहेय..अकोला महानगरपालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेतली असून ज्या चिकन विक्रेते व मटन विक्रेत्यांकडे अधिकृत परवाना नाही अशां दुकानांवर आता कारवाई करायला सुरूवात केली आहेय.. लहान आणि मोठ्या उमरी भागातील अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या अशा दुकानावर कारवाई करत या दुकाना पाडण्यात आल्या आहेत… Read more news here :https://ajinkyabharat.com/international-womens-day-8-march-capital-banana/ - [आंतरराष्ट्रीय महिला दिन: 8 मार्चलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व](https://ajinkyabharat.com/international-womens-day-8-march-capital-banana/): आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा 20व्या शतकापासून सुरू आहे. महिला दिनाचा इतिहास 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. यानंतर सोशलिस्ट पार्टीने हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. 1911 मध्ये ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड येथे पहिल्यांदा हा दिवस औपचारिकरित्या साजरा झाला. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली. रशियातील महिलांनी 1971 मध्ये मोठा संप पुकारल्यानंतर 8 मार्चची तारीख निश्चित करण्यात आली. महिला दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रम, परिषदा आणि अभियानं राबवली - [दापुरा येथे दुर्दैवी घटना: दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू](https://ajinkyabharat.com/dapura-yehethe-durdaii-incident-both-chimukalyancha-panyya-budoon/): बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दापुरा गावात 7 मार्च रोजी दुपारच्या सुमारास कोला नाल्यात पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समर योगेश इंगळे (वय 12) आणि दिव्याशु राहुल डोंगरे (वय 14) अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, समर आणि दिव्याशु आपल्या दोन इतर मित्रांसोबत घराबाहेर गेले होते. गावाशेजारील कोला नाल्याच्या पात्रात उतरताच समर आणि दिव्याशु पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन मुलांनी गावात जाऊन घटना सांगितली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, सतिश सपकाळ, किशोर पवार आणि - [‘आम्हाला एक खून माफ करा’ – रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं काय म्हटलं?](https://ajinkyabharat.com/amhala-ek-khoona-maa-kar-rohini-khadsenchn-theate-rashtrapatin-patra-neemkam-kay-mhatal/): राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राची सध्या चांगलीच चर्चा होत असून या पत्रात अत्याचाराच्या घटना वाढल्याने महिलांना एक खून माफ करा, अशी मागणी केली आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांनी हे पत्र लिहिले आहे. मा. द्रौपदी मूर्मू राष्ट्रपती विषय :- एक खून माफ करणेबाबत महोदया, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे… आज - [आज चेस ग्रँडमास्टर वैशालीकडे PM मोदींच्या X अकाऊंटची जबाबदारी, तिने लिहिलं की…](https://ajinkyabharat.com/today-chase-grandmaster-vaishalikade-pm-special-x-accountchi-acquisition-of-lihils/): International Womens Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच औचित्य साधून एक अनोखी गोष्ट केली आहे. आज भारताच्या चेस ग्रँडमास्टर वैशालीकडे PM मोदींच्या X अकाऊंटची जबाबदारी आहे. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाच औचित्य साधून एक अनोखी गोष्ट केली आहे. त्यांनी आजच्या दिवसासाठी आपली सोशल मीडिया प्रॉपर्टी म्हणजे अकाऊंटस महिलांकडे सोपवलं आहे. विविध क्षेत्रात छाप उमटवणाऱ्या महिला आज पीएम मोदींच अकाऊंट्स संभाळणार आहेत. बुद्धिबळाच्या खेळात नाव उंचावणारी चेस ग्रँडमास्टर वैशाली सुद्धा आज पीएम मोदी यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळणार आहे. आज महिला दिनी ग्रँडमास्टर वैशालीने पीएम मोदींच्या X हँडलवरुन पोस्ट केली - [IND vs PAK: भारताविरुद्धच्या वादग्रस्त कृतीबद्दल पाकिस्तानी गोलंदाजाची जाहीर माफी!](https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-bharavaruddhachaya-kritibaddal-pakistani-golandajachi-jaheer-forgiveness/): IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टुर्नामेंटच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं. या मॅचमध्ये एका पाकिस्तानी गोलंदाजाची कृती चर्चेचा विषय ठरली. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आता या बॉलरला आपल्या चुकीची जाणीव झाली असून त्याने माफी मागितलीय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टुर्नामेंटमध्ये भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला. 23 फेब्रुवारीला ही मॅच झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाने आरामात विजय मिळवला. पण या मॅचमध्ये एका पाकिस्तानी खेळाडूने विकेट घेतल्याच विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. या घटनेनंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आता या पाकिस्तानी खेळाडूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आता त्याने जे सेलिब्रेशन केलं, त्या बद्दल - [‘जलयुक्त शिवार-२’ ला आणि नदीजोड प्रकल्पाला मान्यता, राज्यातील मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा](https://ajinkyabharat.com/jalayukta-shivar-2-la-aani-riverjod-project-recognition-state/): राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद वार्ता दिली आहे. गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधानसभेत बोलताना नदीजोड प्रकल्प, दुष्काळ, कोयनेच पाणी ते शेतकऱ्यांना मोफत वीज या मुद्द्यावर फडणवीसांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतल्याचं फडणवीसांनी म्हंटलं आहे. तर मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा १. मराठवाडा, महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी काम सुरू. २. कोयनातून वाहून जाणार पाणी कोकणात वापरण्यासाठी अभ्यास सुरू. ३. जलयुक्त शिवार-२ ला मान्यता तसेच नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली. ४. सिंचनाच्या १६० - [लाडकी बहिण योजनेमुळे वुद्ध कलाकारांना मानधन मिळालेलं नाही, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट](https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojnemuye-wuddha-artist-milalam-nahi-sanjay-raut-yancha-gaupyasta/): Sanjay Raut : चीन, कॅनडा यांनी अमेरिकेविरोधात टॅरिफ वॉर लढण्याचा निर्णय घेतलाय, पण भारत अजून गप्प आहे, या प्रश्नावर राऊत यांनी “याला देश बोलतात, 56 इंचाची छाती बोलतात” असं उत्तर दिलं. “आज जागतिक महिला दिन आहे. पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यातली अवस्था पाहिली, तर महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत. मंत्री त्यात सामील आहेत. सरकारी पक्षाचे लोक सामील आहे. पोलिसांवर दबाव आहे. लाडकी बहिण योजनेसारख्या माध्यमातून 1500 रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत. या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्र आणि महिलावर्गाची फसवणूक करत आहेत” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी - [‘बीड प्रकरण पंकजा मुंडेंच्या गळ्याशी’…अंजली दमानिया यांनी तोफ डागली, अजून काय केला आरोप?](https://ajinkyabharat.com/beed-episode-pankaja-mundrenti-gahyashi-anjali-damania-yani-tof-dagli-ajun-kya-banana-charge/): Anjali Damania criticized Pankaja Munde : बीड प्रकरण हे पंकजा मुंडे यांच्या गळ्याशी आल्याचा खणखणीत टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पंकजा ताईंवर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात अथवा बीड विषयात प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांनाच पंकजाताई यांनी यापूर्वी सुनावले होते. पुण्यात आले तर पुण्याचे प्रश्न विचारा, अस दम देताना पंकजा मुंडे दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना टोला लगावला होता. तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे - [MLC पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत रस्सीखेच, संग्राम कोते vs झीशान सिद्दिकी – कुणाचं पारडं जड?](https://ajinkyabharat.com/mlc-potanividnuk-nationalist-russian-sangram-kot-vs-jhishan-siddiqui-kunchan-pardan-jad/): या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेतील महायुतीचे  संख्याबळ पाहात या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. पाच पैकी तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे. मात्र अजित पवारांच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची ही डोकेदुखी आता पक्षनेतृत्वा समोर आहे. (‘NDTV मराठी’ चं - [वैजयंतीमाला यांच्या निधनाच्या अफवांवर मुलाचा खुलासा, म्हणाला – ‘ही फक्त अफवा…’](https://ajinkyabharat.com/vyjayantimala-yanchaya-nidhanachaya-afwan-mulacha-revealed-mhanala-hi-fakta-afwa/): दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांच्या निधनाची अफवा सुरु आहे. यावर आता त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया दिली आहे बॉलिवूडमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाल्याची बातमी सर्वत्र परसरली होती. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिनेत्रीच्या मुलाने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैजयंती माला या ठणठणीत असून त्यांना काही झालेले नाही असे मुलाने म्हटले आहे. वैजयंती माला यांचा मुलगा सुचिंद्र बाली यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. ‘डॉ. वैजयंतीमाला बाली यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि त्यांच्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या बातम्या या खोट्या आहेत. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्या माहितीचा स्त्रोत - [कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी-रविवारी पॉवर ब्लॉक! प्रवाशांनी सावधान!](https://ajinkyabharat.com/kasara-yehe-gird-takanyasathi-central-railway-shanwari-ravivari-power-block-pravashani-beware/): मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी गर्डरची उभारणी करीत आहे. त्यामुळे या सेक्शनमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी असे तीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी शनिवारी रात्री आणि रविवारी प्रवास करताना लोकल गाड्यांची स्थिती जाणूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वे कसारा रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करीत आहे. या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने लागोपोठ तीन पॉवर ब्लॉक - [IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट?](https://ajinkyabharat.com/ind-vs-nz-team-indianla-good-news/): India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवत फायनल गाठलेल्या न्यूझीलंडसाठी एक काळजीची बातमी आहे.मुंबई: India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच रविवारी (9 मार्च) मुंबईत होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय टीमनं एकही सामना गमावलेला नाही. सेमी फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. भारताला 2013 नंतर ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. दुसरिकडं न्यूझीलंडनं 2000  साली ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर 25 वर्ष सातत्यानं त्यांना या स्पर्धेच्या विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे. (‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवत - [नेल एक्सटेंशन: सुंदरता की नुकसान? जाणून घ्या गुप्त परिणाम!](https://ajinkyabharat.com/loss-of-nail-extension-beauty/): नेल एक्सटेंशन ही नखांना आकर्षक आणि सुंदर बनवण्याची लोकप्रिय पद्धत आहे. मात्र, या प्रक्रियेसोबत काही दुष्परिणामही असतात. नेल एक्सटेंशन तुम्हाला त्वरित लांब, मजबूत आणि आकर्षक नखं देतं, पण त्याचा दीर्घकालीन प्रभाव नखांच्या आरोग्यावर होऊ शकतो. नकली नेल एक्सटेंशनचे फायदे: १. लांब आणि सुंदर नखं: नेल एक्सटेंशन तुम्हाला लांब आणि सुंदर नखं मिळवण्याचा एक जलद मार्ग आहे. लहान किंवा तुटलेले नखं असले तरी, नेल एक्सटेंशन घेतल्यास त्यांचा आकार आणि लांबी लगेच बदलते. २. नखांची सुरक्षा: कृत्रिम नखं नैसर्गिक नखांवर एक प्रकारचे कवच तयार करतात. त्यामुळे नखं तुटण्याचा धोका कमी होतो. ३. आकर्षक लुक: नेल एक्सटेंशन नखांवर एक आकर्षक लुक आणतो, जो हस्तरेखा - [पाकिस्तानी नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी? ट्रम्प मोठ्या निर्णयाच्या तयारीत!](https://ajinkyabharat.com/pakistani-citizens-american-entrance-bandi-trump-mothyaksha-takya-tayarit/): डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून रोखले होते. या देशांमध्ये इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांचा समावेश होता. ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवरही प्रवासी बंदी घातली तर ही संख्या 9 होऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जगभरात ट्रम्पच्या टैरिफ वॉरची दहशत सुरु असताना पाकिस्तानला मोठा झटका ट्रम्प देणार आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना प्रवेश करण्यापासून रोखणार आहे. सुरक्षेच्या कारणावरुन ट्रम्प या दोन देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या मागील काळात सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास - [छावा चित्रपट शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहीनीवर मोफत दाखविण्यात यावा.](https://ajinkyabharat.com/chhava-chitrapat-shashanachaya-doordarshan-sahyadri-vahineevar-mofat-vineyat-yava/): डोणगाव :- सध्या छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट हा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने कुटुंबासोबत महाराष्ट्रातील सर्वांना मोफत पाहता यावा यासाठी शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 13 मार्चला होळीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अँड रामेश्वर पळसकर यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव त्यांच्याकडे 6 मार्चला केली आहे. Read more news here : https://ajinkyabharat.com/neet-ug-2025-sathi-lavkar-arr/ - [NEET UG 2025 साठी लवकर अर्ज करा, 7 मार्च शेवटची तारीख](https://ajinkyabharat.com/neet-ug-2025-sathi-lavkar-arr/): NEET UG 2025 साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 7 मार्च आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर नीट neet.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. NTA ने परीक्षेची तारीख 4 मे निश्चित केली आहे. तुम्ही NEET UG 2025 साठी अद्याप अर्ज केला नसेल तर घाई करा, कारण त्याची शेवटची तारीख 7 मार्च 2025 आहे. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट (NEET UG) ची अर्ज प्रक्रिया बंद करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 7 मार्च रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार असून शुल्क - [पंतप्रधानांची भेट घेणाऱ्या मुस्लीम नेत्याला नागपूर पोलिसांनी अटक का केली?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d/): मोहम्मद हमीद इंजिनीयर हा मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे. हमीद यानं सरकारी कर्मचारी म्हणून त्याचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २००२ मध्ये नागपूरमधील एक मशीद ताब्यात घेण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनामुळे त्याचा मुस्लिम समुदायावरील प्रभाव वाढला. नागपुरात हिंसाचार भडकावल्याप्रकरणी अटक झालेला मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा संस्थापक मोहम्मद हमीद इंजिनियर याची कारकीर्द चढउतारांनी भरलेली आहे. मोहम्मद हमीद इंजिनीयर हा मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे. हमीद यानं सरकारी कर्मचारी म्हणून त्याचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २००२ मध्ये नागपूरमधील एक मशीद ताब्यात घेण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनामुळे त्याचा मुस्लिम समुदायावरील प्रभाव वाढला. शुक्रवारी नागपूर हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी इंजिनीयर याला अटक केली आहे. औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत - [“संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधलाय”, संजय राऊतांची टीका](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ac/): नागपूर हिंसाचार प्रकरणी अद्यापही चर्चा सुरू असून दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. तसंच, या हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालवण्यात येणार आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. तर, दुसरीकडे कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्याचीही जोरदार चर्चा असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधला आहे. कुणाल कामरा हा एक लेखक आणि विनोदी कलाकार आहे. तो स्वतःचे शो करत असतो. राजकीय - [कुणाल कामराच्या विनोदावरून शिंदे गट आक्रमक – राजकीय वाद निर्माण](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0/): कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आधारित एक विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे. त्यात तो शाहरुख खानच्या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर गातो आणि अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर टीका करतो. कामराचा मुख्य आरोप: महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतदार गोंधळून गेले आहेत. शिवसेना भाजपपासून वेगळी झाली, त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली, आणि आता राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी बाहेर आली! मतदारांना एका जागेसाठी नऊ बटणं द्यावी लागतील, अशा शब्दांत त्याने व्यंगचित्रात्मक टीका केली. ‘गद्दार’ हा शब्द वापरून त्याने एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. घराणेशाही संपवायची होती, तर बापच चोरला, असे म्हणत त्याने एक उदाहरण दिले – “मी उद्या सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटून त्याला लंचला नेईन आणि अर्धा तास तेंडुलकरचं कौतुक करीन - [नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f/): नागपूर, २२ मार्च २०२५: नागपूर शहरात मागील आठवड्यात महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फहीम खानच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने (NMC) बुलडोझर कारवाई केली आहे. या कारवाईपूर्वी त्याच्या घराला अनधिकृत बांधकामाच्या आरोपाखाली नोटीस बजावण्यात आली होती. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई मागील आठवड्यात नागपूरच्या महाल भागात उसळलेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणात तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. जमावाने वाहनांना आग लावली, पोलिसांवर हल्ला केला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही लक्ष्य केले. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एका महिला पोलिसाच्या विनयभंगाचाही प्रकार समोर आला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून सुरू झालेल्या या वादात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर - [बाभूळगावजवळ भीषण अपघात – ट्रक आणि कारची जोरदार धडक!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%b3-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4/): अकोला, २२ मार्च २०२५: अकोला जिल्ह्यातील बाभूळगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहने अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना हा अपघात घडला. अपघात कसा झाला? बाभूळगावजवळ जात असताना कार चालकाचा अचानक संतुलन बिघडल्याने कार थेट ट्रकला धडकली. धडकेचा जोर एवढा होता की, कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा या घटनेनंतर वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचा आणि ओव्हरटेक करताना विशेष - [RSS च्या बंगळुरु येथील चिंतन शिबिरात बांगलादेशासंदर्भात ठराव पास, काय केली मागणी पाहा ?](https://ajinkyabharat.com/rss-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%a8/): आरएसएसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशा संदर्भात ठराव पास झाला आहे.या ठरावात आरएसएसने बांग्लादेशातील हिंदू संदर्भात महत्वाची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयं संघाचे तीन दिवसीय शिबीर कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे भरले आहे. या शिबिरात बांग्लादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आरएसएसने ठराव पास केला आहे. हिंदूंवर अन्याय होत असताना आपण याकडे केवळ राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे किंवा कानाडोळा करणे म्हणजे सत्यापासून तोंड लपवणे आहे. कारण अधिकांश पीडित हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायातील आहेत. या प्रकरणात आरएसएसच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत युनायडेट नेशनने हस्तक्षेप करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. बंगळुरु येथील आरएसएसच्या शिबिरात बांग्लादेशातील - [झोपण्यापूर्वी मखाना दूध प्यायल्यास काय होते? जाणून घ्या फायदे आणि नुकसान](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9d%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a7/): मखाना हा एक सुपरफूड मानला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोकं अनेक प्रकारे मखान्याचे सेवन करत असतात. पण जर तुम्ही रात्री दुधासोबत मखाना घेतला तर तुम्हाला त्याचे अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. पण त्याचे काही तोटे देखील आहेत जे जाणून घेणे महत्वाचे आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहणे हे एक आव्हान बनले आहे. धावपळीचे जीवन आणि खाण्याच्या वाईट सवयी लोकांना अनहेल्दी बनवत आहेत. अशा परिस्थितीत, काही लोकं निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करतात. अशातच निरोगी पदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात मखानाला खूप प्राधान्य दिले जात आहे. मखाना हा एक सुपरफूड मानला जातो कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स - [चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af/): आपल्यापैकी अनेकजण दररोज न चुकता 40 ते 45 किमी चालतात. पण न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगितलं की, चालणं हा व्यायाम नाहीत. त्यामुळे व्यायामासाठी नेमकं काय करावं? बैठी जीवनशैलीपासून दूर राहण्यासाठी चालणे हा एक सामान्य व्यायाम प्रकार आहे. दररोज व्यायाम करणं स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेकजण वॉक करतात. पण चालणे हा व्यायाम प्रकार नसल्याचं न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरसोबत अनेक वर्षे काम करणाऱ्या सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी चालणे हा ‘व्यायाम’ आहे या लोकप्रिय समजुतीला खोडून काढल आहे. व्यायामाबद्दल ऋजुता दिवेकरचा दृष्टिकोन काय आहे आणि तिने शेअर केलेले इतर कोणते पर्याय प्रत्यक्षात ‘खरे व्यायाम’ आहेत, हे समजून घेऊया. अनेकांसाठी चालणे - [मुर्तीजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – २४ लाखांची जेसीबी चोरी प्रकरणी ४ आरोपी गजाआड!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a7%e0%a4%a1/): मुर्तीजापूर, २२ मार्च २०२५: शहरातील शिवाजी नगरमध्ये उभी असलेली २४ लाख रुपये किमतीची जेसीबी 3DX चोरीला गेल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास करत मुर्तीजापूर पोलिसांनी केवळ काही दिवसांतच ४ आरोपींना अटक करून चोरी गेलेली जेसीबी जप्त केली. घटना कशी उघडकीस आली? फिर्यादी हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे (३५) यांनी १३ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, MH 30 AZ 5276 क्रमांकाची जेसीबी त्यांच्या घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. यावरून पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि जलद अटक मुर्तीजापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा माग काढला. वाशीम शहर पोलिसांच्या - [मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, 24 आणि 25 मार्चला बँका राहणार सुरु, नेमक्या काय आहेत मागण्या?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af/): बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (bank employees) दोन दिवस करण्यात येणार संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. Bank : बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (bank employees) दोन दिवस करण्यात येणार संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 24 आणि 25 मार्चला बँक कर्मचारी देशव्यापी संपवार जाणार होते. मात्र, अर्थ मंत्रालय आणि आयबीएकडून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी त्यांचा दोन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित केला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारपासून देशभरातील बँकां सुरु राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU), नऊ बँक कर्मचारी संघटनांची एकत्रित संस्था, 24-25 मार्च रोजी संपाची हाक दिली होती. - [उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा;](https://ajinkyabharat.com/%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4/): Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवरील दबाव आता कमी झाला असल्यानेच त्यांनी नव्याने तक्रार दाखल केल्याचं खा. नारायण राणे म्हणाले. या प्रकरणात पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला मुंबई : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आले होते असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. या प्रकरणात आपण सहकार्य करावं अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. या प्रकरणी आपण आदित्यचं नाव घेतलं नाही, पण तो संध्याकाळी कुठे जातो, ते पाहून जरा काळजी घेण्याची सूचना उद्धव ठाकरेंना आपण केल्याचा दावाही नारायण राणे यांनी - [51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा; जाणून घ्या का?](https://ajinkyabharat.com/51-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d/): Malaika Arora : मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे तिचीच चर्चा आहे. Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. कधी मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते तर कधी काही वेगळंच कारण. आज मलायका अरोरा ही 51 वर्षांची असली तरी तरुणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य आहे. मलायका ही तिच्या सुंदरतेला टिकवून ठेवण्यासाठी हेल्दी डायट आणि लाइफस्टाईल फॉलो करते. नुकतीच मलायका एका ठिकाणी स्पॉट झाली. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष हे तिच्याकडे लागलं होतं. असं असलं तरी अनेकांचं लक्ष हे तिच्या पोटाकडे गेलं. मलायका अरोरा सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ-एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे. यावर असलेला डान्स रिअॅलिटी ‘हिप - [इंडस्लॅण्ड बँकेचा धक्कादायक प्रकार – लाडली बहिणींच्या खात्यातून कर्ज कपात!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6/): अकोट: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळालेला निधी लाभार्थींच्या खात्यात जमा होत असताना काही बँका हा निधी थेट कर्ज कपात म्हणून वजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढगा (ता. अकोट) येथील देवकन्या इंगळे यांच्या इंडस्लॅण्ड बँक, अकोट शाखेतील खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे ₹3000 जमा झाले होते. मात्र, संबंधित बँकेने ती संपूर्ण रक्कम कर्जाच्या हप्त्यात वजा केली आहे. बँकेकडून कपातीचे कारण – वरिष्ठ कार्यालयाचा आदेश? या घटनेबाबत इंगळे यांनी बँक मॅनेजरशी विचारणा केली असता, “वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कपात करण्यात आली आहे”, असे उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे इतरही अनेक लाडल्या बहिणींच्या खात्यातील रक्कम कापली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. - [पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांना निवेदन सादर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8/): अकोला जिल्ह्यातील दैनिक अजिंक्य भारतचे ज्येष्ठ पत्रकार आणि क्राईम रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाडेगाव येथे स्थानिक पत्रकारांनी पोलिसांना निवेदन सादर केले. दिनांक १९ मार्च रोजी रात्री खदान पोलीस स्टेशन अंतर्गत एसटी वर्कशॉपजवळ महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, अन्यायाविरोधात लढणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे आणि वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी पंकज कांबळे यांना निवेदन देण्यात आले. - [जगभरातील अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी बनवले स्मार्ट शूज; ठेच लागण्यापूर्वी वाजणार बझर!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/): Smart Shoes for Blind: नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या स्मार्ट शूजने पहिला क्रमांक पटकावला. Smart Shoes for Blind: डोळ्यांमुळे आपण सुंदर जग पाहू शकतो. पण ज्यांना दृष्टी नाही त्यांना हे विश्व आपल्या डोळ्यांनी अनुभवता येत नाही. रस्त्याने चालताना त्यांना काठीचा किंवा सोबतच्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो. अशा अंध व्यक्तींसाठी आठवीतल्या विद्यार्थ्यांनी एक संशोधन केलंय. ज्याचा जगभरातील अंध व्यक्तींना फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना कशी सुचली ही संकल्पना? याचा अंध व्यक्तींना कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया. अंध व्यक्तीना ठेच लागू नये यासाठी इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी स्मार्ट शूज बनवलेत. अंध व्यक्तींना चालताना कुठल्याही अडथळ्याची पूर्वकल्पना मिळावी - [महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9/): नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून विशेष  रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तब्बल 356 विशेष रेल्वे धावणार आहेत. Mumbai Nanded Train : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची नियमित रेल्वेसह उन्हाळी विशेष रेल्वे चालवणार आहे. त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून रेल्वे धावणार आहेत. या रेल्वेच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष रेल्वेंची एकूण संख्या आता 356 झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून हुजूर साहेब नांदेड ही विशेष रेल्वे धावणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ही रेल्वे सुरू होणार असून जून अखेरीपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 101105 ही साप्ताहिक विशेष - [Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले...](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-in-pune-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%86%e0%a4%a1-%e0%a4%85/): Ajit Pawar on Jayant Patil Meeting Pune: आज सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार 8 च्या सुमारास आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जयंत पाटलांशी चर्चा केली. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीच्या बैठकीसाठी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अ जित पवार आणि  शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक पार पडली. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड सकाळी चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, यावर माध्यमांशी बोलताना आता खुद्द अजित पवारांनीच या भेटीवरती भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भेटीमध्ये कशावरती चर्चा झाली याबाबत देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी - [गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%9f-%e0%a4%a0/): Red Chilly Market: राज्यात मिरचीची आवक कशी आहे? भाव काय मिळतोय? वाचा राज्यात सध्या वाळलेल्या लाल मिरच्यांची मोठी आवक होत आहे. नागपूर, मुंबईच्या मार्केटमध्ये गावरान, स्थानिक मिरच्यांचा एकच ठसका उठलाय. सध्या लाल मिरच्यांची आवक कमी असली तरी शुक्रवारी मिरचीची रेकॉर्डब्रेक आवक नोंदवण्यात आली आहे. चरकी, हायब्रीड मिरच्याही बाजारात मोठ्या प्रमाणात येतायत. नागपूरच्या बाजारात शुक्रवारी 2757 क्विंटल मिरच्यांची आवक होत असून साधारण 12250 रुपयांचा भाव मिळाला. मुंबईच्या बाजारसमितीत लोकल लाल मिरच्यांना 21 हजार रुपयांचा भाव मिळाला. शुक्रवारी बाजारपेठेत 4789 क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. तिखट लालचुटुक मिरच्यांची आवक वाढल्या खऱ्या पण काही बाजारसमित्यांमध्येच भाव मिळत आहे. अकोला, मुंबई, नागपूर, नांदेड अशा - ['मराठीला गोळी मारा', नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5/): Vasai Woman Threat : तुमचे फ्लॅट्स विकून दुसरीकडे जा नाहीतर तुम्हाला आम्ही मानसिक त्रास देऊ अशी सोसाटचीच्या सेक्रेटरीने आणि कमिटीने धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पालघर : घरातील पाण्याचा पुरवठा बंद केल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी महिलेला नायगावमधील एका सोसायटीतील सेक्रेटरीने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. तसेच या सेक्रेटरीने ‘मराठीला गोळी मारा’ असंही वक्तव्य केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वीटी मांडवकर या महिलेने वसई पोलिस ठाण्यात ही तक्रार केली आहे. नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्वीटी नथुराम मांडवकर या महिलेने सोसायटीचे मेंटेनन्स न भरल्यामुळे त्यांच्या घरचा पाणीपुरवठा - ["दक्षिणेत महायुतीचा शक्तीप्रदर्शन; उत्तरचेही नेते एकवटले!"](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4/): लोकसभा आणि विधानसभा जागांच्या सीमा नव्या पद्धतीने ठरवण्याच्या प्रक्रियेला परिसीमन म्हणतात. यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला आहे. 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये सीमांकन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. JAC meeting on Delimitation : राज्यांमधील लोकसभेच्या जागांच्या सीमांकनाबाबत शनिवारी चेन्नईमध्ये 5 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ही बैठक बोलावली होती, ज्यामध्ये 5 राज्यांतील 14 नेते सहभागी झाले होते. बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि तृणमूलही सामील झाले. अन्यथा आमची ओळख धोक्यात येईल तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन बैठकीत म्हणाले की, सीमांकनाच्या मुद्द्यावर आपल्याला एकजूट राहायची आहे. अन्यथा आमची ओळख धोक्यात येईल. संसदेतील आमचे प्रतिनिधित्व कमी होता कामा नये. - [Gold Rate : सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार?](https://ajinkyabharat.com/gold-rate-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-2000-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/): Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. Gold Rate मुंबई : सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. एकीकडे शेअर बाजारात मोठी घसरण सुरु असल्यानं सोन्याच्या दरात वाढ सुरु होती. जानेवारीपासून सोन्याच्या दरात जवळपास 12 हजारांची वाढ झाल्याचं समोर आलं होतं. अखेर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचे दर 89796 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याचं धोरण स्वीकारल्यानं सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण एमसीएक्स वर पाहायला मिळाली. एमसीएक्सवर - [Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी, कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती घेणार](https://ajinkyabharat.com/prashant-koratkar-%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf/): Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या शोधात कोल्हापूर पोलिस नागपूरमध्ये ठाण मांडून असले तरी त्यांना नागपूर पोलिसांकडून सह कार्य केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. अशात आता प्रशांत कोरटकर देश सोडून गेल्याची चर्चा आहे. मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात (Prashant Koratkar) लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. तसंच ब्युरो ऑफ इमिंग्रेशनकडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जात आहे. प्रशांत कोरटकर फरार असून तो देश सोडून दुबईला गेल्याची चर्चा आहे. नागपूरच्या प्रशांत कोरटकरने कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. - [आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याबाबत उदासीनता; नागरिकांना नाहक त्रास](https://ajinkyabharat.com/%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af/): अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसेगाव (बाजार) ग्रामपंचायतीकडून दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अंगणवाडीजवळ हातपंप असूनही त्याला जोडलेली बोरवेल मशीन फक्त अंगणवाडीसाठी वापरली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 💧 महिलांना आणि मुलांना तासनतास संघर्ष गावातील महिलांना आणि लहान मुलांना हातपंपाने तासन्‌तास पाणी काढावे लागत असूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. ➡️ गेल्या तीन-चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.➡️ दलित वस्तीतील नागरिकांना अद्याप शासनाची घरकुल योजना मिळालेली नाही.➡️ ग्रामसेवक भदे यांना परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांची मागणी – - [कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव; वकील संघाची ठाम भूमिका](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/): 📍 मूर्तिजापूर | प्रतिनिधी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले. आता कर्जमाफीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून, त्यासाठी मूर्तिजापूर वकील संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचा न्यायालयीन लढा प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब मूर्तिजापूर यांच्या वतीने मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मूर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप देशमुख आणि सचिव अॅड. जामनिक यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. “शेतकऱ्यांची कर्जमाफी लढा आम्ही न्यायालयात नेऊ,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठा - [IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी!](https://ajinkyabharat.com/ipl-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%8b%e0%a4%b7%e0%a4%ad-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%b0-27-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b/): IPL मध्ये ऋषभ पंतवर 27 कोटीची बोली, मात्र हातात किती रुपये मिळतात, कोटींमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची कहाणी! IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होत आहे. आयपीएलच्या इतिहासात टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात ऋषभला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला साऊदी अरब येथील जेद्दामध्ये आयपीएल 2025 च्या लिलावादरम्यान, मोठी रक्कम मिळाली होती. स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आयपीएलमध्ये मोठी बोली लागलेल्या खेळाडूंन कर किती द्यावा लागतो? जाणून घेऊयात… भारतीय खेळाडूंना 10 टक्के तर विदेशी खेळाडूंना 20 टक्के - [Sharad Pawar: दिलीप वळसेंनी दादांच्या केबिनचं दार उघडलं, शरद पवारांनी कटाक्ष टाकताच अजित पवार..., पाहा व्हिडिओ](https://ajinkyabharat.com/sharad-pawar-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af/): Sharad Pawar: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली होती. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आज चर्चेचा विषय बनला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या पक्षांतराबाबत देखील चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज झालेली ही भेट चर्चेत आली. आज पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीची बैठक सकाळी 10 वाजता - [क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a1%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%97/): Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य असल्याचे देखील मनोज जरांगेंनी म्हटले आहे. Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) हा गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे. त्यामुळे तो सापडणार नाही. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा - [नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be/): Nagpur : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. Nagpur Violance : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ईरफान अंसारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून नागपुरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार दरम्यान मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडले आहे. किंबहुना या घटनेने नागपूर हिंसाचाराचा - [मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be/): उरळ | मोबाइल फोनवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलिसांनी काही युवकांना अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी युवकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली. वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप या घटनेचे गांभीर्य ओळखून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर विजय अग्रवाल यांनी पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांची भेट घेतली. दोषी पोलिसांविरोधात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली.  विद्यार्थी व युवक संतप्त या प्रकरणानंतर शेकडो युवक आणि विद्यार्थ्यांनी उरळ पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत - ['हा मुलगा माझा नाही', पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत, तीन वर्षांच्या मुलाला घेऊन गेला त्याला संपवलं अन्...दारू पिऊन लॉजवर गेला](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af/): Father kills son: फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. पुणे:  पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली - [Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल](https://ajinkyabharat.com/nanded-crime-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f/): Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. शिवाय गावात बेइज्जत करतो अशी धमकी देखील दिली. याच भीतीपोटी एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नांदेड (Nanded News) शहरालगत असलेल्या सुगांव येथे घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन प्रभू शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी - [मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a/): यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. Mumbai: राज्याच्या महापालिका निवडणुकासंदर्भात संघटनात्मक मोर्चा बांधणीला सुरुवात केलेल्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (GudhiPadva Melava) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 30 मार्चला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळात साऱ्यांचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या 19 या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज ठाकरेंनी घेतला होता. यात महापालिकेसाठी जबाबदाऱ्या वाटत शड्डू ठोकल्याचे दिसले. (Raj Thackeray) यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय - ['जशी पोटगी कायदेशीर केली तसाच हुंडा देखील..', नाना पाटेकरांच्या वक्तव्यानंतर करुणा शर्मा संतापल्या](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4/): Karuna Sharma on Nana Patekar : ‘जशी पोटगी कायदेशीर केली तसाच हुंडा देखील..’, नाना पाटेकरांच्या वक्तव्यानंतर करुणा शर्मा संतापल्या Karuna Sharma on Nana Patekar, Mumbai : “नाना पाटेकर (Nana Patekar) साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की, जशी पोटगी कायदेशीर आहे, तसाच हुंडा देखील कायदेशीर व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांना आता मी एकच सांगते. नाना भाऊ..महिलांची जी व्यथा असते…आपलं घर, परिवार सोडून स्वत:चं अस्तित्व लपवून पुरुषाचं अस्तित्व निर्माण करती आहे. त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय. दोन मुलं बाळं झाल्यानंतर रोडवर सोडतोय. ती महिला कुठे जाणार? पोटगी नाही मागणार का? त्याच्यावर तुम्ही भाष्य करत आहात. - [Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला दिवसाला धमकीचे 100 फोन, सुप्रिया सुळे म्हणाल्या...](https://ajinkyabharat.com/sambhaji-bhide-guruji-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95/): Bhide guruji Dharkari: संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी दिल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिवसाला धमकीचे 100 फोन येत असल्याची तक्रार मुंबई: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तसा दावा केला आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात भाष्य केले आहे. संभाजी भिडे (Bhide Guruji) यांचे धारकरी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी देत आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करुनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप सुप्रिया - [डिक्की अनुसूचित जाती आणि वाल्मिकी समाजातील तरुणांच्या विकासासाठी कटिबद्ध – डॉ. सुगत वाघमार](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/): नवी दिल्ली: अनुसूचित जाती आणि वाल्मिकी समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) ही संस्था पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रसिद्ध उद्योजक, डिक्कीचे नॅशनल कौन्सिल मेंबर आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी दिली आहे. आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मखवाना यांची भेट घेत असताना, डॉ. वाघमारे यांनी अनुसूचित जातीच्या तरुणांमध्ये वाढत्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की डिक्की अनुसूचित जाती समुदायाच्या युवकांना उद्योजकतेच्या दिशेने प्रेरित करत आहे. त्यामुळे सरकारने उद्योजकता कार्यक्रमांना अधिक पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली. यावेळी अनुसूचित जातीच्या आर्थिक - [घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली](https://ajinkyabharat.com/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%96-%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma ) यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रममाणात रोख रक्कम सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma ) यांची बदली त्यांच्या मूळ अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रममाणात रोख रक्कम सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेनंतर  त्याच्याविरुद्ध चौकशी किंवा महाभियोग चालवण्याचीही चर्चा आहे. जस्टिस यशवंत वर्मा यांचा जन्म 6 - [रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0/): Shaheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : रमजानच्या महिन्यात शाहिर शेखनं तिरूपती बालाजीच्या मंदिरात जाऊन घेतलं देवाचं दर्शन haheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय अशा पौराणिक मालिका आहेत. त्या पैकी एक म्हणजे ‘महाभारत’. या मालिकेमुळे आपल्याला आपल्या पौराणिक गोष्टी सांगितल्या. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना खूप प्रेम केलं. महाभारताच्या शाहीर शेख, सौरव गुर्जव आणि संपूर्ण कास्टनं आता तिरूपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या ट्रिपच्या निमित्तानं ते सगळे एकत्र आले, अर्थात या मालिकेतून त्यांचं रीयूनियन झालं. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो - ['लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय...' उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0/): Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. Allahabad High Court Decesion: अलाहबाद उच्च न्यायालयाने महिला शोषणासंदर्भात दिलेला निर्णय वादात सापडलाय. या निर्णयावर देशभरातून टीकेची झोड उठू लागली आहे. अल्पवयीन मुलीचे स्तन धरणे, तिच्या पायजम्याची गाठ तोडणे आणि तिला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न मानला जाणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालाच्या सुनावणीदरम्यान म्हटले. या निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने कासगंज जिल्ह्यातील तीन आरोपींना मोठा दिलासा मिळाला. पण या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. काय होतं निर्णयात? उत्तर प्रदेशातील कासगंज - [दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%80/): केळं हे वर्षभर उपलब्ध असलेलं आणि सहज परवडणारं फळ आहे. बहुतांश घरांमध्ये केळी आढळतात, आणि काही लोक तर रोजच त्याचं सेवन करतात. पण दररोज केळी खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? १. पचनसंस्था सुधारते नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, केळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. २. ऊर्जेची पातळी वाढते हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगनुसार, केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि मॅग्नेशियम असते. हे घटक ऊर्जेची पातळी वाढवतात, त्यामुळे दिवसभर उत्साही वाटते. ३. मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते, जे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करते, - [पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87/): पातुर | प्रतिनिधी अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला. रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी जात असताना खदान परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून अमानुष मारहाण केली. गुन्हेगारी वाढली, पोलिस प्रशासन अपयशी? अकोला जिल्ह्यात सतत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पोलिस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. विशेषतः पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे, अशी भावना पत्रकार समुदायातून व्यक्त होत आहे. पातुर तालुका पत्रकार संघटनेचा निषेध व आंदोलनाचा इशारा या घटनेच्या निषेधार्थ पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेने एकत्र येत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची - [संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0/): Pankaja Munde : एबीपी माझाच्या  ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’  या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली आहे. . Pankaja Munde :  संतोष देशमुख यांच्या हत्येची (Santosh Deshmukh murder case) घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि दृष्ट प्रवृत्तींनी केलेली होती असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले. या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण, या घटनेत देण्यात येणार न्याय हे महत्वाचं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. कोणतीही चुकीची घटना टाळता येणं शक्य होतं. ती घटना घडू नये यासाठी तेथील प्रशासन स्ट्रॉंग असणं गरजेचं होतं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तिथे प्रशासनाचा धाक असालया पाहिजे होते. अशा मुलांना पाठिशी घालणाऱ्या यंत्रणा तिथं नसायला - [आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'](https://ajinkyabharat.com/%e0%a4%86%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82/): स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आता, आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji maharaj) स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता, या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज - [माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जातंय, जळालेल्या बसमध्ये चालकाचे सख्खे भावोजी; हंबर्डीकरांच्या पत्नीचा दावा, नेमकं काय सांगितलं?