मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या
ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य सरकारने सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “परकीय आक्रमणांमुळे भारतातील अनेक श्रद्धास्थानांचे अस्तित्व नष्ट झाले.
मात्र त्या स्थळांचे पुनर्जीवन करण्याचे महान कार्य अहिल्यादेवींनी केले.
त्यांच्या स्मृती जपण्यासाठी चौंडी येथे ६८१ कोटी रुपयांचा स्मृतिस्थळ संवर्धन आराखडा स्वीकारण्यात आला आहे.”
या आराखड्यात विविध पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र, अभिलेख संग्रहालय,
भक्तनिवास, परिसर विकास आदी कामांचा समावेश असून, हे स्मृतिस्थळ अखिल भारतीय स्तरावर एक प्रेरणास्थान ठरेल,
असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे चौंडी परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kagiso-rabadachi-mothi-rejuvenation-declaration/