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3/): Pune Hinjwadi Bus Fire: आरोपी जनार्दन हंबर्डीकर पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविलाच कसा असा सवाल उपस्थित करत त्याच्या पत्नी अन् भावाने त्याला या प्रकरणात गोवलं जातंय असं म्हटलं आहे. पुण्यातील हिंजवडीत काल (बुधवारी, ता 20) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं संतापजनक कारण समोर आलं आहे. चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर आता हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोवलं - [CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र](https://ajinkyabharat.com/cbse-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-ssc-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%aa/): महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली. राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधिमंडळ सभागृहात लेखी उत्तर दिले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षांपासून राज्यात सीबीएसई पॅटर्ननुसार शाळांचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. मात्र, यंदा केवळ पहिलीच्याच वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न असेल, त्यानंतर टप्प्या टप्प्याने पुढील वर्षात हा पॅटर्न राज्यातील शाळांमध्ये लागू होईल. मात्र, सीबीएसई पॅटर्न घेतल्यानंतरही शाळांना मराठी अनिवार्यच असणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट विरोध - [तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%ae/): अकोट | प्रतिनिधी अकोट फाईल येथील भारत नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली, ज्यात तीन घरे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे घरगुती साहित्य, विवाहासाठी आणलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पूर्णतः भस्मसात झाली. घरं जळून खाक, सिलेंडरचा स्फोट ही आग वसीम शाह बीराम शाह, शेख हसन शेख बिस्मिल्लाह आणि शादाब खान यांच्या घरांना लागल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, घटनेदरम्यान दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, अकोट फाईल - [पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be/): पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना - [काश्मीरा मेडिकलमध्ये मध्यरात्री चोरी – सीसीटीव्हीत चोरटे कैद](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d/): मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केली. चोरट्यांनी मेडिकलमध्ये प्रवेश करून सुमारे १० ते १५ हजार रुपयांचे साहित्य, दानपेटीतील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केला. घटनाक्रम: शेख गुड्डू शेख खलील यांनी दररोजप्रमाणे रात्री १० वाजता मेडिकल बंद करून घरी गेले. रात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला. सुमारे पाऊण तास मेडिकलची संपूर्ण तपासणी करून रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. पोलीस तपास सुरू: घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे व गजानन - [हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%be/): हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच शेख अहमद शेख शब्बीर यांचे मोठे बंधू होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि समाजातील योगदानामुळे गावात शोककळा पसरली आहे. 🌹 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🌹 - [Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी](https://ajinkyabharat.com/mumbai-indians-ipl-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/): Mumbai Indians : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. यंदाच्या IPL 2025 मध्ये बुमराहच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स आहे. आयपीएलमध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा या खास ठिकाणी पोहोचला. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? या बद्दल सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. बुमराहला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीमधून सर्टिफिकेट घ्यावं लागेल. त्यानंतरच तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल होऊ शकतो. पण अजूनपर्यंत त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाही. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 आधी पुन्हा एकदा नॅशनल क्रिकेट अकादमीत - [भारताचे हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ तुम्ही पाहिलंत का? असा बनवा तेथे फिरण्याचा प्लॅन](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%9d/): तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे पर्वतांचे सौंदर्य, हिरवळ आणि गर्दीपासून दूर शांत वातावरण असेल. आम्ही तुमच्यासाठी मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेले एक अद्भुत ठिकाण आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात थोडीशी विश्रांती मिळावी यासाठी शांत ठिकाणी म्हणजेच डोंगराळ निसर्गाच्या सानिध्यात जायला अनेकांना आवडते. कारण असे बरेच लोकं आहेत ज्यांना प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यांना जगातल प्रत्येक ठिकाणं एक्सप्लोर करायचे आहे. कारण आपल्या जगात असे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, त्यापैकी स्वित्झर्लंड हे खुप लोकंप्रिय आहे. प्रत्येकाला हे सुंदर ठिकाण पहायचे असते. पण आता तुम्हाला स्वित्झर्लंड पाहण्यासाठी देशाबाहेर - [Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने-चांदीचा झंझावात, सलग चौथ्या दिवशी दरवाढीची मोहीम, काय आहेत किंमती?](https://ajinkyabharat.com/gold-silver-rate-today-21-march-2025-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%82%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be/): Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने आणि चांदीची घोडदौड कायम आहे. गाझा पट्टीत शांतता नांदल्यानंतर आता युक्रेन-रशियात सुद्धा शांतीपर्व सुरू होत आहे, पण त्याचे कसेलच सोयरसुतक या धातुना नाही. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या… जगात शांती पर्व परत आले आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध तहाच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. गाझा पट्टीत नागरीक परतू लागले आहेत. शांतीपर्व आले असले तरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक आर्थिक, व्यापारी, व्यावसायिक धोरणामुळे जगात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कोणत्याही शांतीपर्वाचा सोने आणि चांदीवर कुठलाही परिणाम दिसून आला नाही. दोन्ही धातुची तुफान घोडदौड - [वेळ ठरली, वर्षही ठरले, हा मुस्लिम देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a0%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81/): Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगाची भविष्यवाणीने जगभरात खळबळ उडवली आहे. सध्याचे राजकीय समीकरणं वेगळे संकेत देत असले तरी तिने तिसर्‍या महायुद्धाचे भाकीत केलेले आहे. यापूर्वी 9/11 हल्ला आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनाची भविष्यवाणी खरी ठरली आहे. Baba Vanga Prediction For 2025 : तिसर्‍या महायुद्धाची चर्चा दुसर्‍या महायुद्धानंतर लागलीच सुरू झाली. मध्यंतरी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये शीत युद्ध रंगले. तर भारत, इजिप्त याराष्ट्रांच्या अलिप्ततावादी धोरणामुळे जगात वेगळे चित्र झाले. काही प्रसंगात तर तिसरे महायुद्ध सुरू होणार असे वाटत असताना बड्या राष्ट्रांनी सामंजस्यपण दाखवला. तर प्रसिद्ध भविष्यवेती बाबा वेंगा हिन तिसर्‍या महायुद्धाविषयी भाकीत केल्याचे तिचे अनुयायी दावा करतात आणि त्याविषयीचे वृत्त व्हायरल - [‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%87/): जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप या महिलेवर करण्यात येतोय. अशातच नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून?, असा सवाल शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाहीतर नक्की महिलेने पैसे मागितले का? की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय. ‘1 कोटींची कॅश देणाऱ्याकडे आली कुठून? या देशाने आणि याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली तर 1 कोटी - [नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac/): सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला १७ मार्च रोजी हिंसक वळण आले. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. औरंगजेबच्या कबरीचा वाद हा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरु झाला. आता यावर एका अभिनेत्याने - [दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be/): Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: ‘दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि…’, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा ‘तो’ धक्कादायक खुलासा…, पुन्हा दिशा प्रकरण चर्चेत… Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन हिना 2020 मध्ये 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि सर्वत्र खळबळ माजली. दिशाच्या मृत्यूनंतर 14 जून 2020 मध्ये सुशांत याने देखील स्वतःला संपवलं. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहन राय याने मोठा खुलासा केला होता. दिशाच्या मृत्यू पूर्वी आणि मृत्यूनंतर नक्की काय झालं यावर - [आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ac/): NIA team in Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यातच नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाड्यातील प्रमुख शहरात NIA च्या पथकाने एंट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. कबर काढण्याच्या चर्चा सुरू असतानाच नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. एका समाजाची घरं दुसर्‍या समाजातील लोकांनी मुद्दामहून लक्ष्य केल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये पोलिसांसह काही नागरीक जखमी झाले आहेत. दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी या घटनेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यातच संवेदनशील भागावर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. मराठवाड्यातील प्रमुख - [शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून ! चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले अशी माहिती समोर आली आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यातलं वातावरण अजूनही तापलेलं आहे. त्यावरून गदरोळ सुरू असतानाच आता जळगावमध्येही एका उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं आहे. युवराज सोपान कोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण असून कोळी यांच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांत - [*चिव ताई साठी धडपडणाऱ्या अकोल्यातील एका अवलिया ची अनोखी कहाणी*](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%b5-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a7%e0%a4%a1%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85/): जागतिक चिमणी दिवस विशे सध्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले हे गेल्या पंधरा वर्षांपासून चिमणी वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात. अकोल्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले सुनील कल्ले यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी ते 20 वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. चिमण्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध धान्याची घरटी उभारली आहेत, पक्ष्यांच्या या चाऱ्या पाण्याची बारमाही व्यवस्था ते करतात, आता त्यांच्या घरात चिमण्यां आणि विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत, - [Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!](https://ajinkyabharat.com/yashwant-verma-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a/): Yashwant Verma : या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, CJI संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांना त्यांच्या मूळ उच्च न्यायालयात म्हणजेच अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याची शिफारस केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती, ती विझवण्यासाठी गेलेल्या टीमला तिथे मोठी रोकड सापडली. रोकड पाहून भूवया उंचावल्या आहेत. एक खोली भरून मोठी रोकड सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती - [लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-2-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be/): Hingoli Accident News : गणेश दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर समाधान कांबळे, हिंगोली Hingoli News : लग्नाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी येथे ही घटना घडली आहे. गणेश तनपुरे असं मृत तरुणांचं नाव आहे. युवकाच्या लग्नाचं आज देवकार्य होतं. देवकार्यासाठी वाघजाळी येथे असलेल्या आई आजी हिला आणण्यासाठी हा तरुण सकाळीच घरून निघाला होता. गणेश तनपुरे हा तरुण आजीच्या गावाजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या आजेगाव येथे पोहोचला. मात्र आजी आणि - [छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/): Bijapur Naxalites Encounter: बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील थाना गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. Bijapur Naxalites Encounter: छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये बिजापूरमध्ये 18 तर कांकेरमध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. पोलिसांनी चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी 22 नक्षलवाद्यांना ठार केल्याची पुष्टी केली आहे. तर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात एक डीआरजी सैनिक जखमी झाला आहे. बस्तरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात नक्षलमुक्त भारत अभियान सुरु आहे. संपूर्ण बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी पोलीस आणि जवान सज्ज आहेत. गुरुवारी बिजापूर, नारायणपूर, दंतेवाडा, कांकेर जिल्हा आणि सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांवर कारवाईला पोलीस आणि - [अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्‍यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%82/): Ambarnath Water Issue : माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.निनाद करमरकर, अंबरनाथ Ambarnath News : अंबरनाथच्या शिवगंगा नगरमधील नागरिक मागील अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात गुरुवारी नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केलं. माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं. शिवगंगा नगरमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला. अखेर शिवगंगा नगरमधील रहिवाशांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. गुरुवारी - [एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला](https://ajinkyabharat.com/%e0%a4%8f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80/): केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया असंच पाहायला मिळत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे, शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणाच माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात आज केली. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स संदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर मंत्री शेलार यांनी उत्तर दिले. दरम्यान, यावेळी शेलार (Ashish shelar) यांनी एआयचा मजेशीर किस्साही सांगितला. त्यावरुन, आमदार अनिल परब आणि - [तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4/): भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि दररोज सकाळी त्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, तथापि, तुम्हाला हे बियाणे कसे खावे हे माहित असले पाहिजे. भोपळ्याच्या बियां आजकाल सकस आहार आणि सुपरफूडची मागणी झपाट्याने वाढत आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी लोक विविध प्रकारच्या बियांचा आहारात समावेश करतात.या अतिशय पौष्टिक बियाण्यांपैकी एक म्हणजे भोपळ्याच्या बिया. लहान दिसणाऱ्या या बियांमध्ये भरपूर पोषण असते आणि दिवसाच्या सुरुवातीला त्यांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि निरोगी चरबी असतात. मॅग्नेशियम, झिंक, लोह, प्रथिने आणि फायबर विशेषतः त्यामध्ये आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रायप्टोफॅन नावाचे अमिनो - [नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%82/): हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांचे नाव द्यावे, अशी मागणी युवा नाथ संघटना महाराष्ट्र आणि नाथ समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. नाथपंथीय समाजाच्या गुरु आणि आराध्य दैवत परमपूज्य गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे नाव या महामंडळाला देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी महामंडळाच्या स्थापनेसाठी शासनाने “परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे नाव निश्चित केले आहे. मात्र, नाथपंथीय समाजाचे प्रमुख गुरु गोरक्षनाथ महाराज असल्याने, या महामंडळाला “गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ” हे नाव द्यावे, - [रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81/): रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातच अकोट-अकोला रेल्वेमार्ग आणि अकोट रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. अकोट रेल्वे स्थानकावर एकही सुरक्षा कर्मचारी दिसत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलीस दलाचे कर्मचारी येथे नसल्यामुळे, प्रवास सुरक्षित नसल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. अकोला स्टेशनवर जशी दुर्दैवी घटना घडली, तशीच अकोटमध्ये घडल्यास कोणाला दाद मागायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोट स्थानकावरून सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८ वाजता अशा तीन मेमू ट्रेन सुटतात, - [सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींना चित्रकला स्पर्धेत यश](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf/): अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली.लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार,महिला प्रदेशाध्यक्षा सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी,अकोला - [युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड](https://ajinkyabharat.com/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98/): अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली. लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार, महिला प्रदेशाध्यक्षा सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय - [भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa/): भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी…घाणीवाला… मुर्तिजापूर..दि.२० ( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी व शासकीय बॅंका,काॅंलेज, महाविद्यालय असुन शहराला जंक्शन रेल्वे स्टेशनचा दर्जा प्राप्त आहे.अशा शहरातील एक महत्त्वाचा चौक म्हणजे भगतसिंग चौक असुन या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते अशा या महत्त्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.मुर्तिजापुर शहर हे दोन विभागात वसलेले आहे. स्टेशन विभाग व जुनी वस्ती शहरातील नागरिकांना येण्या व जाण्यासाठी एकच प्रमुख मार्ग आहे. जुनी वस्तीतील भगतसिंग चौक हा शहरातील एकमेव मुख्य चौक - [सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान....](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%aa-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be/): ( तालुका प्रतिनिधी .. /.. शहरातील प्रसिद्ध सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास हे शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. रात्र अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केल्यास ते तात्काळ घटनास्थळी पोहचुन सर्प कोणत्याही जातीचा असो त्याला पकडून ते जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून करीत आहे.मुन्ना श्रीवास हे सर्प निघाल्यास व पकडण्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही. केव्हा कधीही फोन करा ते तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हजर राहतात.त्यांनी आतापर्यंत अनेक जातींचे आणि विषारी साप पकडून त्याला जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे काम केले आहे. अशा या सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास याला शासनाने काही ना काही मानधन द्यावे - [अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी...](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8/): पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला… दारू पिऊन रस्त्यात रिल बनविणाऱ्यांचा हैदोस… अकोला: अकोला शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसून सर्वत्र गुन्हेगारीचा हैदोस सुरू आहे. बुधवारी रात्री पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून भर रस्त्यात बसून रील बनवणाऱ्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. शहरात पोलिसांचा वचक न राहिल्याने रस्त्याच्या मधोमध गाड्या उभे करून केक कापणे, रिल्स बनविणे असे प्रकार सर्वत्र सर्रास बघायला मिळतात. पत्रकार विठ्ठल महल्ले रात्री आपली ड्युटी आटोपून घरी जात असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास खडकी परिसरातील डम्पिंग ग्राउंड नजीकच्या रस्त्यावर तीन युवक दारू पिऊन रील बनवत होते. जायला रस्ता तरी सोडा असे म्हटल्यावरून या - [महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात 'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8/): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे ‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हास्यकवी सम्राट एड. अनंत खेडकर, गजानन मते, रमजान मुल्ला, आबेद शेख, गौतम गुडधे आणि राजा धर्माधिकारी यांनी आपल्या भन्नाट कवितांनी उपस्थितांची मनं जिंकली. अकोल्यातील रसिक प्रेक्षकांनी या संमेलनाला भरभरून प्रतिसाद देत हास्यस्फोटाचा आनंद लुटला. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेले हे संमेलन लक्षवेधी ठरले असून, यामुळे रसिक प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. - [मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख"](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%96%e0%a5%8b/): यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला. विशेषतः नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. यवतमाळ दौऱ्यावर असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमधील दोन गटातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, या वादासाठी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार आहेत. नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. मात्र, काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे. बजरंग दलाने औरंगजेबाची कबर - [सुरक्षादलाचे नक्षलींविरोधात मोठे ऑपरेशन, 22 जणांचा खात्मा, एक जवान शहीद](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0/): Chhattisgarh Naxals Encounter: गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली. या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. Chhattisgarh Naxals Encounter: नक्षलींचा गड असलेल्या छत्तीसगडमधील बीजापूर आणि दंतेवाडात सुरक्षा दलाने मोठे ऑपरेशन सुरु केले आहे. सुरक्षा दलांनी नक्षलींची कंबर तोडली आहे. दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलास घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा मिळाला आहे. 40 ते 45 नक्षलवाद्यांना जवानांनी घेरले होते. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने नक्षलीविरोधात मोठे मोहीम सुरु केली. सुरक्षा दलाच्या टीमने - [Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी](https://ajinkyabharat.com/ambadas-danve-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b8/): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक झालेले दिसले. याच मुद्द्यावरून विधान परिषदेच्या कामकाजात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेले दिसले. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अंबादास दानवेंची खडाजंगी झाल्याने 15 निटांसाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आज जोरदार बाचाबाची झाली. अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, ”सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत? मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? - [कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a4-ias-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%af%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d/): IAS Aanchal Goyal Inspiring Story: आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे. ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्म सिटीच्या संयुक्त एमडी म्हणून काम केले आहे. त्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस विभागात सहायक सचिव होत्या IAS Aanchal Goyal Inspiring Story: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2014 बॅचच्या IAS अधिकारी आंचल गोयल यांना मुंबई शहराचे जिल्हाधिकारी केले आहे. मागील महिन्यात मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिकामे होते. त्यांच्या जागी आता आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंचल गोयल यांनी यापूर्वी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आगामी मुंबई मनपाच्या निवडणुका - [राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0/): Jiwant Satbara Mohim : ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे. राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहे. येत्या १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून - [नागपूरमध्ये दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न; गृहमंत्रालयाचा दावा काय? मास्टरमाईंड फहीम खानचे कुठपर्यंत धागेदोरे](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be/): Nagpur Violence Kashmir Pattern : नागपूर हिंसाचार प्रकरणात आता एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींची कुंडलीच बाहेर काढली आहे. त्यात बांगलादेशच नाही तर काश्मीर कनेक्शन पण समोर येत आहे. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी महाल परिसरात मोठा हिंसाचार उसळला. एका समाजाच्या जमावाने विशिष्ट समाजाची घरं टार्गेट केल्याचे समोर आले. मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. अनेक वाहनांना आग लावण्यात आली. काही घरं जाळण्याचा प्रयत्न झाला. तर अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करण्यात आला. जवळपास अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यानंतर पोलिसांनी कारवाई सत्र आरंभले. या हिंसेचा मास्टरमाईंड फहीम खान असल्याचे समोर आले. - [BCCI Cash Prize Champions Trophy 2025: बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.](https://ajinkyabharat.com/bcci-cash-prize-champions-trophy-2025-%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a4%be/): BCCI Cash Prize Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) जेतेपद पटकावलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला आयसीसीने 19.50 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने 58 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दिली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर आयसीसीकडून मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा तीनपट जास्त रक्कमेचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर - [Beed Viral video: 'आम्ही कुणाला भीत नाय, तुला खल्लासच करतो'; बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल](https://ajinkyabharat.com/beed-viral-video-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%a4%e0%a5%81/): Beed Viral video: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी मिळून मुलाला लाथा-बुक्यांनी मारलं; बीडमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल, दमानियांनी व्यक्त केला संताप बीड : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. सतत समोर येणारे व्हिडिओ आणि मारहाणीच्या घटना यामुळे बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिस प्रशासनाचा, कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले याने अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मुलाला मारहाणीचा व्हिडीओ अंबाजोगाईमधून समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता या प्रकरणात आता तिघांविरोधात गुन्हा दाखल - [Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे तिला 44 कॉल, मृतदेह गॅलरीतून कसा फेकला? दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय काय?](https://ajinkyabharat.com/disha-salian-case-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-44-%e0%a4%95/): Disha Salian Case: दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं, असंही याचिकेत म्हटलं आहे. Disha Salian Case & Aaditya Thackeray: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. - [Dhananjay Munde : मंत्रिपदाची झूल जाताच मानपानही गेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे गायब!](https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a5%82%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a/): Dhananjay Munde : मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरुन धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आरोपी करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत होता. यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. 3 मार्चला संध्याकाळनंतर फोटो व्हायरल झाल्यानंतर 4 मार्च रोजी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता मंत्रि‍पदाची झूल जाताच धनंजय मुंडेंचा मानपानही गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण - [Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय](https://ajinkyabharat.com/nagpur-violence-%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9/): Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोप मुंबई: नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात 17 फेब्रुवारीला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. मात्र, ही दंगल (Nagpur Riots) महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये घडवण्याची योजना होती. परंतु, त्याची ठिणगी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच मतदारसंघात पडली. हे कोणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणले आहे का, याचा तपास झाला पाहिजे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला. पण हे प्रकरण सरकारवरच - [Nagpur Violence: 'औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..', नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले](https://ajinkyabharat.com/nagpur-violence-%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae/): RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,” असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. प्रविण मुधोळकर, नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या एका वक्तव्याने नवी चर्चा सुरू झाली आहे. “समाजासाठी कोणताही प्रकारचा हिंसाचार चांगला नाही. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे. आरएसएसच्या या स्पष्टीकरणाने सरकारला तसेच विश्व हिंदू परिषदेचे कान टोचल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ खुलताबाद येथे 380 वर्षांपासून औरंगजेबाची कबर आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या नियमांतून ती बाहेर काढून - [Budget Session 2025: कायदा- सुव्यवस्थेचा सवाल, CM फडणवीसांचे सडेतोड उत्तर; A टू Z आकडेवारी मांडली!](https://ajinkyabharat.com/budget-session-2025-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b5/): Maharashtra Assembly Budget Session LIVE: देशामध्ये महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची तुलना केली तर गुन्हेगारीमध्ये आपला क्रमांक आठवा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईसह पुणे, नाशिक नागपूरमधील टोळक्यांचा हैदोस, संतोष देशमुख हत्या प्रकरण, महिला अत्याचाराच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरुनच आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही घमासान झाले. ज्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर स्पष्टीकरण देत संपूर्ण आकडेवारीच मांडली. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? “महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि स्थैर्य असलेले राज्य आहे. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध - [Pune News : पुण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी](https://ajinkyabharat.com/pune-news-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%a0/): Pune News : पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. Pune News : राज्यात अनेक शहरांची, ठिकाणांनी नावे बदलण्यात आली आहे. यात आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे. पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्यात यावे. या मागणीसाठी 24 जून 2024 रोजी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पदयात्रा आणि मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांनी नामांतराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला - [Gold Price : सोन्याच्या दरानं गाठला नवा विक्रम! 10 ग्रॅम सोन्याासठी मोजावे लागतात 91250 हजार रुपये](https://ajinkyabharat.com/gold-price-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%b2%e0%a4%be/): Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे. दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे. परदेशातील मजबूत ट्रेंडमध्ये स्टॉकिस्ट आणि किरकोळ विक्रेत्यांनी सतत खरेदी केल्यामुळं, दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. सध्या तिथं प्रति 10 ग्रॅम सो्यासाठी 91,250 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 90750 रुपयांवर बंद झाले होते. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची किंमत 500 रुपयांनी वाढून 91,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. सोन्यानं दराची नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. 18 मार्च - [भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-mpsc-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d/): युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत.  युपीएससीच्या धर्तीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ते तत्सम पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, एमपीएससी मंडळाबाबत सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो, एमपीएससीची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांमधील ताळमेळ नसल्याने विद्यार्थी आंदोलनाचं हत्यार उगारतात. तर, परीक्षांनंतर निकाल आणि नियुक्तीलाही एमपीएसीकडून तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप होत असतो. त्यामुळेच, राज्यातील एमपीएससी संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे - [लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी मुंबईत जाणाराच, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, खालापूरमध्ये पोलिसांनी अडवला मोर्चा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%98%e0%a4%be-2/): शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं जात आहे. मात्र, हा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेनं जात आहे. मात्र, हा शेतकरी मोर्चा पोलिसांनी खालापूर येथे अडवून ठेवल्यानं, शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळ्या घातल्या तरी आपण मुंबईत जाणारच, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जीवाला काही झाल्यास याला पोलीस आणि सरकार जबाबदार असल्याचे तुपकर म्हणाले. रविकांत तुपकर हे आंदोलनावर ठाम  सकाळी मुंबईच्या दिशेने निघणारा मोर्चा दुपार झाली तरी अजून खालापूर - [कसे तयार होते आधार कार्ड? आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर](https://ajinkyabharat.com/%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%86/): आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्वाचं ओळखपत्र आहे. त्याच्या 12 अंकी बारकोड असतो. यामध्ये तुमच्याशी संबंधित अनेक माहिती असते. Aadhaar Card  : आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्वाचं ओळखपत्र आहे. त्याच्या 12 अंकी बारकोड असतो. यामध्ये तुमच्याशी संबंधित अनेक माहिती असते. आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेचे नाव युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आहे, जी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करते. आधार कार्ड हे भारतातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणून केला जातो. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे, परंतु आवश्यक कागदपत्रे आणि योग्य माहितीची काळजी घेणे - [मोठी बातमी : पहिल्या मॅचसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार ठरला, पांड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9a%e0%a4%b8%e0%a4%be/): Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार? याबाबत निर्णय घेण्यात आलाय. Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईचं 2025 च्या आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यात बॅन करण्यात आलंय. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. (Suryakumar Yadav will lead Mumbai Indians) इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स - [ब्रश करण्यापूर्वी की ब्रश केल्यानंतर? नाश्ता कधी करावा, जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0/): जाणून घेऊया योग्य पद्धत काय आहे, कारण चुकीच्या पद्धतीमुळे तुमचे दात खराब होऊ शकतात तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आधी दात घासता आणि नंतर नाश्ता करा किंवा तुम्ही आधी नाश्ता करा आणि मग दात घासता. जाणून घेऊया योग्य पद्धत काय आहे, कारण चुकीच्या पद्धतीमुळे तुमचे दात खराब होऊ शकतात बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी उठल्याबरोबर दात घासणे महत्वाचे आहे जेणेकरून श्वासाची दुर्गंधी आणि बॅक्टेरिया काढून टाकले जातील. काही लोक आधी नाश्ता करतात आणि मगच दात घासतात त्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण व्यवस्थित स्वच्छ होतात. रात्रभर झोपल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या तोंडात बॅक्टेरिया घर करतात. त्यामुळे तोंडाला एक विचित्र चव - [Bank Strike | 24 आणि 25 मार्चला बँकांचा संपाचा इशारा, सलग ४ दिवस बँका बंद राहिल्यास नागरिकांना अडचण](https://ajinkyabharat.com/bank-strike-24-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-25-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82/): Bank Strike | 24 आणि 25 मार्चला बँकांचा संपाचा इशारा, सलग ४ दिवस बँका बंद राहिल्यास नागरिकांना अडचण संपामागील प्रमुख मुद्दे नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (एनसीबीई) चे सरचिटणीस एल चंद्रशेखर यांच्या मते, अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या होऊनही, आयबीएने खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष दिलेले नाही: कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची भरती करण्यासाठी सर्व कॅडरमध्ये भरती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कामगार आणि अधिकारी संचालक पदे भरणे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) जारी केलेले कामगिरी पुनरावलोकन आणि प्रोत्साहन निर्देश मागे घेणे, जे नोकरीच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे युनियनचा दावा आहे. डीएफएसच्या “सूक्ष्म व्यवस्थापन” ला विरोध, असा युक्तिवाद की जास्त हस्तक्षेप बँक मंडळांच्या स्वायत्ततेला कमकुवत करतो. ग्रॅच्युइटी कायद्यात - [जिल्हाधिका-यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95/): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. १८ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून कार्यवाही करावी. आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्याचे आढळताच वस्तुस्थिती तपासून निष्पक्षपणे कारवाई करावी. नागरिकांमध्ये यंत्रणेबाबत विश्वासार्हता वृद्धिंगत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. नागपूर येथील सामाजिक तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सर्व यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय - [Opposition Leader : भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणार?](https://ajinkyabharat.com/opposition-leader-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7/): Opposition Leader : ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आलेला नाही. राज्यातील विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अधिवेशनाचे काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचा नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे मात्र अजूनही त्यावर कोणता निर्णय झालेला नाही. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचे नेमके काय होणार? या अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं - [Nagpur Voilance: महिला पोलिसावर हात टाकला, वर्दीही खेचली, नागपुरातील भयानक CCTV ताब्यात](https://ajinkyabharat.com/nagpur-voilance-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b2/): Nagpur Voilance: नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसाचार सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली Nagpur Voilance: नागपूरच्या (Nagpur Voilance) चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (17 मार्च) हिंसाचार सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागपूरमधील सोमवारच्या रात्री हिंसाचार नियंत्रित करताना आपल्या कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या दंगलखोरांवर नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरचा सीसीटीव्ही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या - [Hingoli: धक्कादायक! वाळू तस्करासोबत सेनगावच्या पोलीस अधिकाऱ्याचे रील व्हायरल झालं, पोलीस अधिकाऱ्याची सारवासारव](https://ajinkyabharat.com/hingoli-%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%82-%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b8/): वाळू माफीयाशी माझा कोणताही संबंध नाही असे म्हणत पोलीस अधिकाऱ्याने या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सारवा सारव केली आहे . Hingoli: राज्यात सध्या वाळूमाफियांची वाढती दहशत मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे . अवैध वाळू उपशातून वाढलेली गुंडागर्दी, वाळू तस्करांची मुजोरी वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांची वाळू तस्करासोबत रील व्हायरल झाली आहे. सेनगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले एक पोलीस अधिकारी या वाळू माफियासोबत बसलेले असल्याचा रील्स सध्या समोर आला आहे. त्यामुळे या पोलिस अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अवैध रेती वाहतूक करून मिळालेला पैसा आणि त्यातून दहशत निर्माण करणाऱ्या भाऊ राठोडवर - [तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%97%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1/): Sunita Williams net worth : तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम Sunita Williams net worth : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने जून 2024 मध्ये अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवले होते. मात्र, 9 महिने दोघेही अंतराळात अडकून पडले होते. दरम्यान, आज (दि.19) अखेर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनी पृथ्वीवर आगमन केलंय.सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर पोहोचले आहेत. दोघेही सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरले आहेत. कॅप्सुल उघडल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांना स्ट्रेचरवरुन आणण्यात आलंय.सुनीता विल्यम्स यांनी आत्तापर्यंत तीन वेळेस गगनभरारी घेतली आहे. - [Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच](https://ajinkyabharat.com/prashant-koratkar-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8/): Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. Prashant Koratkar : इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  सत्र न्यायालयाने हा निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढल्या आहेत. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे. अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court)  खंडपीठात अर्ज - [राज्यात तहसीलदारपेक्षा कमी अधिकाऱ्यांनी दिलेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे रद्द](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%95/): भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांपेक्षा कमी अधिकाऱ्यांनी गैर मार्गाने जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे दिल्याचा दावा केला होता. यानंतर शासनाने तातडीने कारवाई करत, ११ ऑगस्ट २०२३ पासून स्थगिती आदेशापर्यंत निर्गमित झालेली आणि तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकाऱ्यांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली सर्व प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. राज्य शासनाने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, या रद्द केलेल्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जावी. अकोला जिल्ह्यात मोठा प्रभावविशेषतः अकोला जिल्ह्यात तहसीलदार दर्जापेक्षा कमी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या १०,२७३ प्रमाणपत्रांचा समावेश आहे. आता या सर्व प्रमाणपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यांचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 🔹 - [दिशा सालियन प्रकरणात अनिल देशमुख यांचा मोठा दावा, म्हणाले मी गृहमंत्री असताना…](https://ajinkyabharat.com/disha-salian-episode-anil-deshmukh-yancha-motha-dawa-mhanale-me-home-minister-asatana/): दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा सालियन प्रकरणात याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. यावर प्रतिक्रया देताना आता अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा सालियन प्रकरणात याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून, आरोप -प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. या प्रकरणावर बोलताना आता माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे. नेमकं काय म्हणाले देशमुख?  दिशा सालियन प्रकरणात मालवणी पोलिसांनी कालच - [उन्हाळ्यात एसी-फ्रिजवर चोरट्यांचा डल्ला, पोलिसांची मोठी कारवाई](https://ajinkyabharat.com/his-ac-fridgeor-chorratyancha-dalla-poisanchi-mothi-action/): उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीचा फायदा घेत अकोल्यातील चोरट्यांनी एसी आणि फ्रिजवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या गोडाऊनमधून सहा एसी आणि चार फ्रिज चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून लाखो रुपयांचे चोरीचे एसी आणि फ्रिज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असून, या चोरीमागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध घेतला जात आहे. - [मेगाब्लॉकचा दिवस बदलला? शनिवारी मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक ब्लॉक; घर गाठणं होणार कठीण...](https://ajinkyabharat.com/megablockcha-day-badlu-shaniwari-central-railway-special-traffick-block-ghar-gathanam-honar-kathin/): Central Railway special traffic block : रेल्वेमार्गांवरील बदलांमुळं वेळापत्रकातही बदल. पाहा आणि त्या धर्तीवर प्रवासाची आखणी करा… Central Railway special traffic block : एरव्ही रविवार म्हटलं की रेल्वे मार्गांवर असणाऱ्या मेगाब्लॉकमुळं लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होणार ही बाब स्पष्ट असते. मात्र आता शनिवारीसुद्धा पॉवर ब्लॉकमुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान हा ब्लॉक लागू असेल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डरचं डी लाँचिंग करत न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासंदर्भातील कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री उशिरा 1.30 वाजल्यापासून रविवारी (30 - [कोल्हापूर कोर्टात अखेर हाणामारी झालीच; वकिलाचाच प्रशांत कोरटकरवर हल्ला; व्हिडिओ समोर](https://ajinkyabharat.com/video-kolhapur-corte-akhher-hanamari-jhalich-vakilachach-prashant-koratkarwar-halla-vidio-samor/): छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. कोल्हापूर : मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर (Prashant Koratkar) अखेर हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन (Court)  परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. - [जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालठाणा च्या विद्यार्थिनीचा नवोदय विद्यालयात गौरवपूर्ण प्रवेश](https://ajinkyabharat.com/jillha-council-primary-shala-malathana/): सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालठाणा येथील विद्यार्थिनी कु. रक्षा राजेंद्र सोळंके हिने जवाहर नवोदय विद्यालय, अकोला प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या आधीही या शाळेतील विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले असून, ही उज्ज्वल परंपरा रक्षा हिने पुढे चालू ठेवली आहे. या यशामध्ये शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अरुण निमकर्डे सर व वर्गशिक्षक अमोल ढोकणे सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांसाठी विशेष नवोदय वर्ग, गणितीय शॉर्ट कट्स शिकवणे, प्रश्नसंच सोडवून घेणे, तसेच शाळा सुटल्यानंतरही विशेष मार्गदर्शनाचे उपक्रम राबवले गेले. रक्षाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील (राजेंद्र सोळंके व भाविका सोळंके), मुख्याध्यापक, शिक्षक व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व - [Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'](https://ajinkyabharat.com/ajit-pawar-peak-debt-waiver-honars-naahi-ajit-pawrani-clearly-sangitalam-in-sangitalam/): Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे. बारामती: राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं. यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे. दरम्यान  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिककर्ज माफी होणार की - [जुन्या सेंट्रल नाक्यावर भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाने वेळेत आटोक्यात आणली](https://ajinkyabharat.com/junya-central-nashyavar-bhangar-bhangawala-fierce-fire-fire-fire/): अकोला महानगरपालिकेच्या नेहरू पार्क चौकातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या भंगार साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. अग्निशामक जवानांनी तत्काळ प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे. - [Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एका म्होरक्याला अटक; जमावाला भडकावल्याचा आरोप, पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र सुरूच!](https://ajinkyabharat.com/nagpur-violence-nagpur-violence-case-akhi-ek-mhorkyala-stuck-jamaavala-bhadkavalayacha-allegation-polisankadun-accused/): Nagpur Violance Update : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. Nagpur Violance Update : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील (Nagpur Violance) कारवाईसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता या प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. फैजान खातीबवर जमावाला भडकावल्याचा आरोप नागपूर हिंसाचार प्रकरणात फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावले असल्याची माहिती पुढे आली - [Amol Mitkari : आंब्याचा सिझन आल्यामुळे भिडे बेताल बरळतोय, बहुजनांच्या पोरांना हाताशी धरुन इतिहासाची मोडतोड करतोय; अमोल मिटकरींचा हल्लाबोल](https://ajinkyabharat.com/amol-mitkari-ambyacha-sijhan-alyamule-bhide-betal-betal-bahujananchaya-porrana-hatashi-dharun-itihasachi-modatod-kartod-karatoy-amol-mitkaricha-halbol/): Amol Mitkari: संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांना चांगलंच सुनावलंय. अकोला: शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्यनंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच, या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल - [Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ](https://ajinkyabharat.com/dhule-news-avaghya-both-gunani-hukli-army-huni-hanyachi-honyak-hyayan-higher-educated-tarunanam-uchallal-tokachan-paul-dhunya-hah/): Dhule News : अवघ्या दोन गुणांनी आर्मीत भरती होण्याची संधी हुकल्याने धुळ्यातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. Dhule News : आर्मीत (Indian Army) भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या धुळे (Dhule) तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुणाने अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्याने आलेल्या नैराश्यातून आपल्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अक्षय यशवंत माळी (21) (Akshay Mali) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील रामी गावातील अक्षय माळी हा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी झटत होता. कुटूंबातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र - [Maharashtra Weather Update: अवकाळीचं संकट! पुढील पाच दिवस धोक्याचे; हवामान विभागाचा अंदाज काय](https://ajinkyabharat.com/maharashtra-weather-update-avkikhan-crisis-pudhil-pach-day-dhokyache-havaman-department-department/): Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यात उष्णतेच्या पारा दिवसागणिक वाढत असताना चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगलीसह अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. - [अकोला येथील मास्टर पावर जलतरण तलाव येथील दिव्यांग जलतरणपटूंने राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले.](https://ajinkyabharat.com/akola-yethil-master-power-judge-talav-yethil-divyang-judge/): दि.21 ते 23 मार्च 2025 या कालावधीत दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन द्वारा रेशीम बाग मैदान नागपूर येथे आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जलतरण या प्रकारात मुलांनी दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य असे पदके पटकावले यामध्ये स्वर्गीय कन्नूभाई वोरा अंध विद्यालय मलकापूर अकोला चे विद्यार्थी कु. सृष्टी सावळे 17 ते 21 या वयोगटात 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, कु. ज्ञानेश्वरी इंगळे 13 ते 16 या वयोगटात 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, 17 ते 21 या वयोगटात शिवम सरदार 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक तसेच कुणाल तेलगोटे यांनी 50 मीटर पोहणेमधे कास्य पदक पटकावले. दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व - [Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-case-santosh-deshmukhanna-inhuman-mahan-kartanche-15-whideo-akhher-samor-ale-tya-vidiyamadhye-nemakam-kya/): Santosh Deshmukh Case: आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तास अमानुष मारहाण करताना तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो घेतले होते. हा सर्व डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे, तो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या घटनेने राज्यातील राजकारण देखील मोठ्या प्रमाणावर तापलं. या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी दिली आहे. पोलिसांना - [Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण](https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-chhagan-bhujbal-dhananjay-mundenna-ajitdadani-char-hat-lambch-contracts-chhagan-bhujbaanpasun-antar-rakhalam-vidyamandi-samityanchaya-appointment-church/): Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : विधिमंडळ समित्यांमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, या समितीत वादग्रस्त राहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीत घेण्यात आले आहे. मात्र माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना - [अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप](https://ajinkyabharat.com/ethics-gharwar-raid-nota-measures/): रात्री उशिरापर्यंत छापेमारी सुरू होती, त्यात तारिणी दास यांच्यासह एकूण 8 अधिकाऱ्यांचा समावेश होता. छाप्यात अनेक बँकांचे पासबुक, अनेक जमीन आणि गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली. पाटण्यात, IAS संजीव हंस यांच्याशी संबंधित निविदा घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी 8 अधिकाऱ्यांच्या जागेवर छापे टाकले. या कालावधीत पूर्णेंदू नगर येथील इमारत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तारिणी दास यांच्या घरातून 3 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या राहत्या घरातून अनेक व्यवहारांचे महत्त्वाचे पुरावेही सापडले आहेत. रोख मोजणीसाठी 4 मशिन मागविण्यात आल्या होत्या.5 नोटा मोजण्यासाठी टीमला 8 तास लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य अभियंत्यांच्या इतर ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. निवृत्तीनंतर 9 दिवसांनंतर 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात - [मौखिक कर्करोगाचा वाढतोय धोका; तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी आवर्जून करावी तोंडाच्या आरोग्याची तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला काय?](https://ajinkyabharat.com/oral-karkarogacha-vadhatoy-dhoka-tambakhuch-karna-avarjun-karavi-tondachya-arogyachi-tajanani-tajagancha-salala-kay/): Oral Cancer : मौखिक कर्करुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. सातारा : आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या (Oral Cancer)  रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखुजन्य (Tobacco) पदार्थांचे वाढते सेवन. आपल्या देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करुग्णांचे (Cancer) प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू, गुटखा, सिगारेट, किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. मौखिक कर्करोगाची लक्षणे कशी ओळखाल? मौखिक कर्करोगाची (ओरल कॅन्सर) सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडांत - [शेतकरी अडचणीत: कारंजा (रम) धरणामुळे शेतरस्ते जलमय, उपोषणाला सुरुवात](https://ajinkyabharat.com/shetkari-adchanit-karanja-rum-dharanamuhe-shetrasta-jalmay-nutrition-suruvat/): अकोला जिल्ह्यातील कारंजा (रमजानपूर) आणि नया अंदुरा येथील शेतकऱ्यांसाठी नवीन संकट उभे राहिले आहे. लघु पाटबंधारे विभागामार्फत कारंजा (रम) धरण (बॅरेज) बांधण्यात आले, परंतु या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे शेतरस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शेतीची मशागत आणि पेरणी करणे कठीण झाले आहे. नवीन रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण या गंभीर परिस्थितीमुळे कारंजा-रमजानपूर आणि नया अंदुरा येथील सुमारे २० शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीजवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची त्वरित सोय व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा अकोला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार बाळापूर, लघु पाटबंधारे विभाग तसेच स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याकडे निवेदने सादर केली होती. मात्र, प्रशासनाने - [पाकिस्तानी लष्करासाठी लज्जास्पद प्रकार, सिंध प्रांतात प्रथमच चीन लष्कराची नियुक्ती](https://ajinkyabharat.com/pakistani-lashkarasathi-lajjasap-type-sindh-pratinat-first-chinese-lashrachi-appointed/): China Army PLA Pakistan: सीपीईसी प्रकल्पात सिंध प्रांतातील थार कोल ब्लॉकमध्ये दोन वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहे. त्या ठिकाणी 6,500 चीनी नागरिक काम करत आहे. त्या नागरिकांची सुरक्षा ही चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक फेरे करण्यात आले आहे. Chinese Security In Pakistan: बलुचिस्तान आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हल्ल्यानंतर पाकिस्तानात हल्ले सुरुच ठेवले आहे. या हल्ल्यामुळे चीन चिंतेत आला आहे. पाकिस्तानमध्ये चिनी अभियंते आणि मजुरांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे चीन आपले सुरक्षा रक्षक पाकिस्तानात तैनात केले आहे. ड्रॅगनने प्रथमच आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडोर (सीपीईसी) प्रकल्पाची सुरक्षा चीन सैनिक करणार आहे. सीपीईसी प्रकल्पात गुंतलेल्या अभियंते - [‘नुसते विधान भवनात येतात अन्…’, ठाकरेंच्या आरोपांना सामंतांचं खोचक प्रत्युत्तर](https://ajinkyabharat.com/nusate-vidhan-bhavanat-yatat-an/): उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हणाले उदय सामंत?  उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ - [‘बरं झालं माझं लग्न झालं नाही’, मेरठ हत्याकांडानंतर असे का म्हणाले बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री](https://ajinkyabharat.com/baran-jhalam-majhan-lagna-jhalan-naahi-meerut-murder/): Bageshwar Dham Dhirendra Shastri : मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाने देशात खळबळच उडवली नाही तर अनेक नवरोबांना सुद्धा घाम फुटला आहे. घरातील निळ्या रंगाच्या ड्रमने त्यांची तंतरली आहे. त्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी सुद्धा त्यावर कटाक्ष टाकला आहे. Dhirendra Shastri Meerut : मेरठ हत्याकांडाने सध्या अनेक नवरोबांची झोप उडाली आहे. सौरभ राजपूत याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर अनेक पती घरातील निळ्या ड्रमविरोधात उतरले आहेत. काहींनी हा ड्रमच घराच्या बाहेर फेकला आहे. तर काहींनी त्याची जागा बदलली आहे. सौरभची हत्या केल्यानंतर या दोन्ही आरोपींनी त्याच्या शरीराचे तुकडे केले. निळ्या ड्रममध्ये सिमेंट सह ते पुराल्याचे समोर आले होते. या - [पुंडा (नंदिग्राम) येथे 'श्री' प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा](https://ajinkyabharat.com/punda-nandigram-yehe-sri-pranapratishta-and-kas-establishment-soh/): अकोट तालुका, पुंडा (नंदिग्राम) येथे २७ मार्च ते ३० मार्च २०२५ या कालावधीत ‘श्री’ प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. सदानंद महाराज गावंडे (विठ्ठल आश्रम, धोतर्डी), विदाचार्य श्री सागर पाठक गुरुजी (अकोला) आणि ब्रम्हवृंद यांच्या हस्ते हा पवित्र सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण: श्रीची नगर प्रदक्षिणा, गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापना, कुंडपूजन, स्नपन विधी,            जलाधिवास, धान्यधिवास, हवन, प्रतिष्ठा होम, पूर्णाहुती आणि महाआरती. गणमान्य व्यक्तींचा सत्कार समारंभ. भाविकांसाठी महाप्रसाद. मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान समारंभ: उमेश गभने (माजी नगराध्यक्ष, मौदा, नागपूर) महादेवराव पुंडकर (उद्योजक, टेक एमआयडीसी, अकोला) श्री शिवहरी वामनराव कुलट (सेवानिवृत्त शाखा - [रामनवमीसाठी अयोध्येत अकोल्याच्या अभ्यंकर परिवाराकडून 1 लाख रजगिरा लाडूंचे वाटप!](https://ajinkyabharat.com/ramnavamisathi-ayodhayet-aklychaya-abhyankar-parvarakadoon-1-lakh-rajgira-ladunche-watp/): अकोला: अयोध्येतील रामनवमी उत्सवाच्या दिवशी (6 एप्रिल) अकोल्यातील अभ्यंकर परिवाराकडून 1 लाख रजगिराचे लाडू मोफत वाटप करण्यात येणार आहे. संकल्प पूर्णत्वास मागील वर्षी अभ्यंकर परिवाराने 1 लाख लाडू वाटपाचा संकल्प घेतला होता. यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून परवानगी मिळाल्यानंतर आता मोठ्या उत्साहाने लाडू तयार करण्याचे काम सुरू आहे. विशेष तयारी हे लाडू बनवण्यासाठी 500 किलो गूळ आणि 500 किलो राजगिरा लाहीचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण परिवार आणि अकोल्यातील नागरिकांचे सहकार्य मिळत असून, दिवस-रात्र मेहनत सुरू आहे. 2 एप्रिलला लाडूंचा ट्रक अयोध्येस रवाना हे लाडू 2 एप्रिल रोजी ट्रकद्वारे अयोध्येला पाठवले जातील आणि राम भक्तांना मोफत प्रसाद म्हणून वाटप होईल. अकोल्याच्या नावाचा - [त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा](https://ajinkyabharat.com/tyaninich-dhananjay-mundenna-wachvalam-pan-grihantriyani-302-admission/): सत्य कधीच झाकत नाही, तुम्ही किती प्रयत्न केले तरी नियतीला मान्य नसतं. त्या लोकांनी कोणासाठी केलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठीच असे म्हणत आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. जालना : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांना वाचवलं आहे. त्यांनी हे डोक्यावर घेतलेलं पाप आहे, त्याचे परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावे लागेल, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केले. तसेच, धनंजय मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. धनंजय मुंडे - [IPL मुळे सरकारची तिजोरी भरली! इतकी झाली कमाई](https://ajinkyabharat.com/ipl-moole-sarkarchi-tijori-bharali-iti-jhali-earning/): IPL 2025 : IPL ही केवळ टूर्नामेंट नाही. तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची कमाई कशी होते? आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये अब्जावधींची उलाढाल सहज होते. IPL केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही तर एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. या क्रिकेटच्या महाकुंभात दरवर्षी खेळाडू, संघाचे मालक, ब्रॉडकास्टिंग कंपन्या आणि सरकारवर सुद्धा मोठी कमाई करते. पण जर BCCI टॅक्स देत नसेल तर आयपीएलच्या माध्यमातून सरकारची कोट्यवधींची - [हाडूकच घशात अडकलं, श्वासही घेता येईना, पंगतीतल्या जेवणानं अजोबा थरथरले; पुण्यात नंतर काय घडलं?](https://ajinkyabharat.com/hadukach-ghasht-adakalam-breathing/): 24 फेब्रुवारी रोजी इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात जेवताना 70 वर्षांच्या आजोबांनी चुकून हाड गिळलं होतं. त्यामुळे त्‍यांना खूप प्रचंड वेदना होत होत्‍या. प्राण कंठाशी येणं … याचा अक्षरश: प्रत्यय पुण्यात एका वृद्धाला आला. मात्र देवदूत बनून आलेल्या डॉक्टरांमुळे त्या वृद्धाची सुटका झाली आणि त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. ससून रुग्‍णालयात एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. अन्ननलिकेत हाड अडकून छिद्र झालं, पण डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे ते काढलं! यशस्वीपणे हाड बाहेर काढून डॉक्टरांनी वृद्ध नागरिकाला जीवनदान दिले. तसेच अन्‍ननलिकेचे छिद्र बुजविण्यासाठी स्‍टेंटही टाकला. ससूनमधील या शस्त्रक्रियेच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेमकं झालं तरी काय ? मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर येथील एका ७० वर्षीय वृद्धाने विवाह सोहळ्यात - [Sanjay Raut : ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल तेव्हा… संजय राऊतांचा शिंदेंना थेट इशारा](https://ajinkyabharat.com/sanjay-raut-jay-divashi-modi-shehansam-chhatra-tumchayavar-nasel-te-chappar-udel-tevha-sanjay-rautancha-shindenna-thet-gesture/): शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञता दाखवावी असे राऊत म्हणाले. त्यांनी शिंदेंच्या भाषेवर आणि मोदी-शहा यांच्या आधारावर अवलंबून राहण्यावरून चिंता व्यक्त केली. राऊतांनी शिंदेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे. तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले आहेत, तुम्ही आमच्यावर टीका करता, आम्ही तुमच्यावर करतो,पण ज्या प्रकारची भाषा ते ( शिंदे) उद्धव ठाकरेंबद्दल वापरता, त्यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार शिंदे आणि - [पानपट्टी चालक ते विधानसभा उपाध्यक्ष; अण्णा बनसोडे यांचा संघर्ष स्फूर्तीदायक!](https://ajinkyabharat.com/panapatti-driver-te-vidhan-sabha-deputy-speaker-anna-bansode-or-struggle/): Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्ष पदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. तळागाळातील व्यक्ती मोठं मोठ्या पदावर विराजमान होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. संधीला प्रसन्न करणे प्रत्येकाला जमत नाही. काहींना ती संधी मिळते. तिचे ते सोनं करतात. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. तळागाळातील व्यक्तीला संधी प्रसन्न झाल्याचे गौरवोद्गार अनेकांनी काढले. पान टपरी चालक ते आता संविधानिक पदावरची ही झेप अगदीच सोपी नव्हती. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या कार्याने आणि निवडीने अनेकांना राजकारणात येण्याची आणि नाव काढण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल. अजितदादांनी केले कौतुक “संविधानाने प्रत्येक सामान्य - [पडीक शेतात भीषण आग – अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ](https://ajinkyabharat.com/padik-shetat-fierce-fire-fire-fire/): बोरगाव मंजू, अकोला: राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाशिबा गावाच्या पडीक शेतात २६ मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच परिसर व्यापल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अग्निशमन दलाची तातडीची कारवाई भरतीया गोडावूनच्या जवळील जंगल भागात लागलेली ही आग काही वेळातच गोडावूनच्या परिसरात पसरली. अकोला अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. पोलिस प्रशासनाचा तातडीचा हस्तक्षेप या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश चाटे, संजय भारसाकडे, अमोल मोरे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत योग्य ती कारवाई केली. मोठी दुर्घटना टळली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी वेळीच सतर्कता - [काटेपूर्णा धरणात जलसाठ्याचा वाढीव टक्का – अकोला शहरासह ६४ गावांना दिलासा](https://ajinkyabharat.com/katapurna-dharanat-jalsathyacha-vadhiv-takka-akola-sharasah-%e0%a5%ac%e0%a5%aa-gavana-dilsa/): ▪️ काटेपूर्णा धरणात गेल्या वर्षीपेक्षा ०.३४% अधिक जलसाठा▪️ अकोला शहर आणि ६४ गावांचा मुख्य जलस्रोत सुरक्षित अकोला (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे काटेपूर्णा धरण सध्या ०.३४ टक्के अधिक जलसाठा राखून आहे. या धरणावर संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी आणि ६४ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.  मागील वर्षाच्या तुलनेत अधिक जलसाठा: २०२३ मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने धरणात केवळ ८१.३२% जलसाठा शिल्लक राहिला होता. मात्र, २०२४ मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऑगस्टमध्ये धरण १००% भरले आणि पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला.  अकोला जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी सकारात्मक चित्र: 👉 काटेपूर्णा धरण १० दरवाज्यांचे असून, हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण मानले जाते. 👉 जलसाठ्यात - [उज्ज्वल निकमांच्या कोर्टातील युक्तिवादातील 'ती' गोष्ट दमानियांना खटकली, वेगळ्याच हालचालींचा संशय बोलून दाखवला](https://ajinkyabharat.com/ujjwal-nikamachanya-court/): Santosh Deshmukh Murder case: उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात सुदर्शन घुले हा गँगचा लीडर होता, असा उल्लेख केला होता. यावरुन अंजली दमानिया यांनी शंका बोलून दाखवली. बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याची बुधवारी बीड मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील असलेल्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी पहिल्यांदाच यु्क्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) सविस्तर घटनाक्रम मांडत काही पुरावे सादर केले. मात्र, उज्ज्वल निकम यांच्या न्यायालयातील युक्तिवादातील काही गोष्टींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्या गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याला वेगळे ‘वळण’ देण्याचा प्रयत्न - [Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी घडामोड, सुदर्शन घुलेसह तिघांनी दिली हत्येची कबुली](https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murder-case/): Santosh Deshmukh Murder Case: विशेष सरकारी वकील अॅडवोकेट उज्वल निकम यांनी न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून हे प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात युक्तीवाद केला आहे. त्यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब घेण्यात आले. हे सर्व जबाब गोपनीय आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केल - [लोकच कुणाल कामराच्या खात्यावर पाठवतायेत पैसे! 2 दिवसात जमले 4 कोटी 7 लाख रुपये, कारण...](https://ajinkyabharat.com/lokach-kunal-kamrachaya-khatyavar-pathavayet-paisa-2-days-jamle-4-koti-7-lakh-reason/): Kunal Kamra Gets Huge Donations: कुणाल कामरा वादात सापडाला असला तरी जगभरातून त्याच्या खात्यावर पैसे पाठवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. Kunal Kamra Gets Huge Donations:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याने स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेनेच्या वतीने मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 353 (b) 1  म्हणजेच, सोशल मीडियावर  खोटी बातमी पसरवणे व समाजात अशांती पसरवणे, कलम 352 (2) दोन गटांमध्ये वैर निर्माण करणे तथा शांतता भंग करणे, 356 (2) प्रतिष्ठत व्यक्तीची बदनामी करणे अशी कलम लावण्यात आली आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास आर्थिक दंड व साधा कारावास शिक्षेची - [पातुर तालुक्यातील देऊळगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ – लाखोंचा ऐवज लंपास](https://ajinkyabharat.com/patur-talukyati-deaugav-yhet-chorratyancha-dhumaku-millions-and-millions-of-lampas/): चार ते पाच घरे फोडून रोकड आणि दागिन्यांची चोरी  पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊळगाव येथे 25 मार्चच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.  चोरीचा सविस्तर घटनाक्रम: चोरट्यांनी पत्रकार गोपाल बदरके आणि त्यांचे भाऊ संदीप बदरके यांच्या घरात प्रवेश करून 1.58 लाख रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4.33 लाखांचा ऐवज चोरून नेला. बदरके यांनी शेत विहीर बांधकामासाठी बँकेतून मोठी रक्कम काढली होती, जी कपाटात ठेवली होती. त्यांच्या घरातील दरवाज्याला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी आत प्रवेश - [महिला शेतकऱ्यांचा केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते गौरव](https://ajinkyabharat.com/women-shetkyancha-union-minister-yanchaya-hastay-gaurav/): विवरा, पातुर: अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘ डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शारदाताई पवार उत्कृष्ट महिला पुरस्कार’ पातुर तालुक्यातील ग्राम विवरा येथील प्रगतिशील महिला शेतकरी वंदना धोत्रे आणि देविदास धोत्रे यांना प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान हा पुरस्कार केंद्रीय दळणवळण व रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते 22 मार्च रोजी अमरावती येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष गजानन फुंडकर, खासदार बलवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे आणि आमदार सुलभाताई खोडके आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.  अनेक कृषी - [पाणी फाउंडेशन स्पर्धेत पिलकवाडी येथील समता महिला शेतकरी गटाला दुसरा क्रमांक](https://ajinkyabharat.com/paani-foundation-sports-pilkwadi-yethil-samata-mahila-shetkari-gatala-second-serial-number/): महिलांची एकजूट आणि प्रयत्नांचा विजय समता शेतकरी गटाच्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील दुसरा क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशामागे जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक श्री. संजय राणे सर आणि श्री. प्रमोद नाळे सर यांचे मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायतीचा सक्रिय पाठिंबा होता. अकोट, अकोला: अकोट तालुक्यातील पिलकवाडी या लहानशा गावातील ‘समता महिला शेतकरी गटाने’ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या गटातील 12 महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या आणि समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले. मुख्य ठळक मुद्दे: ✅ गावाच्या विकासासाठी 12 महिलांनी स्थापन केला समता महिला शेतकरी गट✅ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी तालुक्यात दुसरा क्रमांक✅ ग्रामपंचायत व - [आफ्रिका टू मुरुड व्हाया अलिबाग... समुद्रकिनाऱ्यावरील डोंगरकड्यावर असलेला तो भव्य महाल कोणाचा?](https://ajinkyabharat.com/africa-to-murud-vaaya-alibag-samudrakinyavaril-dongarkadyavar-aslela-to-grand-mahala-konacha/): Raigad District History : कोकणातील समुद्रकड्यावर आहे एक असा महाल, ज्याचा थेट सिद्दी राजवटीशी संबंध; पाहा कुठंय ये ठिकाण Raigad District History : भारताच्या, किंबहुना एकट्या महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता असे काही संदर्भ आढळतात की वेळोवेळी हे संदर्भ भारावून सोडतात आणि कैक प्रश्न मनात घर करून जातात. अशाच इतिहासप्रेमींसाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड हे एक उत्तम ठिकाण. अलिबागपासून (Alibaug) तास, दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी आलं असता अथांग समुद्रात मध्यावरच उभा असणारा आणि लाटांचा मारा सोसणारा अभेद्य मुरूड जंजिरा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकासाठीच एक पर्वणी. जंजिरा किल्ल्यासोबतच इथं एक अशी एक अप्रतिम वास्तूसुद्धा इतिहासाची साक्ष देत शतकभरापासून इथंच उभी आहे. समुद्रकिनाऱ्याला - [8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?](https://ajinkyabharat.com/8th-pay-commission-eighth-pay-commission/): 8th Pay Commission: वेतन आयोग भारतातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी पगार, पेन्शन आणि मिळणाऱ्या लाभांमध्ये सुधारणांचा आढावा घेतो आणि शिफारस करतं. 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 19 हजारांनी वाढेल असं Goldman Sachs ने सांगितलं आहे. वेतन आयोगात सुधारणा केल्यानंतर 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीधारकांना याचा फायदा मिळणार आहे. वेतन आयोग म्हणजे काय? वेतन आयोग ही सरकार-नियुक्त संस्था आहे जी भारतातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन, पेन्शन आणि लाभ सुधारणांचा आढावा घेते आणि शिफारस करते. आर्थिक परिस्थिती, महागाई आणि राहणीमानाच्या खर्चावर आधारित वेतनश्रेणी सुधारण्यासाठी ते वेळोवेळी - [Summer Health Tips: उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने काकडी चे सेवन केल्यास शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम](https://ajinkyabharat.com/summer-health-tips-the-same-thing-is-that-of-the-kakdi-chai-capor/): काकडी ही अशीच शरीरात थंडावा निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते. मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. उन्हाळ्यात (Summer) गरमीने अंगाची लाही लाही होते आणि उकाड्याने घामाच्या घारा वाहू लागतात. अशा वेळी शरीरात गारवा निर्माण करतील अशी फळे, भाज्या खाणे आपण जास्त पसंत करतो. प्रवासादरम्यान अशा गोष्टी खाल्ल्यास थकवा कमी होती. काकडी ही अशीच शरीरात थंडावा निर्माण करणारी असल्यामुळे उन्हाळ्यास अनेकांना गारेगार काकडी खाण्यास फार आवडते. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती शरीरास पोषक देखील असते. मात्र ही खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे - [ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल](https://ajinkyabharat.com/atm-fee-hike-atmmdoon-money-money-in-kadhanam-1-passun-tera-gagar-interchange-fee/): ATM Fee Hike : आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. नवे नियम लवकरच लागू होणार आहेत. ATM Fee Hike नवी दिल्ली : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचें शुल्क 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहेत. देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे. एनपीसीआयनं 13 मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय व्यवहारांसाठी  7 रुपयांचं  इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे. - [ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त](https://ajinkyabharat.com/uddhav-thakaranchi-fasavanuk-shiv-sainikancha-betrayal-snehal-jagatapachanya-nationalist-entry/): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रायगड जिल्ह्यात मोठा झटका देणाऱ्या स्नेहल जगताप यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायगड : विधानसभा निवडणुकीतील शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवार आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप (Snehal jagtap) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर रायगड जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आक्रमक झाल्याचं पहावयास मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी माणगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत स्नेहल जगताप यांच्यावर अनेक घणाघात केले आहेत. स्नेहल जगताप यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. याशिवाय त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याचा दावा देखील या शिवसैनिकांनी केला. ज्यांच्या जीवावर यंदाची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली त्या निष्ठावंत शिवसैनिकांचा आणि उद्धव ठाकरेंचा त्यांनी  विश्वासघात व भ्रमनिरास केल्याची - [संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला](https://ajinkyabharat.com/sambhajirajenni-history-samjun-ghywa-magach-vaghya-kutrachaya-samadhivarun-history-practice-sonavani/): एकीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्‍याची समाधी 31 मे पर्यंत हटविण्याची मागणी केली असता, दुसरीकडे हा होळकर कुटुंबीयांचा अवमान असल्याचे संजय सोनवणी यांनी म्हटलं आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद शमतो ना शमतो तोच आता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावरील (Raigad) वाघ्या कुत्र्‍याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे. वाघ्या कुत्र्‍याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तेथून हटविण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तर, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही त्याचे समर्थन करत इतिहासात वाघ्या कुत्र्‍याचा संदर्भ नसून तो राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून आल्याचे म्हटले होते. आता, वाघ्या कुत्र्या संदर्भात कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही हे खोटे आहे, शिवाजी महाराजांसोबत - [योग गुरु पवन सिंगल यांचे आकस्मिक निधन – मृत्यूपूर्वी दीड तास योगसाधना आणि 3 किमी वॉक](https://ajinkyabharat.com/yoga-guru-pawan-single-yanche-accidental-death-mritupurvi-did-tas-yogasadhana-aani-3-km-walk/): अशोक नगर, उत्तर प्रदेश: प्रसिद्ध योगाचार्य पवन सिंगल (वय 54) यांचे अचानक निधन झाले आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे दीड तास योगसाधना केली आणि तीन किलोमीटर चालले. मात्र, प्रशिक्षण केंद्रात जात असताना त्यांच्या कारमध्येच त्यांचा मृत्यू झाला.   आरोग्यासाठी समर्पित जीवन पवन सिंगल यांनी आपले संपूर्ण आयुष्य योग आणि आरोग्यासाठी समर्पित केले होते. ते दररोज 3-4 किमी धावत, दीड तास योग करत, आणि अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले होते. त्यांच्या काही विक्रमांमध्ये— ✅ 11 तासांत 100 किमी पाण्यात राहण्याचा विक्रम✅ 8 तासांत 3,600 सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम✅ 17 वेळा रक्तदान   मृत्यूपूर्वीचे अंतिम क्षण रविवारी पहाटे 2 वाजता उठून त्यांनी नेहमीप्रमाणे - [सांगोला: भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी](https://ajinkyabharat.com/sangola-fiercely-impatient-wife-wife-mrityu-mulga-gambhir-wounds/): सांगोला: सांगोला तालुक्यातील शिरभावी गावाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघाताचा घटनाक्रम धनंजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी सुवर्ण क्षीरसागर आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुवर्ण क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर धनंजय क्षीरसागर यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. त्यांचा मुलगा ब्रम्हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने पुढील उपचारांसाठी मिरज येथे हलवण्यात आले आहे. गावात शोककळा अपघात गावाजवळच घडल्यामुळे गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शिरभावी गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.     - [Azad Maidan : आझाद मैदानातील तो भाग आंदोलनासाठी राखीव ठेऊ, सरकारची ग्वाही; 28 वर्षांपूर्वीची याचिका निकाली](https://ajinkyabharat.com/azad-maidan-azhad-maidanchal-bhaag-andwantasathi-rakhi-s/): Azad Maidan Protest : मंत्रालयाच्या परिसरात होणाऱ्या आंदोलनाचा त्रास तिथल्या रहिवाशांना होतो अशी तक्रार करत नरिमन पॉईंट आणि चर्चगेट रहिवासी संघटनेने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मुंबई : आझाद मैदानातील कुंपण घातलेला ‘तो’ भाग आंदोलनांसाठी राखीव (Azad Maidan Protest) असल्याचं लवकरच जाहीर करू अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) दिली आहे. येत्या 2 एप्रिलला जाहीर होणाऱ्या गैझेटमध्ये त्याचा उल्लेख केला जाईल अशीही ग्वाही सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणी 28 वर्षांपूर्वी दाखल झालेली याचिका अखेर उच्च न्यायालयाकडून निकाली काढण्यात आली आहे. नरिमन पॉईंट आणि चर्चगेट रहिवासी संघटनेनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका तब्बल 28 वर्षांपूर्वी दाखल - [झाडाच्या आड लपून वाहनांवर कारवाई? – वंचित बहुजन आघाडीचा निषेध, आंदोलनाचा इशारा](https://ajinkyabharat.com/jhadachaya-aad-lapun-vehicle-action/): अकोला: उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांकडून झाडाच्या आड लपून वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. याविरोधात त्यांनी जिल्हाधिकारी अकोला मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले असून, अशा प्रकारच्या कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे. गाड्या अत्याधुनिक, पण वेगमर्यादा जुन्याच? वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या काळात रस्ते आणि वाहने अत्याधुनिक झाले असून, गाड्या वेगाने धावतात. मात्र, दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा किंचित जरी वेग वाढला तरीही कारवाई केली जात आहे, हे अन्यायकारक आहे. सरकारला इशारा – कारवाई थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन या संदर्भात जर लवकरात लवकर कारवाईचा हा प्रकार थांबवला गेला नाही, तर वंचित बहुजन आघाडी - [पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी](https://ajinkyabharat.com/panitanchain-stricken-gramasthancha-sholay-style-movement-khambora-panipurwatha-yojana-abiyashi/): खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे. खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात आली असली तरीही पुरवठा सुरळीत न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. ७३ कोटींची योजना अपयशी? खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या ७३ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या कामांपैकी १००% कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, तरीही या भागातील १५ ते २० गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ग्रामस्थांचा इशारा – मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन यावेळी ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी किमान तीन दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. - [वाडेगाव येथे स्कूल वेनला ट्रकची जोरदार धडक – १० विद्यार्थी जखमी, ३ गंभीर; नागरिकांचा रस्ता रोको](https://ajinkyabharat.com/wadegaon-yehethe-school-venla-truckchi-strong-block-10-students-jakhmi-3-serious-citizens-stop-stop/): अकोला: अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आज सकाळी एका भरधाव ट्रकने शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल वेनला जोरदार धडक दिली, यात १० विद्यार्थी जखमी झाले असून ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. प्राप्त माहितीनुसार, विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावल्याने हा भीषण अपघात घडला. ट्रकने वेनला मागून धडक दिल्यानंतर तो झाडावर जाऊन आदळला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. - [पातुर तालुक्यात बेलुरा रोडवर खनिज चोरी प्रकरणी चार ट्रॅक्टर जप्त](https://ajinkyabharat.com/patur-talukya-belura-roadwar-mineral-theft-case-four-tractor-seized/): पातुर: तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खनिज चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई करत चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले. बाळापूर उपविभागीय अधिकारी बक्षी साहेब आणि पातुर तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांनी खनिज चोरी रोखण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. २४ मार्च रोजी रात्री गस्त घालताना बेलुरा रोडवर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. महसूल पथकाने धाडसाने कारवाई करत मुरुमाने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केले. कारवाईमध्ये महसूल अधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग या कारवाईत पातुर तहसीलच्या मंडळ अधिकारी श्रीमती सेफाली देशमुख, तलाठी डी. के. देशमुख, तलाठी मिलके, अमित सबनिस, तलाठी गवई तसेच तलाठी डाबेराव, तलाठी नाईक, विनोद - [अकोल्याच्या अमृता सेनाड यांचा विक्रम – 12 हजार स्क्वेअर फुटांवर गणपतीची भव्य रांगोळी,](https://ajinkyabharat.com/aklychaya-amrita-senaad-yancha-vikram-12-thousand-square-footer-ganpatichi-grand-rangi/): अकोला: अकोल्याच्या प्रसिद्ध रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी तब्बल १२ हजार स्क्वेअर फुटांवर गणपती बाप्पांची भव्य रांगोळी अवघ्या २३ तासांत साकारत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नंद गणपती संग्रहालयाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या रांगोळीमध्ये अडीच हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. अकोला-मुर्तीजापूर महामार्गावरील दीप पुरातन वास्तू संग्रहालयाच्या पटांगणावर अमृता सेनाड यांनी ही कलाकृती साकारली. विशेष म्हणजे, एकट्या महिलेने रेखाटलेल्या सर्वात मोठ्या रांगोळीची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. याआधीही विक्रमी रांगोळीचा अनुभव अमृता सेनाड यांनी यापूर्वीही ६ हजार स्क्वेअर फुटांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली होती. गणपती बाप्पांची रांगोळी तयार करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न - [...म्हणून स्ट्राइक देऊन 97 रनवर खेळणाऱ्या श्रेयसला शतक पूर्ण करु दिलं नाही; शशांकचा खुलासा](https://ajinkyabharat.com/mhanun-strike-deon-97-runwar-khenya-khenya-shreyasala-santak-karu-dil-nahi-nahi-shashankcha-revealed/): IPL 2025 Why PBKS Skipper Shreyas Iyer Missed Out Century: श्रेयस अय्यरने 42 बॉलमध्ये नबाद 97 धावा केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र तसं काय घडलं नाही जाणून घ्या… IPL 2025 Why PBKS Skipper Shreyas Iyer Missed Out Century: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच आपल्या नवीन संघाकडून खेळताना आयपीएल 2025 च्या पर्वाला विजयासहीत सुरुवात केली. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये श्रेयसने कॅप्टन्स नॉक म्हणजेच कर्णधाराला शोभेल अशी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. श्रेयसने 42 बॉलमध्ये नबाद 97 धावा केल्या. सामनाच्या शेवटकडे असताना श्रेयसचा संघ सहकारी शशांक सिंहने केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे श्रेयस शतकापासून तीन धावा दूर राहिला. मात्र एवढा - [धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात नवजात बालकाचा मृतदेह](https://ajinkyabharat.com/dhakkadayak-mumbai-aircraft-kachyachaya-dabyat-newborn-balkacha-dead/): मुंबई विमानतळावर अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याच उघडकीस झालं आहे. एका नवजात बालकाचा मृतदेह शौचालयात सापडलं आहे. मुंबई विमानतळावरील शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. मंगळवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नवजात बाळाला पाहिले. यानंतर, विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि जवळच्या पोलिस स्टेशनला याची माहिती देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बाळाला ताबडतोब रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर नवजात बाळाला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. नवजात बाळाला कोणी फेकले याचा शोध - [India-US Tariffs: संकटाची जाणीव, मोदी सरकारची कवायत... टॅरिफ संघर्ष मिटणार? जाणून घ्या काय आहे प्लॅन](https://ajinkyabharat.com/india-us-tarifs-sankatachi-janiiv-modi-sarkarchi-kavayat-turif-struggle-erased/): US Tariffs on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या सापळ्यात जगातील देशांना अडकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातून भारत आणि इतरांना बाहेर पडणे भाग आहे. भारताला ट्रम्प यांची चाल कळून चुकली असून यासाठी सरकारी कितीही किंमत मोजायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनेही हे पूर्णपणे समजून घेतले आहे म्हणूनच कदाचित सरकार अमेरिकन वस्तूंवरील कर माफ करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  हायलाइट्स: २ एप्रिलपासून अनेक देशांवर कर लादण्याची ट्रम्पची धमकी २३ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवरील कर कमी करण्याचा भारताचा विचार अमेरिकेला होणारी $६६ अब्जची निर्यात वाचवण्याचा सरकारचा उद्देश आहे नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच २ एप्रिलपासून भारतासह जगातील बहुतेक देशांवर - [Meghana Bordikar : बुलढाण्याच्या टक्कल व्हायरसवरुन दिशाभूल, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवर हक्कभंग](https://ajinkyabharat.com/meghana-bordikar-buldhanyachaya-takkal-vahirsavun-dishabhul-minister-of-state-for-health-meghna-bordikranwar-haqqbhang/): Minister Meghna Bordikar News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला आहे. बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणावरून हा हक्कभंग दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतंय. मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडल्याचे अधिवेशनात बघायला मिळाले. आैरंगजेबाच्या कबरीवरून हे अधिवेशन गाजताना दिसले. आता भाजपाच्या एका महिला राज्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हा हक्कभंग दाखल केलाय. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिल्यावरून हा हक्कभंग दाखल करण्यात आला. बुलढाण्यात लोकांना - [Nashik Crime : नाशिक हादरलं, आई मजुरीसाठी बाहेर असताना घरात घुसून मुलीवर सामूहिक अत्याचार](https://ajinkyabharat.com/nashik-crime-nashik-hadlun-aayi-majuriisathi-bahra-asatana-gharat-gharat-mukun-mulivar-mass-atrocities/): Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. मागच्या आठवड्यात एक खून झाला होता. आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. मागच्या आठवड्यात रंगपंचमी खेळल्यानंतर दोन सख्ख्या भावांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. पुण्याप्रमाणे नाशिकही महिलांसाठी सुरक्षित नसल्याच यातून दिसून येतय. महिला सुरक्षेसाठी विविध कठोर कायदे बनवूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही घटना घडली. या प्रकरणात पाच संशयित आरोपी फरार आहेत. नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांचे - [प्रेमासाठी वाट्टेल ते ! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते,त्याने थेट 14…](https://ajinkyabharat.com/premasathi-wattail-te-girlfriendla-gift-danyasathi-paisa-navhetayanete-theate-14/): प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते. चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीरांनी जो कारनामा केला ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांनी चक्क प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते. चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीर चक्क चोर बनले. हो, हे खरं आहे. एका प्रेमवीराने त्याच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी आणि शॉपिंग करून देण्यासाठी पैसे नसल्याने दोघांनी 1-2 नव्हे तब्बल 14 बाईक्स चोरल्या. तर दुसरीकडे पत्नीच्या विरहामुळे दु:खी झालेल्या एकाने 15 बाईक्स पळवल्या. सिडको पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या बाईक्सही - [अकोला: प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी](https://ajinkyabharat.com/akola-project-based-well-educated-unemployed-youth/): राज्यातील विकासासाठी घरदार आणि शेतजमिनी देऊन शासनाची उन्नती करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना सध्या उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या न दिसत असून, अनेक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. जमीन अधिग्रहित करून उदरनिर्वाहाचे साधन गमावलेले या युवकांना आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातमजुरी करण्याची वेळ आली आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे प्रकल्पग्रस्त युवकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. सरकारने त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे. याच विरोधात आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘उठक बैठक’ आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात प्रकल्पग्रस्त युवकांनी थेट उटबशा काढून शासनाच्या निषेधार्थ आवाज उठवला. प्रकल्पग्रस्त युवकांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही शासनाच्या विकासासाठी शेतजमीन दिली, त्यावर घरं बांधली, - [औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अत्यंत खळबळजनक दावा](https://ajinkyabharat.com/aurangzebane-shambhurajenna-manusmritiyapramanye-malam-kangrakreschaya-badya-netu/): औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारले. मारण्याची पद्धत पंडितांनी औरंगजेबाला सांगितली. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमाचा पुन्हा गौरव होत आहे. तर, दुसरीकडे औरंगजेबचा क्रूर इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद पेटला आहे. नागपूरात हिंसाचाराचा प्रकार घडला. नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारले असे वादग्रस्त वक्तव्य दलवाई यांनी केले आहे. ‘मारण्याची पद्धत पंडितांनी औरंगजेबाला सांगितली असं म्हणत इतिहासातील वस्तूस्थिती दुर्लक्षित करता येणार - [Kalyan News : शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून प्रचंड मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल](https://ajinkyabharat.com/kalyan-news-shiv-sena-shinde-gatachaya-maji-corporator-mahilekdoon-prachanda-marhan-wideo-social-mediawar-voile/): Kalyan Former Corporator beaten by woman : कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने प्रचंड मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रदीप भणगे, ठाणे : कल्याणमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या (Shiv Sena) माजी नगरसेवकाला एका महिलेने प्रचंड मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राणी कपोते असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तर मोहन उगले असं माजी नगरसेवकाचं नाव आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरुन दोघांमध्ये वाद झाला. यावेळी महिलेने माजी नगरसेवकाला प्रचंड मारहाण केली. मारहाण करणारी महिला ही शिवसेनेचीच महिला कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे - [अकोटमध्ये शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप](https://ajinkyabharat.com/akotamidhya-teacher-aamdar-kiran-sairak-yanchaya-nidhitun-educational-literature-watp/): अकोट: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ऍड. किरण सरनाईक यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय, अकोट येथे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. २५ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील ५० शाळांना ३८० ग्रीन बोर्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ऍड. महेशभाऊ गणगणे, छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शिरीष पोटे, सचिव डॉ. मेघना पोटे, प्राचार्य पी. बी. रावणकर, तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयक उपस्थित होते. शिक्षकांसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आमदार सरनाईक यांचे आश्वासन शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी शासन दरबारी लढा देण्याची ग्वाही - [सतत जांभई येत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा; तुम्हाला असू शकतात 'या' आरोग्यविषयक गंभीर समस्या](https://ajinkyabharat.com/continuous-jambhai-yet-asaayas-lagch-drmana-bhetta-tumhala-asu-shakatat/): Excessive Yawning Disease Symotoms: आपल्याकडे सामान्यपणे जांभईला झोप किंवा कंटाळ्याशी जोडलं जातं. मात्र वारंवार जांभई येत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. सतत जांभई येण्याचा नेमका अर्थ काय असतो आणि ते कशाकडे इशारा करतं जाणून घ्या… सामान्यपणे जांभईला झोप येण्याशी किंवा कंटाळा येण्याशी जोडून पाहिलं जातं. जांभई दिल्याने मेंदू आणि शरीराला आळस झटकण्याची संधी मिळते असं म्हटलं जातं. मात्र तुम्हाला दिवस-रात्र सातत्याने जांभई येत असतील तर हा प्रकार हलक्यात घेता येणार नाही. वारंवार जांभई येणं हे अनेक आजारांचं लक्षणं मानलं जातं. याचसंदर्भात जाणून घेऊयात… जास्त जांभई देणे म्हणजे काय? सातत्याने आणि नियमितपणे जांभई येत असेल तर हृदयासंदर्भात किंवा थेट मानसिक - [मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या](https://ajinkyabharat.com/mumbai-toon-ankhi-ekhi-shaharrasathi-dhawanar-vande-bharat-kasa-kasa-asal-marg-janaun/): Vande Bharat Route: मुंबईकरांसाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार Vande Bharat Route: भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. नागरिकांचा प्रवास आणखी सोप्पा होण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत. रेल्वेने जेव्हापासून सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत सुरू केली आहे तेव्हापासून नागरिकांचा प्रवास सुकर झाला आहे. रेल्वेकडून आणखी एका मार्गावर वंदे भारत धावणार आहे. नवीन मार्गावर मुंबई- गोवा आणि मंगळुरू-गोवा हे दोन्ही मार्ग एक करुन थेट मुंबई आणि मंगळुरूला जोडण्यात येईल. झी न्यूजच्या माहितीनुसार, या अपग्रेडमुळं प्रवासाचा वेळ 12 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी 5.25 वाजता रवाना होते आणि दुपारी 1.10 - [DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?](https://ajinkyabharat.com/dc-vs-lsg-rishabh-pantchi-jhirovar-out-hounhi-2-kotchi-earnings/): Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत 18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या तिन्ही भूमिकांमध्ये अपयशी ठरला. ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सुरुवात अपेक्षित झाली नाही. लखनौला सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सकडून रंगतदार सामन्यात 1 विकेटने पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात ऋषभ पंत अपयशी ठरला. पंत या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र पंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून आपल्या भूमिकेला न्याय देऊ शकला नाही. पंतने बॅटिंगने निराशा केली. पंतला भोपळाही फोडता आला नाही. तसेच पंतने विकेटकीपर म्हणूनही काही चुका केल्या, ज्या - [दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य](https://ajinkyabharat.com/disha-salian-episode/): दिशा सालियनच्या वडिलांनी आज अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवर दबाव होता असा आरोप करण्यात येत आहे. मात्र याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले सतीश सालियन?   मागच्या पाच वर्षांमध्ये तुमच्यावरती दबाव होता का? आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर - [अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर](https://ajinkyabharat.com/akola-mahapalikecha-10-92-kotincha-shilkicha-artha-sankalp-best-regards/): अकोला: अकोला महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा ₹10.92 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त लहाने यांनी आज सादर केला. ₹1456.83 कोटींच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ₹1445.91 कोटी खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, नवीन कर वाढ नसल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. तसेच, शहरात इ-बस सेवा सुरू करण्यासाठी खडकी झोन येथे बस स्टेशनसाठी ₹10 कोटी आणि चार्जिंग पॉइंटसाठी ₹2.5 कोटींच्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे आर्थिक प्रवाह: 🔹 महसूल खर्च: ₹322.69 कोटी🔹 भांडवली खर्च: ₹935.80 कोटी🔹 असाधारण ऋण व निलंबन लेखे: ₹187.42 कोटी महापालिकेने हद्दवाढ भागातील विकासकामांसाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेला - [Mahila Samridhi Yojana : भाजपने सत्ता मिळवताच आणखी एका राज्यात लाडक्या बहिणींना दिलासा, तब्बल २५०० रुपये मिळणार, योजना काय?](https://ajinkyabharat.com/mahila-samridhi-yojana-bjps-power-to-power/): Delhi Govt State Budget 2025 Highlights : दिल्लीच्या​ मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. ​दिल्ली सरकारने प्रथमच सभागृहात ​एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला​ आणि अर्थसंकल्पात महिलांना ​आर्थिक मदत देण्यासाठी ५१०० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये ​महिला समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा २५०० रुपयांचीही​ घोषणा केली गेली. हायलाइट्स: CM रेखा गुप्ता यांनी दिल्लीसाठी एक लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला महिलांसाठी ‘महिला समृद्धी योजने’वर ५१०० कोटी रुपये खर्च केले जातील महिलांच्या सुरक्षेसाठी ५० हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी फेब्रुवारीमध्ये सरकार स्थापनेनंतर आपल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प (बजेट) सादर केला आहे. मुख्यमंत्री - [बलाढ्य अमेरिकेचा War Plan फुटला! कुठे नि केव्हा होणार होता हमला? ट्रम्पच्या टीमकडून मोठी चूक](https://ajinkyabharat.com/baladhya-amancha-war-plan-footla-kuthe-ni-kevha-honar-hota-attack/): America War Plan Leak : अमेरिकेचा वॉर प्लॅन अचानक फुटल्याने लष्करी अधिकारी, गुप्तहेर खात्याची एकच तारांबळ उडाली. किती आणि केव्हा हल्ला करणार हे अगोदरच उघड झाले. ही गुप्त योजना कशी फुटली यावरच आता खल करण्याची वेळ अमेरिकेवर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटची एक चूक समोर आली आहे. हुती बंडखोरांवर हल्ला करण्याची गुप्त योजनाच फुटल्याने ट्रम्प प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. या गुप्त योजनचा एका पत्रकाराच्या हाती लागली. यामुळे अमेरिकन प्रशासनाच्या कारभारवर सगळीकडून एकच टीका झाली. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेत कोण अशी चूक करतेय, कोण घर का भेदी आहे, याची चौकशी सुरू झाली आहे. येमन आणि हुती बंडखोरांशी संबंधित सर्व माहितीच उघड - [Prashant Koratkar आत, पोलीस स्टेशन बाहेर अशी स्थिती, हे PHOTO एकदा बघा, लोकांचा राग समजेल](https://ajinkyabharat.com/prashant-koratkar-aat-polys-station-baher-ashi-sitsi-o-photo-ekda-bagha-lokankan-rag-samjel/): Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणलं आहे. तो जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये असताना बाहेर मोठी गर्दी जमली होती. एकदा हे Photos बघा. कोल्हापूर जुना राजवाडा बाहेरची ही दृश्य आहेत. मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत. प्रशांत कोरटकर सध्या या पोलीस स्टेशनमध्ये आहे. कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर हे शिवप्रेमी जमलेले आहेत. प्रशांत कोरटकरला काल तेलंगणमधून अटक करण्यात आली. त्याला आज सकाळी कोल्हापुरला आणण्यात आलं. ‘9 नंबरच पायथान - [सुनसान घरात एकटीच राहत होती तरुणी; पोलिसांनी वय विचारताच बसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कांड](https://ajinkyabharat.com/restrained-gharat-is-the-untrissue-relief-taruni-poisanni/): उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती. एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले, त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती. एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले. पोलिसांनी त्या तरुणीला तीच वय विचारलं. त्यावर तिने जे उत्तर दिलं ते ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला. तीचं वय ऐकून पोलीस अधिकार्‍याला खात्री पटली की गेल्या वर्षभरापासून ते ज्या मुलीला शोधत होते, ती तीच मुलगी आहे. जेव्हा या मुलीने आपली आपबिती सांगितली तेव्हा सर्वजन सुन्न झाले. काय आहे नेमकं प्रकरण? हा - [सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae/): आजोबा झाल्यानंतर सुनील शेट्टी भावुक झाला आहे. लेक अथियासाठी त्याने खास पोस्ट शेअर केली असून एका शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकताच आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकलेचे आगमन झाले आहे. 24 मार्च 2025 रोजी अथियाने एका मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अथिया आणि केएल राहुलने आनंदाची बातमी सांगितली आहे. त्यानंतर अथियाचे वडील, अभिनेते सुनील शेट्टी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे. एक मूल कुटुंबासाठी नेहमी आनंद घेऊन येते. खास करून मुली. भारतात मुलीला लक्ष्मी देवी मानले जाते आणि बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी आपल्या नातीच्या जन्मानंतर - [LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का?](https://ajinkyabharat.com/lsg-vs-dc-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8/): LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं. या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर चर्चा झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रिकेट फॅन्स याची तुलना मागच्यावर्षी केएल राहुल सोबत झालेल्या संभाषणाशी करत आहेत. IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला. लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते. - [आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; मुलगा विराजला मारली मिठी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7-%e0%a4%a6%e0%a5%87/): बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. अशातच आमिर खानने नुकतीच धनंजय यांची भेट घेतली. बीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आता अभिनेता आमिर खानने सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतल्याचं कळतंय. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखसुद्धा उपस्थित होता. या भेटीचा - [भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%89/): धारावीतील सायन PNGP कॉलनीत रात्री झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागली. नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील अनेक सिलेंडर स्फोट झाले. शंभर मीटर परिसरातील वाहने जळून खाक झाली. जीवितहानी झाली नाही, पण मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी 283 सिलेंडर जप्त केले आहेत आणि कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नौ पार्किंगमध्येच पार्क करण्यात आला होता. आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे ट्र्कमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. एकूण 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा भडका उडाला आणि - [शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे ऐका… मिलिंद नार्वेकर लक्ष्य वेधत म्हणाले.. वाघाची शिकार करणार्‍याला दिसता क्षणी ठोका! सभागृहात जोरदार चर्चा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7/): Milind Narvekar Big Demand : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर सभागृहात म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल, त्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा सुरू झाली. काय घडामोड घडली? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात मोठी मागणी केली. त्यांनी लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचवेळी ते म्हणाले, शिंदे साहेब माझं ऐका, आपल्या दोघांना मिळून काही तरी करावं लागेल. त्यांच्या या मिश्किल शेऱ्यानंतर सभागृहात जोरदार चर्चा झडली. काय आहे अपडेट? याप्रकारे आसाम मध्ये गेंड्याच्या तस्करी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर कायदा करण्यात आला आणि दिसताक्षणी गोळ्या घालायचा हा कायदा - ['तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'स्वतःच्या कॅबिनेटपासून...'](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ac/): “राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. Uddhav Thackeray Shivsena On CM Devendra Fadnavis: “नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही व त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दंगलखोरांवर कारवाई करणार म्हणजे ते नक्की काय करणार? खरे दंगलखोर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व कारवाईचा बडगा सगळ्यात आधी त्यांच्यावरच उगारला जायला हवा. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. हे मंत्री, भाजपचे आमदार, मिंधे गटातील बाटगे हिंदुत्ववादी यांनी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवले व त्यातून नागपुरात दंगलीची ठिणगी पडली,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे - ['त्या' लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8b/): Ladki Bahin Yojana: राज्यात सत्ताधाऱ्यांना मोठी मदत करून गेलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. आता प्रतिनिधी थेट दारात येऊन.. वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यातं काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशीसुद्धा मिळवल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे योजनेच्या माध्यमातून महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच दुसरीकडे याच योजनेमध्ये अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील - [Gold Rate Today: आज पुन्हा महाग झाले सोन्याचे दर, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे!](https://ajinkyabharat.com/gold-rate-today-%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8/): आज सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया. Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चमक पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. आयात शुल्कांबाबत अमेरिकेच्या धोरणांमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. त्याचबरोबर डॉलरच्या सततच्या घसरणीमुळंही त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरदेखील होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याचा भाव वाढला आहे. चांदीच्या किंमतीदेखील वधारल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर आज सोनं आणि चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. एक्सचेंजवर आज सोन्याच्या वायदा 240 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,500 रुपयांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात - [Pune Crime: पुणे हादरलं! 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; एकटीच शाळेत जात असताना...](https://ajinkyabharat.com/pune-crime-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%82-4-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): Pune Crime News: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामधील एसटी बसमध्ये बलात्काराचा प्रकार समोर आल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच वाघोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाघोली येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या एका 27 वर्षीय कामगाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी ही चिमुकली शाळेत जात असतानाच आरोपीची तिच्यावर नजर पडल्यानंतर त्याने या चिमुकलीला एकांकात नेऊन दुष्कर्म केलं. पुण्यात नेमकं घडलं काय? मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही चौथीत शिकणारी मुलगी शाळेत निघाली असताना आरोपींना तिला थांबून चॉकलेट तसेच खाऊच आमीष दाखवलं. त्यानंतर त्यानंतर तिला आडोशाला घेऊन गेला. बाहेर आल्यानंतर मुलगी रस्त्यावर रडत उभी होती. - [महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे पुरुष जेंडर म्हणून सत्कार संपन्न](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%82/): अकोला, अमृतवाडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे महिला दिनानिमित्त स्वराज्य भवन येथे “पुरुष जेंडर” म्हणून समाजकार्य करणाऱ्या पुरुषांचा सत्कार करण्यात आला. पुरुषांचा गौरव – महिलांसाठी योगदानाची दखल या सत्कार सोहळ्यात महिला बचत गटांना सहकार्य करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या पुरुषांचा सन्मान करण्यात आला. समाजात महिलांच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने मदत करणाऱ्या पुरुषांना या उपक्रमाद्वारे विशेष मान्यता देण्यात आली. सत्कारप्राप्त मान्यवर: ➡ स्वरूप खेळ (जीवन पर घर मोर, जानोरीमेळ)➡ देवराव पर घर मोर (मोखा)➡ मोहन वानखडे (हिंगणा निंबा)➡ अनिल तायडे (झुरळ बुद्रुक)➡ माजी सरपंच गौतम घ्यारे (अगर)➡ मोहन तायडे (घुसर)➡ भीमराव गोपनारायण (भरतपूर)➡ जयंत खंडारे (भरतपूर)➡ माळी साहेब (उरळ) - [मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एक ठार - सहा ते सात जण जखमी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%9f%e0%a4%be/): अकोला (प्रतिनिधी) – अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सिरसो बेड्यावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी     झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.   एकाचा मृत्यू, सहा ते सात जण जखमी ➡ या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत.➡ जखमींमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.➡ घटनास्थळी मूर्तिजापूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.   किरकोळ कारणावरून वाद ➡ मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद किरकोळ कारणावरून सुरू झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले.➡ घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले - [रमजान ईदपूर्वी कब्रस्तान रस्ता आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवा – नागरिकांची मागणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%88%e0%a4%a6%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8/): तेल्हारा (दि.) – शहरातील कब्रस्तानमधील विविध समस्या रमजान ईदपूर्वी सोडवण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कब्रस्तानकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, नाल्यातील चिखल आणि खोल वाटांमुळे मुस्लिम बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंत्यविधी व धार्मिक विधींसाठी जाताना मोठी कसरत करावी लागत असून, ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. तसेच, कब्रस्तानमध्ये स्वच्छतेचा अभाव असून, मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे.   पालिकेने यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कब्रस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय, कब्रस्तानच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त उर्वरित गेट बंद करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात - [](https://ajinkyabharat.com/11263-2/): विवादित वक्तव्य प्रकरणी कुणाल कामरा अडचणीत, शिवसेनेचे राज्यभर आंदोलन विनोदी कलाकार कुणाल कामरा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप उसळला आहे. या प्रकरणावरून मुंबईतील एका हॉटेलमध्ये तोडफोड देखील करण्यात आली. या वादानंतर कामराच्या शोचे आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात शिवसैनिकांनी ‘जोडेमारो’ आंदोलन करत कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारले आणि पायाखाली तुडवले. या वादानंतर कुणाल कामरा यांची प्रतिक्रिया येणे बाकी असून, राज्यभर यावरून राजकीय वातावरण तापले आहे.     - [अकोला: ऑटोच्या धडकेवरून युवकाचा खून, सात आरोपी अटकेत](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%91%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a7%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%af/): अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये किरकोळ वादातून हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोच्या धडकेवरून वाद उफाळल्याने तिघा युवकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओमध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. खदान पोलिसांनी या प्रकरणी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी चार अल्पवयीन असल्याचे समजते. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. मनोज केदारे, पोलीस निरीक्षक, खदान पोलीस स्टेशन - [ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोषाने दुमदुमली खापरवाडी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%9c/): खापरवाडीत संत तुकाराम बीज सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न आकोट (प्रतिनिधी) – खापरवाडी बु. येथे संत तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. गुरुवर्य श्री संत शिवराम महाराज व श्री संत वासुदेव महाराज यांच्या आशीर्वादाने गेल्या २६ वर्षांपासून हा सोहळा अखंडपणे साजरा होत आहे.  अखंड हरिनाम सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रम सप्ताहाच्या निमित्ताने अखंड हरिनाम व गाथा पारायण सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये गावकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले.➡ श्री हनुमान मंदिरात दिनांक १६ ते २३ मार्च दरम्यान हा सोहळा पार पडला.➡ फाल्गुन वद्य बीजेला पहाटे हनुमान अभिषेक आणि महापूजेने भक्ती सोहळ्याची सुरुवात झाली.➡ काकडा, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी - [पातूरच्या शेख रफीक शेख चांद यांचे गो-रक्षण कार्य गौरवस्पद](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96-%e0%a4%b0%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96-%e0%a4%9a%e0%a4%be/): पातूर (प्रतिनिधी) – पातूर तालुक्यातील शेतकरी शेख रफीक शेख चांद यांनी माणुसकीचा आदर्श ठेवत एका बेवारस गायीचे रक्षण केले. शेख रफीक यांच्या अमराई पातूर परिसरातील शेतात काही दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची गाय फिरताना दिसत होती. सुरुवातीला त्यांनी तिला शेताबाहेर हुसकावून लावले, मात्र ती पुन्हा शेतात परत येत होती.  माणुसकीचा परिचय देत गायीचे रक्षण शेतकरी शेख रफीक यांनी गायीला कोणतीही हानी होऊ नये म्हणून तिला सुरक्षितपणे आपल्या शेतात बांधून ठेवले. त्यांनी परिसरातील इतर शेतकरी आणि संबंधित व्यक्तींना विचारले, मात्र कोणीही तिच्या मालकीचा दावा केला नाही. यानंतर त्यांनी ही माहिती पत्रकार दूल्हे खान युसूफ खान यांना दिली. दोघांनी मिळून गायीला पातूर पोलीस स्टेशनमध्ये - [बार्शीटाकळी पंचायत समितीत जागतिक क्षयरोग दिन आणि आशा दिन उत्साहात साजरा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/): पिंजर (प्रतिनिधी) – बार्शीटाकळी पंचायत समितीत 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन आणि आशा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी होते.  प्रमुख मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास डॉ. रविंद्र आर्य, तालुका आरोग्य अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी जिल्हाध्यक्ष संगीता ताई जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  विविध उपक्रम आणि कार्यक्रम    रांगोळी व निबंध स्पर्धा   सांस्कृतिक कार्यक्रम    आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम कार्यक्रमात डॉ. शर्मा यांनी “टीबी मुक्त पंचायत” आणि क्षयरोग विषयक आरोग्य कार्यक्रमांवर मार्गदर्शन केले. तसेच, क्षयरोग विषयावर उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या आशा स्वयंसेविकांना - [अकोलखेड शेतशीवारात संत्रा व गहू जळून खाक.](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/): अकोलखेड मंडळातील चोर मारी शिवारात तिव्र उन्हामुळे पळसपट्टीला आग लागुन आगीने रुद्र रूप घेऊन उभी संत्राची झाडे व गहु जळुन राखरांगोळी झाली. अकोलखेड येथील अल्पभूधारक महीला शेतकरी पंचफुला पांडुरंग सोळंके यांचे गट नंबर 74 मधील उभ्या पीकांची राखरांगोळी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहीती गावकऱ्यांनी संबंधीत विभागाला देत घटनास्थळी अग्निशमन दल पोहचुन या आगीवर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान पूर्णपणे नियंत्रण मिळाले. पोलीस पाटील अमरनाथ शेगोकार यांच्या समसूचकतेमुळे अग्निशमन दल व गावकरी यांच्या सहकार्याने या आगेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या नुकसानीचे ग्राम विस्तारअधिकारी रतन यांनी घटनास्थळ पाहणी करून पंचनामा वरीष्ठाकंडे पाठवण्यात आला. तरी शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई - [मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%9f%e0%a4%95/): मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. कोरटकर याने शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव केलं होतं, त्यानंतर तो फरार झाला होता, अखेर त्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कोरटकरच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘यामध्ये सरकारचं काही कार्यकर्तृत्व नाहीये, - [उन्हाने जीवाची होतीया काहीली, पण या 5 लोकांनी ऊसाचा रस अजिबात पिऊ नये..का ते वाचा](https://ajinkyabharat.com/%e0%a4%89%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be/): Sugarcane Juice : उन्हाळा सुरु झाल्याने ऊन मी म्हणत आहे. अनेकजण उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी ऊसाच्या रसाची दुकाने शोधत असतात. परंत ऊसाचा रस जर शरीराला चांगला असला तरी काही लोकांना तो मानवत नाही.. Loss of sugarcane juice : मार्च संपत असला तरी उन्हाचा तडाखा आता वाढत जाणार आहे. अनेक जण ऊन्हाळ्यात ऊसाचा रस पिऊन जीव शांत करीत असतात. ऊसाच्या रसात कॅल्शियम, तांबे, मॅग्नीशियम, मँगनीज, झिंक, आयर्न आणि पोटॅशियम अशी तत्वं आहेत. ऊसाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ऊसाचा रस जेव्हा काढला जातो. तेव्हा त्यात १५ टक्के कच्ची साखर असते. ती फळांच्या स्मूदीहून कमी असते. जरी ऊसाचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी काही - [Saurabh Murder Case : ड्रग्ज, सेक्स आणि बेटिंग...सौरभ लंडनमधून पाठवायचा भरघोस पगार; मुस्कान-साहिलच्या प्रेमाचा असा झाला खुलासा](https://ajinkyabharat.com/saurabh-murder-case-%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82/): Saurabh Murder Case : मेरठ हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ड्रग्ज, सेक्स आणि बेटिंगसह लग्नाच्या पवित्र नात्याला तडा जाणाऱ्या घटनेमुळे सगळीकडे सर्वत्र खळबळ माजली आहे. मेरठच्या सौरभ राजपूत याच्या हत्येसंदर्भात नवं नवीन खुलासे होत आहेत. पोलीस तपासामध्ये धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सौरभची हत्या त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला याने केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरंतर, सौरभला नात्यात दुहेरी फसवणूक होत होती. आरोपी साहिल तिच्या पैशांवर जुगार खेळायचा आणि जिंकल्यानंतर तो मुस्कानसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगीचा प्रियकर साहिल शुक्ला ड्रग्ज आणि जुगाराचा व्यसन होता. तो त्याचा हा छंद सौरभने लंडनहून - [महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात भिवंडीतील दोन्ही डॉक्टर बहिणींचा मृत्यू; नेमकं काय घडलं?](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4/): डॉक्टरांचं कुटुंब हे सर्व मिळून देवदर्शनासाठी जात होते. मात्र मंदिरात पोहोचण्याआधीच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, त्यामध्ये दोन बहिणींचा मृत्यू झाला. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून त्यावरूनच अपघाताची भीषणता समोर येत आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे झालेल्या या अपघातात डॉ.तन्वी आचार्य (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या डॉ.नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला. तर आणखी चौघे जणा गंभीर जखमी आहेत. डॉ. उदय जोशी (64),डॉ. सीमा जोशी (59) दोघे - [बांग्लादेशात वाईट स्थिती, हजारो मजूर रस्त्यावर, मोहम्मद युनूस यांना खूप अपेक्षेनं आणलेलं, पण…](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/): Bangladesh : बांग्लादेशात मागच्यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाविरोधात आंदोलन इतकं तीव्र झालं की, शेख हसीना यांना देशाबाहेर पळावं लागलं. त्यानंतर बांग्लादेशातील स्थिती रुळावर येईल असं वाटलं होतं. पण उलट घडलं. बांग्लादेशात हजारो मजूर रस्त्यावर उतरले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांग्लादेशची वाटचाल अजून अस्थिरतेकडे सुरु आहे. मागच्यावर्षी बांग्लादेशात सत्तापालट झाला. शेख हसीना यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडलं. पण त्यानंतरही बांग्लादेशच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. बांग्लादेशच्या राजधानीत शनिवारी हजारो मजूर रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध प्रदर्शन केलं. हायवे जाम केला. कारखाने पुन्हा सुरु करण्याची, वार्षिक सुट्टी, वार्षिक सुट्टायांची भरपाई आणि बोनसची मागणी केली. मजुरांनी दोन तास ढाका-मैमनसिंह राजमार्ग रोखून धरला. त्यामुळे - [धक्कादायक LIVE मॅचमध्ये बांग्लादेशच्या क्रिकेटरला हार्ट अटॅक](https://ajinkyabharat.com/%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-live-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97/): परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. एकाबाजूला भारतात आयपीएल टुर्नामेंटचा रोमांच सुरु झालाय. दुसऱ्याबाजूला बांग्लादेशात ढाका प्रीमियर डिवीजन क्रिकेट लीगची मॅच सुरु असताना बांग्लादेशी खेळाडू तमीम इकबालला अचानक रुग्णालयात न्यावं लागलं. त्याला हार्ट अटॅक आल्याच वृत्त आहे. मॅच सुरु असताना बांग्लादेशचा माजी कर्णधार तमीम इकबालच्या अचानक छातीत दु:खू लागलं. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. या बाबत मॅच रेफरी देबब्रत पॉल - [मोठी बातमी ! कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड, 11 शिवसैनिकांना अटक](https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d/): एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली. एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिपण्णी करणारा कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या तोडफोडीप्रकरणी खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली आहे. द हॅबिटॅट स्टुडिओची 60 ते 70 लोकांन तोडफोड केली होती. त्याचप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या 11 आरोपीना - [शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be/): राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. - [ज्या स्टुडिओत रेकॉर्ड झाला कुणाल कामरा याचा शो, तेथे चालला हातोडा, पालिकेने केली ताबडतोब कारवाई](https://ajinkyabharat.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%81%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%9d%e0%a4%be/): मुंबईतील ज्या स्टुडिओत कुणाल कामरा याचा शो शुट झाला होता तेथे आता पालिकेचे पथक पोहचले आणि त्यांनी या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडले आहे. याच हॉटेलातील स्टुडिओत कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक पॅरीडी साँग गायले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक व्हीआयपींवर आपल्या पॅरीडी साँगमधून स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काल रात्रीच अंधेरी एमआयडीसीतील हॉटेल युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलात जाऊन शिवसैनिकांनी संपूर्ण शोचे सेट तोडून टाकला आहे. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर पालिकेने लागलीच अंधेरीच्या ज्या हॉटेलात हा शो शूट झाला तेथे जाऊन बुलडोजर चालविला आहे. एकनाथ - [अकोला : किरकोळ कारणावरून युवकावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू](https://ajinkyabharat.com/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%af/): अकोला – शहरातील जेतवन नगरमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण शीतळे असे मृत युवकाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेले दोन साथीदारही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम करण शीतळे पगार घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. काही वेळानंतर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर चाकूने हल्ला करण्यात आला. करणने आईला फोन करून मदतीची याचना केली. आई घटनास्थळी पोहोचण्याआधीच करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सीसीटीव्हीमध्ये कैद संपूर्ण हल्ला हल्ल्याचा पूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच खदान - [पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be-2/):   राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे अकोट SDPO यांना निवेदन   विशाल आग्रे, विशेष प्रतिनिधी – अकोट   अकोट : दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री 11:00 वाजता  प्राणघातक हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे   लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे, असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे. 🔹 हल्ल्याचा घटनाक्रम      विठ्ठल महल्ले यांनी अवैध धंद्यांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते.    संबंधित गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला.     या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून, त्यांचा परिवार दहशतीत आहे. 🔹 पत्रकार संघटनेची मागणी   पत्रकार - [सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात – २५ प्रवासी जखमी](https://ajinkyabharat.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be/): यवतमाळ :     सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.     हा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी गावाजवळ घडला. 🔹 अपघात कसा झाला?      मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रॉंग साईडने (विरोधी दिशेने) येणाऱ्या बेलोरा     गावातील एका वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सचा तोल गेल्याने हा भीषण अपघात घडला.     इतका भीषण होता की, ट्रॅव्हल्सच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. 🔹 प्रवाशांची स्थिती     या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने यवतमाळच्या      वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. 🔹 प्रशासनाची - [मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम](https://ajinkyabharat.com/mumbaikar-sweat/): मगरीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण ही मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील वर्दळ असलेल्या भागात मगर फिरत असल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबई येथील आईआईटी पवई कॅम्पस परिसरात मगर रस्त्यावर फिरताना आढळली आहे. लेक साईट पद्मावती मंदिराजवळ तलावातील मगर रस्त्यावर आली आहे. फोटोमध्ये मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. रस्त्यावर मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान मगर रस्त्यावर फिरताना नागरिकांनी दिसली. त्यानंतर तात्काळ फॉरेस्ट विभागच्या अधिकाऱ्यांशी नारगिकांनी संपर्क केला मनपा आणि फॉरेस्ट विभागच्या अधिकार्यांनी परिस्थिती हाताळली. सध्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर - [Kunal Kamra Eknath Shinde : कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “डाव्या विचारसरणीचे…”](https://ajinkyabharat.com/kunal-kamra-eknath-shinde-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96/): खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई - [रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा](https://ajinkyabharat.com/rail-yeheh-mahadev-parvaticha-marriage-soha/): उत्साहात जपली जाते विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची अनोखी परंपरा आजही तेवढ्याच भक्तीभावाने आणि उत्साहात पाळली जात आहे. ही ऐतिहासिक परंपरा आदिवासी कोळी महादेव जमातीने पिढ्यान्‌पिढ्या जपली असून, रेलेश्वर संस्थानच्या वतीने दरवर्षी चैत्र नवमीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावात हा विवाह सोहळा साजरा केला जातो. यावर्षी हा सोहळा शनिवार, ५ एप्रिल रोजी पार पडणार आहे. वास्तविक विवाहासारखा भव्य सोहळा या विवाह सोहळ्यात खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणेच वधू-वर पक्षातील पाहुणे, वाजंत्री, मंगलाष्टके, स्वागत समारंभ, मान-सन्मान, जेवणावळी अशा सर्व विधी मोठ्या थाटात पार पडतात. या सोहळ्यात इंगळे कुटुंबाकडे माता - [एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम](https://ajinkyabharat.com/nms-discipleship-was-considered-as-vidyalayachi-tradition/): माना (प्रतिनिधी – उद्धव कोकणे): राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद विद्यालय, माना येथील विद्यार्थिनीने पुन्हा एकदा शाळेचा झेंडा उंचावला आहे.वर्ग आठवीतील विद्यार्थिनी समृद्धी माणिक चिमणकर हिने या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. समृद्धीने अभ्यासात सातत्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS अंतर्गत दरमहा 1000 रुपये, एकूण 48,000 रुपयांची शिष्यवृत्ती चार वर्षांसाठी दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सध्या जिल्हा परिषद - [हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास](https://ajinkyabharat.com/hatgavamadhya-dhadasi-daroda-65-gram-gold-and-millions-of-rukad-lampas/): मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला. या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अंदाजे 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केले. या धक्कादायक घटनेनंतर घरमालक अशोक नामदेवराव बोळे (वय अंदाजे 60) यांना ताणामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हातगाव गावासह मूर्तिजापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असला तरी चोरट्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. मूर्तिजापूर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे व घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये - [श्रीराम नवमी निमित्त मूर्तीजापुरात — सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर](https://ajinkyabharat.com/sriram-navami-for-sir-murtijapurapur-well-known-singer-adhishta-and-anushka-bhatnagar/): मूर्तीजापूर (प्रतिनिधी): येथील जुनी वस्तीतील चंद्रशेखर आझाद चौक (मोरारजी चौक) येथे श्रीराम नवमीच्या निमित्ताने भव्य भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवक आतिष महाजन यांच्या पुढाकाराने व श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या भजन संध्येत मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा भटनागर व अनुष्का भटनागर आपल्या सुमधुर आवाजातून भक्तिरसाचा वर्षाव करणार आहेत. कार्यक्रमात प्रभू श्रीराम, हनुमानजी व खाटू श्याम बाबांच्या मूर्तींचे पूजन करण्यात येणार असून, विशेष नेत्रदीपक एलईडी लाईट शो, आकर्षक पेपर ब्लास्टर, भव्य आतिषबाजी तसेच अद्ययावत साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विविध देवतांच्या देखाव्यांचे दर्शन - [अखेर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा](https://ajinkyabharat.com/akhher-santra-producer-shetkayanchaya-for-the-sake-of-anudanachi-rakkam-deposits/): शिवसेना (उबाठा गट) आणि शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश अकोट तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेचा अखेर शेवट झाला असून, अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी प्रशासन दरबारी आवाज उठवला होता. शिवसेना (उबाठा गट) व शेतकऱ्यांनी या मागणीसाठी एकत्र येत प्रशासनावर दबाव टाकला होता.  यादी, प्रक्रिया आणि विलंब अकोलखेड, उमरा, पणज या मंडळांतील पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या कृषी सहायक आणि तलाठ्यांनी तयार करून शासनाकडे पाठवल्या होत्या. या याद्यांच्या आधारे KYC प्रक्रिया पूर्ण करून सेतू केंद्रामार्फत अंगठा लावण्यात आला होता. मात्र, एक महिना उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नव्हते.  आंदोलनाचा इशारा आणि प्रशासनाची - [सोन्याचे दर घसरणार दहा ग्रामचे दर 60 हजारांच्या खाली तज्ञांनी केली मोठी भविष्यवाणी](https://ajinkyabharat.com/sonyache-dar-ghasranar-daha-gramcha-gramcha-dar-60-thousand-bacha-taganani-kelly-muthi-prophecy/): दिनांक: 4 एप्रिल 2025 सोन्याच्या दरात येत्या काही दिवसातच 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. दहा ग्रॅम सोन्याचे दर 55 हजार रुपयापर्यंत येतील अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांनी वाढत्या दरांचा लाभ घेतला असला, तरी आता बाजारात उलट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकन आर्थिक संस्था मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांनी दावा केला आहे की, आगामी काळात सोन्याचे दर तब्बल 38 टक्क्यांनी घसरू शकतात. मागील दरवाढीची कारणं सध्या भारतात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹90,000 च्या आसपास आहे. जागतिक बाजारात तो $3,100 प्रति औंस इतका - [दहिहांडाच्या कामावरून वाद, ५ लाखांची मागणी गोपाल दातकर अडचणीत](https://ajinkyabharat.com/dahindachaya-kamavarun-suit-5-lakhanchi-magani-gopal-datkar-adchanit/): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अकोला जिल्ह्याचे अकोट येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शिवसेना ऊबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती..या गोपाल दातकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेय..मात्र गोपाल दातकर यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना ऊबाठाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहेय.. बात कर यांनी कोणतीही जातीवाचक शिवीगाळ केली नसून जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्याला बोलले असल्याचं ते म्हणाले..तर अशाप्रकारे जिल्ह्यातील इतर पक्षांच नेतृत्व संपवण्याचा काम भाजप करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहेय.. तर तक्रारकरता अधिकाऱ्यावर दोन महिलांनी याआधी गंभीर स्वरूपाचे आरोप केले - [अकोल्यात क्रौर्याची हद्द पार; २५ हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं, परिसरात खळबळ](https://ajinkyabharat.com/akolid-kruryaryachi-hadd-paar-25-hoon-more-kutryana-visite-deon-thanh-marlam-complex-khabat/): अकोला – अकोल्यात मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुक्या प्राण्यांना विषारी अन्न देऊन ठार मारल्याची घटना गुडधी परिसरात घडली असून, या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावर भटकणारे मोकाट कुत्रे तसेच काही पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात, या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने थेट विषारी औषध टाकलेले अन्न देऊन जवळपास २५ पेक्षा अधिक कुत्र्यांना विषबाधा झाली. विशेष म्हणजे, २४ तासांच्या आत या प्राण्यांनी प्राण सोडले, आणि काही अजूनही गंभीर अवस्थेत आहेत. हा प्रकार गुडधी भागात काल रात्री उघडकीस आला. परिसरात सतत कुत्र्यांच्या मृतदेह आढळून येत असल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी - [कॉलराच्या धोक्यावर यशस्वी नियंत्रण: अधिक ग्रामस्थांची तपासणी](https://ajinkyabharat.com/financial-phenomenon/): अकोला – अकोला जिल्ह्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका रुग्णामध्ये कॉलराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कासमपूरच्या वैद्यकीय पथकाने तत्काळ कारवाई करत गावात व्यापक आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम राबवली आहे. गावातील २८६ घरांमध्ये सुमारे १,२०६ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये एका व्यक्तीमध्ये कॉलराची पुष्टी झाली आहे. त्याचबरोबर इतर तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. रूपाली पवार व त्यांच्या पथकाने गावातील १,०८६ घरांचे सर्वेक्षण करून तब्बल ४,९९२ ग्रामस्थांची तपासणी केली. सुदैवाने या तपासणीत कोणताही - [नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू](https://ajinkyabharat.com/nanded-madhyay-ek-tractorcha-bizarre-type-of-disintegration/): हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली. नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व दुर्दैवी अपघात घडला. कामावर निघालेल्या मजुरांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. या भीषण अपघातात 6 ते 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, तीघांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ माजली असून, सध्या घटनास्थळी बचाव व मदतकार्य सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. विहिरीत पाणी असल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून, फक्त एक चाक वरून दिसत आहे. हे - ["१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही", गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट](https://ajinkyabharat.com/10-lakh-bharalyashivaya-treatment-nor-pregnant-death/): पुण्यात गर्भवती महिलेचा पैशाअभावी दुर्दैवी मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप पुणे: शहरातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एका गर्भवती महिलेला वेळीच उपचार न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित घोडके यांनी केला आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (वय २९) यांना २९ मार्च रोजी रक्तस्त्रावाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनिषा या सातव्या महिन्यात गर्भवती होत्या. रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी २० लाख रुपयांचा अंदाज कुटुंबियांना दिला आणि तत्काळ १० लाख भरल्याशिवाय उपचार सुरु न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने अडीच लाख रुपये तत्काळ देण्याची तयारी दर्शवली, मात्र रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे भिसे कुटुंबीयांनी तनिषा यांना - [ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात](https://ajinkyabharat.com/eid-sajri-kartana-ganga-jamuni-sanskriti-darshan-darshan-shirkhurma-vatap-karoon-sudhakarrao-naik-shikshan-sansthan-eid-utsav/): आलेगाव, ४ एप्रिल: शेकापूर फाटा (कार्ला शिवार) येथे असलेल्या कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा आणि सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान ईद साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी यांनी एकत्र येत शिरखुर्मा वाटप करून ईदचा आनंद साजरा केला. रमजान महिना संपल्यानंतर येणारी ईद, ही मुस्लिम धर्मीयांसाठी आनंदाची पर्वणी असते. यानिमित्ताने देशभरात इफ्तार पार्टीचे आयोजन होत असते. त्या परंपरेनुसार संस्थेच्या वतीने दिनांक ३१ रोजी शिरखुर्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध धर्मांचे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले होते. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सौहार्दपूर्ण वातावरणात शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. - [शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन](https://ajinkyabharat.com/shetkari-farmer-idisathi-dindi-and-special-shibirache-event/): दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची दिंडी काढून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यानंतर विशेष शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावण्यात आले. फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता, पीक विमा, पोकरा योजना, अनुदान अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ काढावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या विशेष शिबिरात सरपंच रविकिरण काकड, पोलिस पाटील अरविंद अवताडे, मंडळ महसूल अधिकारी संजय साळवे, तलाठी डाबेराव, कृषी सहाय्यक अनिता डाबेराव, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष तायडे, उपसरपंच धरमसिंग - [धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;](https://ajinkyabharat.com/dhavatiya-railway-udi-gheon-youth-suicide/): मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल) दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२ दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले. अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता. गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते. मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा - [सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?](https://ajinkyabharat.com/sonyachaya-darat-vikrami-vadhi-90000-across-pan-lavkarcha-muth-ghasran-yenar/): सोन्याच्या किमतीत 18% वाढ; गुंतवणूकदारांना नफा, पण पुढे दर कोसळणार? गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सध्या तो ₹90,000 प्रति 10 ग्रॅमच्या वर पोहोचला आहे. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल 18% वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे सोन्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे या वाढीला अधिक चालना मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सोन्याचा भडका! तज्ज्ञ म्हणतात – घसरण अनिवार्य अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रेसिप्रोकल टॅक्स’ लावण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अधिक कल दर्शवला. परिणामी, सोन्याच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली. तथापि, - [शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !](https://ajinkyabharat.com/academic-and-unique-creator/): संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले आमदार प्रशांत बंब हे शिक्षक विरोधी भूमिकेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेत. शिक्षक शाळेत शिकवित नाहीत तसेच मुख्यालयी राहत नसल्याने गुणवत्ता ढासळत असल्याचा त्यांचा गेल्या काही वर्षांपासूनचा आरोप आहे. शिक्षकांनी गावात राहण्याचा कायदा असूनही ते शहरात राहतात. गावात राहत असल्याचे खोटे कागदपत्र दाखवून घरभाडे वसूल करतात यासाठी सरकार दरवर्षी शिक्षकांना दोन हजार कोटी घरभाडे देत आहे. शिक्षकच नाही तर ग्रामसेवकही याच पद्धतीने वागतात. ते गावात राहत नाहीत. ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, पटवारी या सर्वांनी गावात राहणं बंधनकारक असतांना ते राहत नाहीत आणि खोटं घरभाडे उचलतात असं त्यांच मत आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमदार - [सलमान खान भावूक: 'सिकंदर'साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव](https://ajinkyabharat.com/salman-khan-bhavuk-sikandarsathi-sahkalakarakadun-sambar-lack/): बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काही दिवसांत या चित्रपटाने चांगली कमाई केली, मात्र त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद थंडावला. सध्या या चित्रपटाला मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘L2 एम्पुरान’ आणि मराठमोळ्या ऋत्विक भालेरावच्या ‘छावा’ या चित्रपटांची मोठी टक्कर मिळत आहे. बॉक्स ऑफिस कमाई: पहिला दिवस – ₹26 कोटी दुसरा दिवस – ₹29 कोटी तिसरा दिवस – ₹19.5 कोटी चौथा दिवस – ₹9.75 कोटी एकूण 84.25 कोटींची कमाई करत ‘सिकंदर’ने अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय केला आहे. दरम्यान, एका मुलाखतीत सलमान खानने बॉलिवूडमधून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याची खंत व्यक्त केली. तो म्हणाला, “माझ्या इंडस्ट्रीतील लोकांना वाटतं की - [खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी.....](https://ajinkyabharat.com/khasdar-bawantabhau-wankhade-yanchi-loksabhet-magani/): नवी दिल्ली: अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी लोकसभेत माजी कृषिमंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. तसेच अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची विनंती सरकारकडे केली. भारतीय कृषी क्षेत्रात ऐतिहासिक योगदान खासदार वानखडे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी हरित क्रांतीला प्रेरणा दिली, सहकारी बँकिंग प्रणाली मजबूत केली आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळे भारताच्या कृषी धोरणाला नवे वळण मिळाले. तसेच, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अस्पृश्यता निवारणासाठी मोठे योगदान दिले. बेलोरा विमानतळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ’ नाव द्या खासदार वानखडे यांनी संसदेत बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव - [रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी](https://ajinkyabharat.com/rastyanchaya-smashyver-remedy-gramshetasta-samitichya-sthayasathi-shetakyanchi-strong-magani/): अकोट तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यांच्या समस्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे अध्यक्ष शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले आणि अकोट तालुका कृती समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी, पंचायत समिती अकोट यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी गरजेची ग्रामपंचायत स्तरावर ग्रामशेतरस्ता समित्या स्थापन करून त्या गावातील रस्त्यांच्या देखभालीसाठी कार्यरत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात ११ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. - [चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई](https://ajinkyabharat.com/chohota-bazar-complex/): चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती, मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही. चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे - [आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर](https://ajinkyabharat.com/ethavapal-eka-athavaniichya-kinyawar/): शाळेची मधातली सुट्टी झालेली. हळूहळू दुपार टळू लागतेय. सुट्टीमुळे पोरे उनाड वासरासारखी घराकडे पळालेली! मी निवांतपणे वर्गात बसलेलो असतोय… एवढ्यात मला आठवतंय, काल आलेले बरेचसे कॉल किंवा मिसकॉल आपण घेऊही शकलेलो नाही आणि लावूही शकलेलो नाही. मोबाईल काढून मिसकॉल चेक करतोय. एक-दोन लावतोय. त्यातलाच एक नंबर लावलेला. लांबवर रिंग जात असल्याचं जाणवतंय. काही क्षणातच पलीकडून फोन उचलल्याचं कळतंय. मी शब्दात बरीचशी उत्सुकता आणून हळूच विचारतोय, ‘हॅलो! कोण?’ ‘कोण हवंय आपल्याला?’ पलीकडून मधाळशा आवाजातला एक प्रपंच! मी स्वतःला थोडसं सावरून तप